नागरिकत्व दुरुस्ती विधेयक - आहे तरी काय?
सध्या सगळीकडे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक विषयी बरीच चर्चा चालू आहे. गुगल बाबा कडे थोडी चौकशी केली पण फारसे काही हाती लागले नाही.
मला पडलेले काही प्रश्नः
१) विधेयक मुळात काय आहे? - भारताच्या शेजारील देशात अल्पसंख्यक समाजाला त्याचा कसा फायदा होईल?
२) मुळातच भारताला लोकसंख्येचा प्रश्न भेडसावत असताना, अजुन लोकान्ना राज्याश्रय देण्याचे प्रयोजन काय?
३) ईशान्य भारतातील नागरीक ह्याच्या का विरोधात आहेत?
४) भारतातील मुस्लीम समाज ह्या विधेयकाच्या खरोखर विरोधात आहे कि नुसताच पोलिटीकल ड्रामा?
५) विरोधी पक्षांचा विरोध कोणत्या मुद्द्यांवर आधारीत आहे?
याद्या
14260
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
राज्यसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर
उधोजीनी पुन्हा एकदा बेरकीपणा दाखवला.
In reply to राज्यसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर by ढब्ब्या
उधोजींची उठ बस
In reply to उधोजीनी पुन्हा एकदा बेरकीपणा दाखवला. by जॉनविक्क
:D
In reply to उधोजींची उठ बस by रमेश आठवले
CAB
सत्ताधारी पक्षाचा युक्तीवाद
In reply to CAB by अधर्म
होय
In reply to सत्ताधारी पक्षाचा युक्तीवाद by शा वि कु
+1
In reply to होय by अधर्म
पुर्ण सहमत
In reply to होय by अधर्म
+1
In reply to होय by अधर्म
उधोजींसाठी सत्तेचं राजकारण -
+1
In reply to उधोजींसाठी सत्तेचं राजकारण - by कंजूस
मला तर वाटते हे सगळी बिले एक
नाही
In reply to मला तर वाटते हे सगळी बिले एक by आनन्दा
मी असाच अर्थ काढला आहे ह्या विधेयकाचे
साहेब, तुम्ही तर उधीजींचे
In reply to मी असाच अर्थ काढला आहे ह्या विधेयकाचे by Rajesh188
धन्यवाद
धन्यवाद
धन्यवाद
ईशान्य भारतातील आंदोलनांमागे
In reply to धन्यवाद by ढब्ब्या
मला मिळालेली माहीती
ईशान्य च्या राज्यात
मुळातील चूक
हम्म