धनवापसी : एक आयडिया
दिल्ली मधील मोक्याच्या जागी खालील समाधी स्थळें आहेत.
राज घाट : ५ एकर (गांधी)
शांतीवन : ५२ एकर (नेहरू)
विजय घाट : ४० एकर (शास्त्री)
शक्तिस्थळ : ४५ एकर ( इंदिरा)
समता स्थळ : १२ एकर
किसान घाट : १९
वीर भूमी: १५
एकता स्थळ : २२
एकूण जागा : २१० एकर.
दिल्लीतील सर्वांत प्राईम प्रॉपर्टी म्हणजे सर्कल A चा दर आहे ७ लाख रुपये प्रति चौरस मीटर पण आपण इथे २ लक्ष रुपये किंमत जर धरली (माझे गणित रेट च्या बाबतीत चुकलेले असू शकते, मिपा वरील लेंड शार्क नि मत व्यक्त करावे) तरी होतात १७ हजार कोटी रुपये. (गांधीजींच्या समाधीवर टॉवर बांधला तर काही व्यक्ती मोठा प्रीमियम देतील पण तो भाग वेगळा)
हाती मरा तो सव्वा लाख का म्हटले जाते पण झेल सिंग सारखे काहीही कर्तृत्व नसलेले नेते दिल्लीत मेल्यानंतर सुद्धा गरीब भारतीय जनतेची जागा बळकावून बसले आहेत.
१७ हजार कोटी रुपयांत बरेच काही केले जाऊ शकते. हा जनतेचा पैसा आहे आणि तो विनाकारण कुणाच्या थडग्यावर गुंतून पडावा हे दुर्दैव आहे.
हि सर्व थडगी त्या त्या नेत्याच्या जन्मस्थानी किंवा भारतातील सर्वांत अविकसित अश्या गावांत न्यावीत आणि दर वर्षी फुले वगैरे नाचण्याचे नाटक कर्णयसाठी मंडळी जेंव्हा तिथे जातील तेंव्हा एका निमित्ताने त्या भागांत रस्ते वगैरे बांधले जातील. देशांतील सर्वांत अविकसित गांवांची नावे पाहिजेत तर गांधी परिवाराने कुठून निवडणूक लढवली आहे ते पाहावे. बेल्लारी, अमेठी, रायबरेली, वायनाड इत्यादी.
अर्थांत हि स्टेप १ आहे. हे झाल्यानंतर राष्ट्रपती भवन सुद्धा रिसॉर्ट मध्ये हलविण्यात येऊन राष्ट्रपतींनी उगाच राजवाड्यांत न राहता सामान्य सरकारी घरांत जावे. साधी राहणी उच्च विचारसरणी हि बापूंची शिकवण अमलांत आणायची हीच वेळ आहे.
त्यानंतर समस्त IAS आणि त्यांच्या पिळवळीला सुद्धा त्यांच्या बंगल्यांतून बाहेर काढून मोठ्या हाय राईज टॉवर मध्ये जागा दिली पाहिजे आणि त्याचे भाडे त्यांच्या पगारातून कट केले पाहिजे. ह्या सर्व बदलातून किमान २-४ लक्ष कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. एकदा दिल्लीत हे साध्य केले कि प्रत्येक राज्यांत सुद्धा हाच मॉडेल राबवावा आणि सुरुवात थडगी आणि राजभवन ह्यावरून करावीत.
चर्चा होऊ द्या.
प्रतिक्रिया
सहमत आहे ....
या स्मारकांच्या निमीत्ताने
ती वेगळी ....
म्हणुन तिथे काँक्रीटचे जंगल करायचे?
काँक्रीटचे जंगलच कशाला करायचे
सहमत आहे
त्या ठिकाणी उद्याने आधीच आहेत.
साधं सोपं आहे ....
साहनाजी
यापे़क्षा ..
लोकसंख्या नियंत्रण हा कायदा हवाच ...
माझ्या मते मुलांवर सुद्धा
अपरिपक्व प्रतिसाद
आपल्या चिकटपणाची दाद द्यावीशी
तुम्ही वर दिलेला प्रतिसाद बिनडोक पणाच कळस आहे
> झाडाच्या एका पानाची पण
कशाला ठेवताय मग?
लोकसंख्या वाढली की पृथ्वी वरील,
Rat Psychology
सुमार बुद्धिमत्तेचे दर्शन होहून सुद्धा
हो सुमार बुद्धिमत्तेचे दर्शन
चपला
सुमार बुद्धिमत्तेचे दर्शन होहून सुद्धा
हम्म
राष्ट्रपती भवन नंतर त्यांचाच
जरा अधिक इस्कटून ...
छान
वेलकम हो राया वेलकम ...
धन्यवाद
दो ही काफी है ...
चौरा साहेब,
> ! सुखी जीवनात पुरेसे घर
मुळात हाव आहे म्हणून जी काही
सहमत !
सुबत्ता नव्हती त्यावेळी ..
ह्या मुद्यांचे खंडन करणे फारच
कुठलाच मुद्धा मान्य नाही कारण
उलट झाले आहे ....
सध्या आपण जे खातोय, त्याला अन्न, मी तरी म्हणणार नाही ...
खूपच वैचारिक गफलत होत आहे. हे
प्रभूंची ट्रॅजेडी
ट्रॅजेडी
कलियुग आहे
सहमत आहे...
युग कोणतेही असो
कोणे एके काळी...
जशी दृष्टी तशी सृष्टी
सहमत आहे ....
सहमत
तुमच्या ह्या प्रतिसादावरून, एक म्हण आठवली ....
Pagination