असंख्य काजव्यांच रान
अंधाराला लावला टित
सरू नये उरू नये गाणं
मर्मभेदी घुसलाय मान
तरंगावर पहूडली कात
अशी ही नीरव कवनं
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1517
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
कैच्याकै
टित, घुसलाय मानहे शब्द चुकल्या सारखे वाटत आहेत त्यामुळे कैच्याकै वाटली साहोळी कविता