३१ डिसेंबर : एक काळा दिवस
■31 डिसेंबर हा काळा दिवस आहे ह्याच दिवशी भारताचे प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयीं ह्यांनी कट्टर अतिरेकी व त्यांचा मास्टर माईंड ना कंदहार येथे नेऊन सोडले होते. सन 1999 ?
■अशीही बातमी आहे कि 100 कोटी रुपये परकीय चलनात दिले गेले होते. खरेच दिले गेले होते का ?
■ह्याच अतिरेक्यांनी नंतर संसदेवरील हल्ला, मुंबईतील अतिरेकी हल्ले घडवले.
■9/11 ट्वीन टॉवर वरील हल्ल्यात ह्यातील एका अतिरेक्याने मदत केली होती.
■भारतात हल्ले घडवण्यास ह्याच अतिरेक्यांनी हजारो अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले.
■हजारो नागरिक, जवान ह्यामुळेच अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले.
■आणि हे सर्व झाले भाजपा आणि बाजपेयींमुळे.
★आता इंदिरा गांधींनी अतिरेक्यांना काय वागणूक दिली होती ते बघू
★मकबूल भट्टची फाशी टाळण्यासाठी लंडन मधील भारतीय उच्चायुक्तातील कर्मचारी श्री रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण JKLF ने केले.
★ रवींद्र म्हात्रे हे कनिष्ठ कर्मचारी होते. त्यांना ओलीस धरून मकबूल भट्ट च्या मुक्तीची मागणी करण्यात आली. इंदिरा गांधी यांनी तत्काळ राष्ट्रपतींना विनंती करून त्याचा दया अर्ज फेटाळून मकबूल भट्ट ला फासावर लटकावले.
★अतिरेकी संतप्त झाले आणि त्यांनी म्हात्रे यांची निर्घुण हत्या केली. इंदिरा गांधी तत्काळ म्हात्रे यांच्या वृद्ध पित्याला भेटण्यास मुंबई ला आल्या त्यांचे हात हातात घेऊन त्यांची माफी मागितली.
★मी तुमच्या मुलाला वाचवू शकले नाही, मी तुमची वैयक्तिक गुन्हेगार आहे. परंतु माझ्याकडे दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता. तुमच्या मुलाच्या या बलिदानाबद्दल हा देश त्याचा कायमचा ऋणी राहील.
★याच रवींद्र म्हात्रे यांचे नाव पुण्यातील म्हात्रे पुलाला दिले गेले आहे. एक नेता म्हणून कठोर निर्णय घेणे आणि संबंधित कुटुंबाची स्वतः भेटून माफी मागणे याला सहृदयी काळीज लागते
■■■बाकी रुबिया सईद हिला सोडतानाही भाजप समर्थीत VP सिंग ह्यांचे सरकार दिल्लीत सत्तेवर होते.
■■■पुरुलिया प्रकरणातील रशियन आरोपींना वाजपेयींनीच रशियाच्या हवाली केले होते.
★★★टीप सर्व लिंक कॉमेंट मध्ये दिल्या आहेत★★★
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1991714860864245&id=100000772521887
हे व्हाट्सअपवर आले होते , काही असांसदीय शब्द वगळले आहेत.
वर्गीकरण
वाचने
7517
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
छे!!
काय रे
In reply to काय रे by माईसाहेब कुरसूंदीकर
पण
In reply to पण by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
त्यामुळे विमान हायजेकची प्रकरणे कायमची बंद पडली....
In reply to त्यामुळे विमान हायजेकची प्रकरणे कायमची बंद पडली.... by मुक्त विहारि
नाही
अरेरे
हे व्हाट्सअपवर आले होते ,
हे व्हाट्सअपवर आले होते , काही असांसदीय शब्द वगळले आहेत.-- काय दिवस आलेत. आता व्हाट्सअपवरचे भिकार संदेश देखील इथे टाकायला सुरुवात केली लोकांनी.In reply to हे व्हाट्सअपवर आले होते , by प्रसाद_१९८२
बनावट कचरा गोळा करून आणि
In reply to हे व्हाट्सअपवर आले होते , by प्रसाद_१९८२
भिकार मानसिकतेच प्रदर्शन ही
अशा प्रकारचे लेख वाचल्यानंतर