चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ३)
In reply to गोल गोल.... by सॅगी
In reply to गोल गोल.... by सॅगी
In reply to लॉकडाऊन विशयी by दिगोचि
In reply to मागील १७-१७ महिन्यात एकही by श्रीगुरुजी
In reply to श्रिगुरूजींशी असमहत. by अमरेंद्र बाहुबली
In reply to श्रिगुरूजींशी असमहत. by अमरेंद्र बाहुबली
In reply to मागील १७-१७ महिन्यात एकही by श्रीगुरुजी
In reply to दोन कामे by चंद्रसूर्यकुमार
In reply to असमानतेचं राजकारण... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to राज्यात निर्माण झालेला by रात्रीचे चांदणे
In reply to नेकीं और पुछ पुछ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to गुजरातची वाटचाल आरोग्य by अमरेंद्र बाहुबली
In reply to गुजरात मध्ये अत्ता पर्यंत by रात्रीचे चांदणे
In reply to ‘मृत्यू टाळायचे असतील, तर…’ by गोंधळी
In reply to CORONA वाढण्यात by Rajesh188
In reply to राज्य सरकारला कुणी आडवले होते by धनावडे
In reply to CORONA वाढण्यात by Rajesh188
In reply to मोदी सरकारने नेहमी प्रमाणे by साहना
In reply to मोदी सरकारने नेहमी प्रमाणे by साहना
In reply to लश्शीत्सोव... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to महाराष्ट्र राज्यात काही भागात करोना पसरला, (कोकणात पसरला नाही) by मुक्त विहारि
In reply to उस्मानाबादेत ऑक्सिजन टँकचं काम वर्षभरापासून रखडलं by मुक्त विहारि
In reply to आम्ही मूळ इकडचेच by स्वलिखित
In reply to आम्ही मूळ इकडचेच by स्वलिखित
In reply to अँटिलिया प्रकरण: प्रमुख तपास अधिकारी अनिल शुक्ला यांची तडकाफडकी by मुक्त विहारि
In reply to हसन मुश्रीफ यांनी by उपयोजक
In reply to प्रार्थना स्थळांवरची बंदी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रार्थना स्थळांवरची बंदी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to एक आवाहन by चंद्रसूर्यकुमार
In reply to चंद्रसूर्यकुमार यांचे म्हणणे by Vichar Manus
In reply to एक आवाहन by चंद्रसूर्यकुमार
In reply to एक आवाहन by चंद्रसूर्यकुमार
In reply to सहमत. by कानडाऊ योगेशु
In reply to अशा प्रतिसादांकडे मी बहुतांशी by श्रीगुरुजी
In reply to एक आवाहन by चंद्रसूर्यकुमार
In reply to सहमत by असा मी असामी
मामुनी फार काही बंद केलेच नाहीये.फक्त सिनेमागृहे,ज्वेलरी शॉप,कपड्यांची दुकाने,स्टेशनरी, शाळा,कॉलेज सलून,ब्युटी पार्लर एवढंच बंद केलंय.In reply to उद्यापासून १५ दिवस संचारबंदी by उपयोजक
In reply to बार आणि दारूची दुकाने उघडी आहेत का? by मुक्त विहारि
In reply to मिपा by अनिरुद्ध.वैद्य
In reply to माझे तरी मत परिवर्तन झाले आहे .... by मुक्त विहारि
In reply to मिपा by अनिरुद्ध.वैद्य
In reply to मिपा by अनिरुद्ध.वैद्य
In reply to मतपरिवर्तन होते by Rajesh188
In reply to Corona मुळे राज्यात गंभीर अवस्था आहे by Rajesh188
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to Corona मुळे राज्यात गंभीर अवस्था आहे by Rajesh188
In reply to Corona मुळे राज्यात गंभीर अवस्था आहे by Rajesh188
In reply to आता काय करू शकत नाही तुमही by अनिरुद्ध.वैद्य
In reply to Corona मुळे राज्यात गंभीर अवस्था आहे by Rajesh188
In reply to महाविकास आघाडी सरकारने केलेली by अमरेंद्र बाहुबली
In reply to हे लोकांना जास्त महत्वाचे वाटत by Rajesh188
In reply to आंधळ्या भक्तांना सात प्रश्न by Rajesh188
In reply to आंधळ्या भक्तांना सात प्रश्न by Rajesh188
In reply to अरेरे by सॅगी
In reply to मोदींनी दिलेली लस अजिबात by श्रीगुरुजी
In reply to मोदींनी दिलेली लस अजिबात by श्रीगुरुजी
मोदींनी दिलेली लस अजिबात घेणार नाही इथपासून मोदी आम्हाला कमी लस देत आहेत इथपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.+१
In reply to अरेरे by सॅगी
In reply to लस वाटप कसे करायचे by Rajesh188
In reply to महाराष्ट्रा मध्ये ऑक्सिजन ची by रात्रीचे चांदणे
In reply to रिलायन्सचा गुजरात मधील by सुबोध खरे
In reply to रिलायन्सचा गुजरात मधील by सुबोध खरे
In reply to रिलायन्सचा गुजरात मधील by सुबोध खरे
In reply to Maharashtra मधुन येणारा by Rajesh188
In reply to महाराष्ट्राला by सॅगी
In reply to आता पर्यन्त by Rajesh188
In reply to आता पर्यन्त by Rajesh188
In reply to पुण्यातील लस by Rajesh188
In reply to असे जाहीर पने सांगावे by Rajesh188
In reply to तुमची गोष्टच न्यारी आहे पण... by सॅगी
In reply to Enron बाहेर आली आणि संजय दत्तला माफी दिली by मुक्त विहारि
In reply to सेनेच्या नावाने by चौकस२१२
- महाराष्ट्रात भाजपाला जातीय राजकारणामुळे स्थान नाही त्यामुळे सेनेला बरोबर घेऊन म्हणून पण सुरवातील "मित्र पक्ष" म्हणून आदर होता ...
संपूर्ण असहमत. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात भाजपची कामगिरी अशी होती.
१९६७ - ४, १९७२ - ५, १९८० - १४, १९८५ - १६
याच काळात शिवसेनेची कामगिरी अशी होती.
१९६७ - ०, १९७२ - ०, १९७८ - ०, १९८० - ०, १९८५ - १
१९८५ पर्यंत महाराष्ट्रात भाजपचा मताधार कमी होता, परंतु महाराष्ट्राच्या सर्व भागात भाजपचे २-३ आमदार निवडून येत होते. याच काळात शिवसेनेचा मताधार शून्य होता व मुंबई महापालिकेतील काही प्रभागांच्या बाहेर अस्तित्व नव्हते.
१९८५-१९९० या काळात शहाबानो, श्रीरामजन्मभूमी आंदोलन, बोफोर्स या प्रकरणांचा वापर करून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश अशा राज्यांमध्ये आपली ताकद बरीच वाढविली होती व १९८९-९० मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काही राज्यात सत्ता मिळवून व अनेक जागा जिंकून हे सिद्ध केले. महाराष्ट्रातही भाजपने त्याच पद्धतीने ताकद वाढविली होती. भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुक युती न करता स्वतंत्र लढली असती तर किमान ५-६ खासदार व ६०-७० आमदार निवडून आले असते.
त्यामुळे "महाराष्ट्रात भाजपाला जातीय राजकारणामुळे स्थान नाही त्यामुळे सेनेला बरोबर घेतले" हा निष्कर्ष वस्तुस्थितीवर आधारीत नाही.
परंतु दुर्दैवाने तत्कालीन भाजप नेतृत्वाने जवळपास शून्य अस्तित्व असलेल्या शिवसेनेशी २५ वर्षे युती करून शिवसेनेला आपल्यापेक्षा खूप जास्त जागा देण्याची गंभीर घोडचूक केली ज्याचे परीणाम पुढील २५ वर्षी भाजपला भोगावे लागले. सुदैवाने भाजपने २०१४ मध्ये चूक सुधारून आपली ताकद दाखवून सत्ता मिळविली. परत २०१९ मध्ये फडणवीसांच्या नाकर्तेपणामुळे भाजपला पुन्हा एकदा अवदसा आठवली आणि पुन्हा एकदा शिवसेनेला खूप जास्त जागा देऊन युती करण्याची घोडचूक केली. In reply to हिंदुत्व चा मुद्ध महाराष्ट्रात चालला नसता by Rajesh188
In reply to इथे सत्ता पाहिजे तर सेने शी युती करण्या शिवाय पर्याय नाही.... by मुक्त विहारि
In reply to हिंदुत्व चा मुद्ध महाराष्ट्रात चालला नसता by Rajesh188
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to हिंदुत्व चा मुद्ध महाराष्ट्रात चालला नसता by Rajesh188
In reply to राजकीय अज्ञानाचे आता हसू by श्रीगुरुजी
In reply to हिंदुत्व चा मुद्ध महाराष्ट्रात चालला नसता by Rajesh188
In reply to सेना BJP युती by Rajesh188
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
In reply to सत्तेसाठी फडणवीस मातोश्रीवर by श्रीगुरुजी
In reply to सेना BJP युती by Rajesh188
1990 च्या अगोदर bjp देशातील कोणत्याच राज्यात सत्तेवर नव्हती.१९९० पूर्वी जनसंघाचे विविध राज्यात झालेले मुख्यमंत्री-- १. मध्य प्रदेशः कैलाशचंद्र जोशी, विरेंद्रकुमार सखलेचा, सुंदरलाल पटवा २. राजस्थानः भैरोसिंग शेखावत ३. हिमाचल प्रदेशः शांताकुमार उत्तर प्रदेशात १९६७ मध्ये चरणसिंग मुख्यमंत्री असताना जनसंघाचे रामप्रकाश गुप्ता उपमुख्यमंत्री होते. हरियाणात १९८७ मध्ये देवीलाल मुख्यमंत्री असताना भाजपचे सूरज भान, रामविलास शर्मा आणि सुषमा स्वराज हे तीन मंत्री होते. बिहारमध्ये १९७७ मध्ये कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री असताना मुळचे जनसंघाचे कैलाशपती मिश्रा अर्थमंत्री होते. उत्तर प्रदेशमध्ये १९७७ मध्ये रामनरेश यादव मुख्यमंत्री असताना मुळचे जनसंघाचे कल्याणसिंग, केशरीनाथ त्रिपाठी आणि रामप्रकाश गुप्ता हे मंत्री होते. असो.
In reply to १९९० पूर्वी भाजपचा सत्तेतील सहभाग by चंद्रसूर्यकुमार
In reply to हा हा हा by चंद्रसूर्यकुमार
In reply to पाठी मागे जात जात by Rajesh188
हिंदू राष्ट्र ही bjp ची भूमिका आहे संघाची ती भूमिका नव्हती.हे असले दिवज्ञान आपण कुठून मिळवता.. ,?? इतका strong माल कुठं मिळतो. ??
In reply to हिंदू राष्ट्र ही bjp ची by बापूसाहेब
In reply to BJP सेने शिवाय महाराष्ट्र कधीच सत्तेवर येवू शकत नाही by Rajesh188
In reply to राज्यात भाजपच्या सत्तेने by अमरेंद्र बाहुबली
In reply to काही चुका टाळल्या असत्या तर by श्रीगुरुजी
ठोस निर्णय घेतले असते तर