मी येथे हे सर्व का लिहतो ? हाच प्रश्न माझ्या काही मित्रांना पडला आहे तसाच मला देखील पण असं म्हणतात की दुखः मित्रानाच सांगावे व तुम्ही माझे सगळे मित्रच जिवाभावाचे, त्या मुळे आपलं मन तुमच्या समोर उघड करत आहे.
राजे करा तुम्हि आपले मन मोकळे.... आम्हि वाचतो आहे.....
>>>>मन तुमच्या समोर उघड करत आहे.
तुमचं मन मोकळ झालं ते ठिक आहे,
पण इकडे आभाळ दाटून आलये त्याचं काय !!!
"आम्ही दोघेही अतीशय आतुरतेने तीची वाट बघत होतो,
जेव्हा ती आली ,तो डोळे भरुन पहात होता...आणी मी..
भरल्या डोळ्यानी तीला पाहत होतो ...."बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
एक नाम क्या लिखा तेरा साहील की रेत पर
फिर उम्र भर हवासे मेरी दुष्मनी रही....
क्या बात है !!
पराजी आजकल बडे शायराना अंदाज मे... क्युं कही इश्क विश्क का चक्कर तो नही ना? भैया... कदम फुंक फुंक कर रखना वरना शादी की जेल मे जाकर उमरभर पछताओगे!
--अवलिया
नाना, काय बोल्लांत राव. मुंह की बात छिन ली आपने.
बाकी राजे, काय होतंय काय नक्की? हल्ली हे असं एकदम हळवं हळवं का लिहायला लागला आहात?
'हिमालय यात्रा' कुठवर आली?
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
कुणाच्या ईतक्याही जवळ जावू नये,
की आपल्याला त्याची सवय व्हावी !
तडकलेच जर ह्रदय कधी ,
जोडताना असह्य यातना व्हावी !
डायरीत कुणावे नाव ईतकेही येवू नये ,
की पानांना ते जड व्हावे !
अन एक दिवस अचानक त्या नावाचे ,
डायरीत येणे बंद व्हावे !
स्वपनात कुणाला असंही बघु नये ,
की आधाराला त्याचे हात असावे !
तुट्लेच जर स्वपन अचानक ,
हातात आपल्या काहीच नसावे !
कुणाला ईतकाही वेळ देवू नये ,
की आपल्या षणाषणावर त्याचा अधिकार व्हावा !
एक दिवस आरशा समोर आपणास ,
आपलाच चेहरा परका व्हावा !
कुणाची ईतकी ही ओढ नसावी ,
की पदोपदी त्याचीच वाट बघावी !
त्याची वाट बघता बघता ,
आपलीच वाट दिशाहीन व्हावी !
कुणाचे ईतकेही ऐकू नये ,
की कानात त्याचाच शब्दांचा घुमजाव व्हावा !
अन आपल्या ओठातून ही मग ,
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा !
कुणाची अशीही सोबत असू नये ,
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी !
ती साथ गमावण्याच्या भीतीने ,
डोळ्यात खळकन अश्रू जमावी !
कोणाला ईतकाही माझा म्हणू नये ,
की त्याचे 'मी पण' आपण विसरून जावे !
त्या संभ्रमातून त्यानेच आपल्याला ,
ठेच लागून जागे करावे !
पण .. पण ..
कोणाच्या ईतक्याही दूर जावू नये ,
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसावे !
दूर दूर आवाज दिला तरीही ,
आपली शब्द जागीच घुमावे !!
~ वाहीदा
प्रतिक्रिया
मी येथे हे
+१
निशब्द.....!! स
राजे
>>मिळणारे
तुझसे
एक नाम
+१
हींदी
काय सर
तसा तू हुशार आहेसच पण हे खास तुझ्या साठी ! :-)
राजे
मनात आलं होतं !
कुणीसे म्हटले आहे..