एप्रिल महिना सुरू झाला असल्याने चालू घडामोडींसाठी नवीन भाग सुरू करत आहे.
पी.पी.एफ आणि अन्य योजनांवरील व्याजदरात कपात करायचा वादग्रस्त निर्णय केंद्र सरकारने काही तासांत मागे घेतला आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/govt-withdraws-cut-in-interest-rates-of-small-savings-schemes/articleshow/81811525.cms
जून २००४ मध्ये त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची हत्या करायला आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांबरोबर इशरत जहान या मुंब्र्याच्या २० वर्षीय तरूणी चकमकीत मारली गेली ती चकमक खोटी नव्हती असा निर्णय कोर्टाने दिला आहे. इशरत जहान प्रकरणावरून युपीए सरकारने जे काही किळसवाणे राजकारण केले त्याला तोड नाही. हिंदू दहशतवादाचे थोतांड उभे करणे, संघाच्या शाखांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याविषयी गुप्तचरखात्याचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत हे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी जाहीरपणे म्हणणे इथपर्यंत मजल गेली. हुतात्मा तुकाराम ओंबळेंनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी आपल्या प्राणांची आहुती देऊन कसाबला जिवंत पकडले म्हणून नाहीतर २६/११ चे हल्ले हा पण हिंदू दहशतवादच होता हे सिध्द करायची सगळी तयारी युपीए सरकारने केली होती. किंबहुना २६/११ चे हल्ले हा रा.स्व.संघाचा कट होता याविषयी एका पुस्तकाचे प्रकाशन दिग्विजयसिंगांनी केले होते. गुप्तचर विभागाचे प्रमुख मणी यांनी हिंदू दहशतवाद खरा आहे हे सिध्द करायला खोटे पुरावे उभे करायला विरोध केला त्यांना प्रचंड त्रास दिला गेला. आता चिदंबरम, शिंदे, शरद पवार, दिग्विजयसिंग वगैरे काँग्रेस नेते आणि त्यांची तळी उचलून धरणारे पुरोगामी विचारवंत यावरून देशाची माफी मागणार का? याच लोकांनी आणि युपीए सरकारने नरेंद्र मोदी आणि अमित शहांना यात गोवून त्यांची राजकीय कारकिर्द खतम करायचा प्रयत्न केला पण मोदी-शहा प्रचंड खमके निघाले आणि त्यांनी युपीए सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटवला हे चांगलेच झाले. मात्र या प्रकरणात अनेक पोलिस अधिकार्यांना जवळपास १७ वर्षे खूप म्हणजे खूपच त्रास झाला याचे वाईट वाटते.
प्रतिक्रिया
राजेश जी..
अहो जिथे पोलिसच स्फोटकांनी
सह्याद्रीतल्या वनस्पतीला शरद पवारांचे नाव
वनस्पतीचे गुण तसेच असतील..!
शरद पवार
खरं आहे . .
हे चांगलं केले..
भारताच्या तुलनेत पाकिस्तानात
भविष्यात कॉंग्रेस किंवा इतर
काँग्रेस करू शकते.
थोडक्यांत काय तर भारत
दरमहा शंभर कोटींचा घोटाळाhoTaaLaa
सकाळ / लोकसत्ता / सामना /
झोपपट्टीतील लोकांनी झोपडपट्टी मधील
अंध सरकार...
१. निर्लम्मा बातामारण - बस
उदयनिधी स्टालिनचा आरोप
असे बेछूट आरोप करणे ही
सुरेश अंगडी आणि मनोहर पर्रीकर
https://www.livehindustan.com
https://www.livehindustan.com
एक विनंती
आधी आणि नंतर या परिस्थिती आपण
१९९० ते १९९६
मतदानयंत्र हा नंतरचा मुद्दा
https://pib.gov.in
संशयास्पद
सब गोलमाल है
On examination, the polled
एक प्रशासकीय अधिकारी
काल बावधन ता. वाई येथे प्रसिद्ध बगाड यात्रा पार पडली
कसला गनिमी कावा ही यात्रा
ग्रामस्थांचे कौतुक करावे की
कारवाई तर होणारच, पण
.
पुन्हा लॉकडाऊन ?
शक्यतो, जनसंपर्क टाळणे ....
छत्तीसगडमध्ये
नक्षलवादी लोकांना नक्की काय हवे आहे?
.पाकिस्तानसारख्या
गेली कित्येक दशके ....
१८५७ मध्ये जे
चारू मुजुमदार आणि सन्याल
राजकीय लोक परत परत तीच चूक
नक्षलवादी असले
या प्रश्नांचे दोन पैलू आहेत.
.काश्मीर प्रश्न जसा विकासाशी
काश्मीर बाबतीत सहमत आहे
कश्मीर मध्ये कितीही विकास
हे पुस्तक जरूर वाचा ....
Pagination