लई दिसानं आस्ला कच्चा माल घावला: छटाक, आतपाव, पावशेर, अर्धाशेर.
वरल्या मापात घेतला आन फायनल प्राडक्ट पाझीटीव केल्यं. घ्या.
मग पुढे असं होतं की ..
पावलांमधलं अंतर कमी होत जातं
अंगामधलं पाणी सुकत जातं.
ओठावरचं हसू वाढत जातं.
स्पर्श लागतात आठवायला.
आणि भांडणं होतात विसरायला.
नातं लागतं विणायला.
असं व्हावं म्हणून भेटायचं..
बसणं हे निमित्तमात्र..
- पाभ्या
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2505
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुब जमेगा रंग जब बैठेंगे तीन यार...
लोळ! =))
In reply to खुब जमेगा रंग जब बैठेंगे तीन यार... by ज्ञानोबाचे पैजार
.
पाभे