नुकतीच नवीन वाहतूक नियमावली जाहीर झाली ,दंड बराच वाढवला
पण माननीय सरकारला एवढीच लोकांची काळजी आहे तर रस्ते खड्डाहीन का केले नाही ?
एवढा सादा मुद्दा अजून कोणी मोठ्या प्रमाणावर उचलला नाही
बरेच मुद्दे विरोधी पक्षांनी हटटाऊन जाऊ दिले
फक्त काँग्रेस नाही पण राष्ट्रवादी सपा मनसे पण कडाडून विरोध करू शकतात आंदोलन करू शकतात
जे काही आंदोलन झाले कुठेतरी रास्ता रोको असे फुटकळ झाले
व्यापम मुद्दा किंवा चिक्की घोटाळा ,असे मुद्दे तर कोणीच काढत नाहीये ज्यात छुपा छुपी तरी आहे ,फक्त राफेल वर विषय
नेमका कारण काय असेल ?
माझ्या मते विरोधी फक्त मुद्दाम शांत आहे
पुढचे ५ वर्षे किंवा १० वर्षे झाल्यावर anti incumbency ( ह्याचा मराठी प्रतिशब्द कृपया सुचवा ) येईल तेव्हा जिंकू असा विश्वास?
कारण ९९ साली काँग्रेस चे पानिपत झाले तेव्हा पण सोनिया गांधी हेच म्हणाल्या होत्या कि आम्ही विरोधी बाकावर बसू पण लढू आणि २००४ ला जिंकल्या
तुमचे काय मत आहे ?
मिसळपाव
चक्क एव्हढे शब्द धाग्यात?
नुकतीच नवीन वाहतूक नियमावली
रच्याकने
होईल लवकरच बदल.
उत्तर सोपे आहे
In reply to उत्तर सोपे आहे by रविकिरण फडके
पण आता ५ वर्षे झाली आहेत
In reply to पण आता ५ वर्षे झाली आहेत by हस्तर
दोन वेगळे मुद्दे