आहे.
दुसरे एक कारण असेही सांगितले जाते, की अडवानी आणि मोदी यांनी भेटीची वेळ मागताना, राजकीय विषयावरसुद्धा चर्चा होईल काय, याची चाचपणी केली होती म्हणे
मला असे कळले की अडवाणी दिल्लिचा पेठा आणि मोदि उन्धियो घेवुन आले होते बाळासाहेबान्साठि.हे पाहिल्यावर मनोहर जोशी चिडले आणि भेट नाकारण्यात आली.भुजबळ आणि पवार मात्र गुलाब घेवुन आले होते.
भेन्डि
सोलापुर्,कोल्हापुरसह विशाल कर्नाटक झालाच पाहिजे.
च ला राजकारणात लई महत्व असतय. अत्रे आन यशवंतराव चव्हाण यांचा ईनोद सांगितला जातो. चव्हानातला च काडुन टाकल्यावर मंग काय राहीन? असा काहिसा. ईडंबन लई आवडले
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
(सदर लेख राजकारणाचे विडंबन असून, राजकारणाचा, विडंबनाचा, (तथाकथित) उपरोधिक लिखाणाचा तिटकारा असलेल्यांनी त्याच्या वाटेला जाऊ नये. गेल्यास होणार्या त्रासास लेखक जबाबदार राहणार नाहीत.)
डिसक्लेमर विशेष आवडले ;-)
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
प्रतिक्रिया
मस्त
च
वचनबद्ध प्रतिसाद २
मस्तच..
मार्मिक