खूपच त्रास झाला ही गोष्ट वाचून!
खरं आहे प्राजूचं! अजूनही रूढी, परंपरा, समजूती, यांच्या बंधनांतून आपण मोकळं होऊ शकत नाही. एका छायाच्या उदाहरणातून आपण शिकणार नाही का याचा विचार करून फारच त्रास होतो.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
माझ्या बहिणीच्या मैत्रीणीचा अंतही असाच झाला. लग्नानंतर वर्षभरातच सासरच्यांनी जाळून मारलं तिला.
शितल ताई, तुझा लेख वाचला आणि मन १३-१४ वर्ष मागे भुतकाळात गेले. मन अतिशय सुन्न करणारे हे प्रसंग. खरंतर या नराधमांना भर चौकात जाळून मारले पाहिजे!
-अनामिक
हेच म्हणतो, असल्या नपुंसकांना शिक्षा ही होणे अत्यंत गरजेचे.
व लग्न लावताना / करताना पुर्ण माहीती गोळा करुनच मग पुढील कार्याला लागावे ह्या माझ्या मतावर मी पुन्हा एकदा ठाम झालो.
एकदम सुन्न करणारी घटना.
शितल..... वाचल्यावर इतका संताप आला ना तिच्या नवर्याचा.....!! समजतात काय हे लोक दुसर्यांच्या मुलीला....!!
काय झालं पुढे त्याचं ? शिक्षा मिळाली की नाही त्याला ?
अशा घटणा नविन नाहीत ... राग येणे साहाजिक आहे .. पण पोलिस टाईम्स वाचला की .... शितल ने लिहील्या प्रमाणे २०-१ लेख वाचायला मिळतील .. अर्थात ते लोक शितलएवढं भारी नाही लिहू शकणार .
ही सत्यकथा मनाचा संताप करणारीच आहे,तिचा नव-या विरूध्द गुन्हा दाखल झाला पण तो त्यावेळी फरार होता, त्याला शिक्षा झाली की नाही ते मला माहित नाही पण त्याला शोधुन मग त्याच्यावर केस चालवुन, त्याच्या विरूध्द गुन्हा शाबित होण्यास बराच कालावधी लागला असता हे नक्की.
सर्व वाचकांचे मनापासुन धन्यवाद !
प्रतिक्रिया
असल्या
अरे बापरे...
खरच..
दुर्दैवी कहाणी.
खूपच त्रास
माझ्या
भीषण
हेच
सुन्न !
लग्न झाले
अशा घटणा
मन
ही सत्यकथा
हे भयाण आहे