साधारण पणे, गेले एक वर्ष, आघाडी सरकार, महाराष्ट्र राज्यावर, राज्य करत आहे...
गेले एक वर्ष, हे सरकार नुसतीच, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, हे धोरण अवलंबत आहे, असे वाटते.
सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे सुखावह होईल, हे बघणे, हेच सरकारचे मुख्य काम असते..
आर्थिक, संरक्षण, दळणवळण आणि अन्नपुरवठा.... ह्या जीवनावश्यक गोष्टी, हे सरकार नीट पुरवू शकत नाही...
आर्थिक बाबतीत, रोजगार उपलब्ध केले नाहीत.
संरक्षण, सामान्य माणूस ते उद्योगपती, कुणीच सुरक्षित नाही
दळणवळण, मेट्रो कारशेडचे घोंगडे नुसतेच भिजवत ठेवले आहे
अन्नपुरवठा, महागाई वाढतच आहे.
अर्थात, हे माझे निरीक्षण आहे...इतर कुणाचे निरीक्षण वेगळे असूही शकते....
ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि वैयक्तिक शेरेबाजी करणे चालू असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत.
-- मिपा व्यवस्थापन
वाचने
28835
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांच असं आहे.. कि गाढव पण
In reply to कोणाला उत्तरे देत बसताय तुम्ही मु वि , by स्वलिखित
मोदीळ ...
In reply to त्यांच असं आहे.. कि गाढव पण by बापूसाहेब
हार्दिक अभिनंदन . . .
In reply to मोदीळ ... by नावातकायआहे
As per citizenship law in
In reply to बापू by Rajesh188
जो पर्यंत सक्षम समाज संघटना निर्माण होत नाहीत
अगदी रहिवासी सोसायटी लेव्हल
In reply to जो पर्यंत सक्षम समाज संघटना निर्माण होत नाहीत by Rajesh188
आमच्या पहाण्यात एकच सक्षम
In reply to जो पर्यंत सक्षम समाज संघटना निर्माण होत नाहीत by Rajesh188
+ ९९९९९९९९९९९९ . . .
In reply to आमच्या पहाण्यात एकच सक्षम by खेडूत
इंग्रज सरकार
In reply to आमच्या पहाण्यात एकच सक्षम by खेडूत
आपला दावा एखाद्या फुटकळ पक्ष
In reply to इंग्रज सरकार by कपिलमुनी
या सदस्याला संघ, भाजप, मोदी
In reply to आपला दावा एखाद्या फुटकळ पक्ष by खेडूत
धन्यवाद
In reply to या सदस्याला संघ, भाजप, मोदी by श्रीगुरुजी
त्यात ऑब्सेशन वगैरे अजिबात
In reply to धन्यवाद by कपिलमुनी
स्वातंत्र्यलढा कुठनं मध्येच उपटला?
In reply to इंग्रज सरकार by कपिलमुनी
गा पै.
In reply to स्वातंत्र्यलढा कुठनं मध्येच उपटला? by गामा पैलवान
चरखा चला चला के, लेंगे स्वराज्य लेंगे....
In reply to गा पै. by बापूसाहेब
असहमत
In reply to चरखा चला चला के, लेंगे स्वराज्य लेंगे.... by मुक्त विहारि
त्या लेंग्यांचा साहेबाच्या पॅन्टवर काहीही परिणाम झाला नाही...असहमत. इथे राहिलो तर पॅन्ट शर्ट उतरवून खादीचा सदरा लेंगा घालावा लागणार. मग मड्डम जवळ नाय घेणार. या भीतीने साहेब गेला. हिटलरनी सायबाला चड्डी पण घालायची औकात ठेवली नस्ती ही अंधश्रद्धा आहे :-)साहेब गेला आणि जातांना खादी घेऊन गेला...ह्यातच काय ते ओळखा..
In reply to असहमत by रंगीला रतन
अमेरिका आणि रशियाने मदत केली
In reply to साहेब गेला आणि जातांना खादी घेऊन गेला...ह्यातच काय ते ओळखा.. by मुक्त विहारि
अमेरिका आणि रशियाने मदत केली नसती तर, साहेबाला कधीच पळावे लागले असते....बरोबर. पण मला वाटते जपाननी काशी घातली नसती तर साहेबाला अजून लवकर पळावे लागले असते.सिराजौद्दौल्या आणि
In reply to अमेरिका आणि रशियाने मदत केली by रंगीला रतन
जागतिक महायुद्ध