हे सरकार म्हणजे नुसते, पोकळ आश्र्वासने आणि खापर दुसर्यावर फोडण्यातच मश्गूल आहे.
1. वीज बिल कमी करू, असे आश्र्वासन दिले ... पण अद्याप तरी काहीही केले नाही.
2. औरंगाबादचे, संभाजीनगर असे नामांतर करू, असे आश्र्वासन दिले, अद्याप तरी काहीही केले नाही.
3. बलात्काराची केस असेल तर, 21 दिवसांत निकाल लाऊ, असे सांगतात पण,
A. राष्ट्रवादी युवा नेत्यावर, बलात्काराचा आरोप झाला आणि 21 दिवसाच्या आत, आरोप करणारी युवतीच गायब झाली
B. धनंजय मुंडे यांच्यावर, बलात्काराचा आरोप झाला आहे आणि अद्याप तरी ते आहे त्याच पदावर आहेत.
4. आधी पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून, झाडे तोडायला विरोध करायचा आणि नंतर झाडे तोडायची.
5. आधी शेतकरी वर्गाला हेक्टरी 25,000 ₹ देऊ म्हणून सांगायचे आणि नंतर तोंडाला पाने पुसायची.
इथे सगळेच सुशिक्षित असल्याने, फक्त मुद्देच मांडले आहेत.
वर्गीकरण
वाचने
65817
प्रतिक्रिया
145
मिसळपाव
प्रतिक्रिया
आधी म्हणाले, तुम्ही खबरदारी घ्या, मी जवाबदारी घेतो
:-)
In reply to आधी म्हणाले, तुम्ही खबरदारी घ्या, मी जवाबदारी घेतो by मुक्त विहारि
माझे कुटुंब, माझी जबाबदारी
In reply to आधी म्हणाले, तुम्ही खबरदारी घ्या, मी जवाबदारी घेतो by मुक्त विहारि
माझे कुटुंब, माझी जबाबदारीमग बारक्याला कोवीड कसा झाला? ( व्हॉट्सॅपवर आलेले एक ढकलपात्र )कदाचित राणीच्या बागेत गेले असतील
In reply to माझे कुटुंब, माझी जबाबदारी by विजुभाऊ
खरंय !
मविकाची आश्वासने
एकीकडे म्हणायचे की, शेतकरी राजा
In reply to मविकाची आश्वासने by दिगोचि
एनरॉन बुडवू!
शेतकरी वर्गाला, खुल्या बाजारात माल विकायला परवानगी द्यावी....
आणि आता मात्र विरोध करत आहेत.
वीजबिल कमी करणे
राजेश भाऊ.. तुमच्या गुळमुळीत
In reply to वीजबिल कमी करणे by Rajesh188
मातृभाषेच्या नावावर मते मागायची आणि
अहो विंग्रजी शाळेचे काय घेऊन
In reply to मातृभाषेच्या नावावर मते मागायची आणि by मुक्त विहारि
सत्य कटू असते ...
In reply to अहो विंग्रजी शाळेचे काय घेऊन by साहना
निषेध , निषेध, त्रिवार निषेध
In reply to अहो विंग्रजी शाळेचे काय घेऊन by साहना
शिवसेना मराठी माणसांच्या
In reply to मातृभाषेच्या नावावर मते मागायची आणि by मुक्त विहारि
सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत ....
In reply to शिवसेना मराठी माणसांच्या by श्रीगुरुजी
काहीही.
In reply to शिवसेना मराठी माणसांच्या by श्रीगुरुजी
ह्या पैकी किती शिवसैनिकांवर खटले दाखल केले आहेत?
In reply to काहीही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहिती वीचारुन...
In reply to ह्या पैकी किती शिवसैनिकांवर खटले दाखल केले आहेत? by मुक्त विहारि
संतोष दुबे हे विश्व हिंदू
In reply to माहिती वीचारुन... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवसेनेचा सारखा अपमान केला
In reply to काहीही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा
In reply to काहीही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा प्रवास सुरु झाला,१९६६ मध्ये स्थापना झाल्यापासून १९९० मध्ये भाजपने युती करेपर्यंत सेनेचा फक्त १ आमदार निवडून आला होता (१९८५ मध्ये छगन भुजबळ). १९७२ मध्ये ०, १९७८ मध्ये ३५ जागा लढवून ०, १९८० मध्ये राज्यात व देशात प्रचंड लाट असलेल्या इंदिरा कॉंग्रेसबरोबर युती करूनही ०, १९८५ मध्ये १ अशी सेनेची स्थिती होती. मुंबईतील मराठीबहुल काही प्रभागांच्या बाहेर सेनेला ओळख नव्हती. १९८९ पर्यंत शिवसेना हा मुंबई महापालिका पातळीचा गट होता. १९८४ व १९८९ मध्ये सेनेचे काही नेते लोकसभा निवडणुक लढले ते सुद्धा भाजपच्या कमळ चिन्हावर कारण सेनेचे चिन्ह बहुसंख्य जनतेला माहितीच नव्हते. याउलट पूर्वाश्रमीचा जनसंघ व १९८० मध्ये स्थापन झालेला भाजप यांना पूर्वीपासूनच बऱ्यापैकी जनाधार होता. जनसंघाचे १९६७ मध्ये ४ व १९७२ मध्ये ५ आमदार होते. १९७९ मध्ये एकत्रित जनता पक्षाचे १०० आमदार होते. १९८० मध्ये १४ व १९८५ मध्ये १६ आमदार होते. मुख्य म्हणजे सुरूवातीपासूनच हे आमदार कोकण, मुंबई, पुणे, विदर्भ, मराठवाडा अशा सर्व भागातून निवडून येत होते. मुंंबईबाहेर कोणीही ओळखत नसलेल्या व २४ वर्षात केवळ १ आमदार निवडून आलेल्या पक्षाचे बोट धरून सेनेपेक्षा बराच मोठा असलेल्या व प्रत्येक निवडणुकीत आपले थोडेफार आमदार निवडून आणणाऱ्या भाजपचा महाराष्ट्रात प्रवास सुरू झाला, हा दावा अत्यंत हास्यास्पद आहे.बाबरी मशिदीचा ढाच्या पडल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी एकही हिंदुत्वादी संघटना पुढे आली नव्हती. अशा वेळी प्रखर हिंदुत्ववादी नेते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी होय, बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे असे ठणकावून सांगितले. या कारसेवेत औरंगाबाद येथील शिवसेनेचे खासदार मोरेश्वर सावे व ठाण्याचे खासदार सतीश प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिक कारसेवेला गेले होते. त्यांनी कारसेवेत सहभाग घेत हा ढाचा पाडला होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, मोरेश्वर सावे,सतीश प्रधान यांना आरोपी करण्यात आले होते.मी भ्रष्टाचार केला असेल तर मला तुरुंगात टाका, असे सांगणारा आपण भ्रष्टाचार केल्याचे नाकारत असतो. मी व्यवस्थित अभ्यास केला असता तर मी उत्तीर्ण झालो असतो, असे सांगणारा विद्यार्थी आपण अभ्यास केला नव्हता हेच मान्य करीत असतो. जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान वाटेल, या वाक्याचा अर्थ या पाडापाडीत शिवसैनिक नव्हते याची मान्यता आहे. कारसेवेत उपस्थित असणाऱ्यांंमध्ये अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, उमा भारती, अशोक सिंघल, साध्वी ऋतांबरा इ. नेते होते. तेथे सेनेचा एकही नेता नव्हता. त्या काळात सेनेचे सर्व नेते व कार्यकर्ते महाराष्ट्राबाहेर गेलेच नव्हते. मुळात १९८९ मधील अडवाणींंची रथयात्रा, १९९० मधील कारसेवा, १९९२ मधील पाडापाडी व त्या ३-४ वर्षात चाललेले आंदोलन यात फक्त विश्व हिंदू परीषद, भाजप, संघ व बजरंग दलाचाच समावेश होता. या काळात अडवाणी, सिंघल, वाजपेयी अशा काही जणांना काही काळ अटक झाली होती. त्या संपूर्ण आंदोलनात सेनेचा सहभाग अत्यल्प किंवा शून्य होता. सेनेचा एकही नेता अटकेत नव्हता. नंतर ठाकरेंवर केस झाली ती बाबरी पाडल्यानंतर सामनातून लिहिलेल्या भडक अग्रलेखांंमुळे व नंतर झालेल्या दंगलीसंदर्भात.मशीद पाडल्यानंतर दंगल झाली
In reply to शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा by श्रीगुरुजी
रस्त्यावर प्रतिकार करण्यासाठी
In reply to मशीद पाडल्यानंतर दंगल झाली by Rajesh188
हो यात तथ्य आहे.
In reply to रस्त्यावर प्रतिकार करण्यासाठी by कानडाऊ योगेशु
१९८९ पासून ६ डिसेंबर १९९२
In reply to मशीद पाडल्यानंतर दंगल झाली by Rajesh188
मान्यच नसेल तर विषय संपला.
In reply to शिवसेनेचं बोट धरुनच भाजपाचा by श्रीगुरुजी
शिवसेनेचे त्या काळातील प्रमुख
In reply to मान्यच नसेल तर विषय संपला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचून घ्या...!
In reply to शिवसेनेचे त्या काळातील प्रमुख by श्रीगुरुजी
हे नेते त्या काळात अयोध्येत
In reply to वाचून घ्या...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चालू द्या...
In reply to हे नेते त्या काळात अयोध्येत by श्रीगुरुजी
सहज गंमत म्हणून
BJP समर्थक लोकांना नैराश्याचा धक्का बसला आहे
लग्न एकाबरोबर आणि संसार दुसर्या दोघांबरोबर...
In reply to BJP समर्थक लोकांना नैराश्याचा धक्का बसला आहे by Rajesh188
संजय दत्तला, आधी खलनायक ठरवले आणि
सत्तेसाठी किती हा लाचारपणा
अजान स्पर्धा पण भरवणार होते
In reply to सत्तेसाठी किती हा लाचारपणा by प्रसाद_१९८२
यात कसला लाचारपणा? शिवसेना
In reply to सत्तेसाठी किती हा लाचारपणा by प्रसाद_१९८२
भुतकाळातले माहित नाही
In reply to यात कसला लाचारपणा? शिवसेना by श्रीगुरुजी
आत्ताची शिवसेना आणि ठाकरे
In reply to सत्तेसाठी किती हा लाचारपणा by प्रसाद_१९८२
त्यांना त्यांच्या कर्माची फळ मिळतील ना निवडणुकीत
धीर धरा
In reply to त्यांना त्यांच्या कर्माची फळ मिळतील ना निवडणुकीत by Rajesh188
+ १
In reply to धीर धरा by अनन्त अवधुत
योग्य
In reply to त्यांना त्यांच्या कर्माची फळ मिळतील ना निवडणुकीत by Rajesh188
वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
मोदींविषयी फक्त पप्पू, राऊत,
In reply to वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते by Rajesh188
India Today
In reply to मोदींविषयी फक्त पप्पू, राऊत, by श्रीगुरुजी
(No subject)
हाहा..
In reply to (No subject) by प्रसाद_१९८२
1. वीज बिल कमी करू, असे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ex-Desert Knight 21: Rafale to roar over Jodhpur skies during Indo-French air exerciseकावलो विषयाला
त्यांचे नाव कमला देवी हॅरीस असेच आहे
In reply to कावलो विषयाला by शशिकांत ओक
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आहे ... तर....
आधी मोदी यांच्या जीवावर मते मागीतली आणि आता ....
भाजपने आपल्याबरोबर युती करावी
In reply to आधी मोदी यांच्या जीवावर मते मागीतली आणि आता .... by मुक्त विहारि
खरं तर हो ....
In reply to भाजपने आपल्याबरोबर युती करावी by श्रीगुरुजी
महाराष्ट्रात भाजपाचा सखाराम
In reply to भाजपने आपल्याबरोबर युती करावी by श्रीगुरुजी
मोदी च्या नावावर मत मागितली होती
हो, तसेच ठरले होते ....
In reply to मोदी च्या नावावर मत मागितली होती by Rajesh188
अजिबात गरज नसताना शिवसेनेच्या
In reply to हो, तसेच ठरले होते .... by मुक्त विहारि
ही गोष्ट वैयक्तिक नाही ...
In reply to अजिबात गरज नसताना शिवसेनेच्या by श्रीगुरुजी
शिवसेना हा पक्ष कधीच
In reply to ही गोष्ट वैयक्तिक नाही ... by मुक्त विहारि
ते आत्ता लोकांना समजायला लागले आहे ...
In reply to शिवसेना हा पक्ष कधीच by श्रीगुरुजी
अयोध्येतील बाबरी मशीद आम्हीच
In reply to ते आत्ता लोकांना समजायला लागले आहे ... by मुक्त विहारि
काही लोकांचा बसतो ....
In reply to अयोध्येतील बाबरी मशीद आम्हीच by श्रीगुरुजी
बघा, हिंदूंच्या रक्षणासाठी
In reply to काही लोकांचा बसतो .... by मुक्त विहारि
मी शिवसेनेला हिंदू हितवादी समजत होतो ...
In reply to बघा, हिंदूंच्या रक्षणासाठी by श्रीगुरुजी
हे कोण बोलले बोला ....