तीन्ही कवितांचे विडंबन कमालच आहे. वाटलं तीन कविता टाकल्यावर आपण त्या भानगडीत पडणार नाही.
असो...
आधीच्याच ढिगारभर वेगळ्या कविता असतांना,
उगाच कविता बघतो..याची,त्याची..
अन, वृत्त-यमकाच्या नावाने बोंबलतही बसतो.
मस्तच ! :)
इतरांना सांगत नाहि,
परंतु चतुरंगजी तुम्हाला म्हणून सांगतो!
"सतत विडंबनाची थोटके ओढणे सोडा आता."
आपल्या कडून सरस व उत्कृष्ठ काव्याची अपेक्षा करत आहे.
पुलेशु.
मुत्सद्दि
गावंढळासारखी दळता येत नाही
पिठासारखी भसाभस कविता
मुकाट्यानं शांत बसावं
एका जागी, तर तेही नाही
या ओळीत भावना पोचल्या. आमच्यापर्यंत. तुमचे टार्गेट जे आहे तिथं पोचल्या तर काय बहार येईल. एक तर तशा कविता वाचण्याची वेळ येणार नाही आणि बोनस म्हणजे त्यावरची विडंबनं... हे फक्त त्याच कवितांना लागू आहे. प्रस्तुत विडंबन आणि त्यातल्या मूळ कवितेच्या रस्त्याविषयीच्या ओळींना तर बिलकुल नाही.
मजा आली...
अवांतर : रंगाकाका कच्चा माल कधी पुरवणार?
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
लै भारी....
झक्कास !!!
लै भारी
:)
इतरांना
बास्स
मजा