मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तरीही....(विडंबन)

श्वेता२४ ·

श्वेता२४ 11/02/2026 - 11:32
मूळच्या इतक्या सुंदर गझलचे पुन्हा गझलमध्ये विडंबन करावे इतकी प्रतिभा नाही हो माझ्याजवळ.... तरी आपणास हे विडंबन आवडले हे वाचून आनंद झाला....धन्यवाद

श्वेता२४ 11/02/2026 - 11:32
मूळच्या इतक्या सुंदर गझलचे पुन्हा गझलमध्ये विडंबन करावे इतकी प्रतिभा नाही हो माझ्याजवळ.... तरी आपणास हे विडंबन आवडले हे वाचून आनंद झाला....धन्यवाद
लेखनविषय:
प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता... तरीही.... नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही का होईना पोळी माझी गोल तरीही.... पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे.. अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही.... काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी... तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही.... भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही.... कोरीव भृकूटी मम सखीची पाहून ती पोळी का मज वाटे अधिकच झाली खोल तरीही.... ग्रास आग्रही भरवी सखीला तो गोडूला करी डोळे मोठे..अन आली भोवळ!!!! तरीही...!!

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

माहितगार ·

कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि 17/06/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार 22/06/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)

कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि 17/06/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार 22/06/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)
लेखनविषय:
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

जर्द पिवळी विजार

वामन देशमुख ·
जर्द पिवळी विजार, तीतून द्वार ठोठावत आलेले आतड्यांतुनी साठलेले पोटी आवळून धरलेले संधी मिळाली नाही तेंव्हा आडोशाला बसण्याची जे त्याज्य ते त्याग करूनी मोकलाया दाही दिश्यांची आधी असं झालं नाही कधी पिवळं झालं नाही त्या कातर वेळी मात्र रोखून धरणं झालं नाही मग जनाची ना मनाची कसली लाज कुणाची निसर्ग-हाकेला ओ देऊन क्लांत शांत होण्याची - (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

In reply to by माहितगार

साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत 18/04/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 18/04/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार 18/04/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.
लेखनविषय:
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

भय इथले संपत नाही (विडंबन- काम इथले संपत नाही)

OBAMA80 ·

चौथा कोनाडा 27/10/2024 - 19:06
छान विडंबन रचना... छान कसे म्हणावे? काही लोकांच्या बाबतीत स्वप्नच.. काम संपतं नाही.. काम थांबवलं तर प्रगती अशक्य... काही लोकांना १८ + तास काम करावे लागते. वर्क लाईफ बॅलन्स वै गोष्टी फोल ठरतात

त्यांचे विडंबन करणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे. हा केवळ शब्दच्छल. काम इथले संपत नाही , काम इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी दुपारी खातो तू दिलेली थंडगार शिते....

त्यांचे विडंबन करणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे. हा केवळ शब्दच्छल. काम इथले संपत नाही , काम इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी दुपारी खातो तू मज दिली थंडगार शिSsssते....

In reply to by कर्नलतपस्वी

कॉमी 28/10/2024 - 13:27
तुम्ही कवितांचे रसिक वाचक दिसता (कवी तर आहातच.), ग्रेसच्या कवितांवर काही प्रतिक्रिया वाचल्या. मला ग्रेसच्या कविता अजिबात समजत नाहीत पण त्यातल्या शब्दांचा एक इन्टेन्स गूढ-दुःखी असा परिणाम होतो. त्यामुळे तुमच्याकडून लिहिलेले ग्रेसच्या कवितांचे रसग्रहण, किंवा "बिगीनर्स गाईड टू ग्रेस" असे वाचायला आवडेल.

In reply to by कॉमी

मी अजून विद्यार्थीच आहे. तुम्ही कवितांचे रसिक वाचक दिसता. होय,पण ग्रेस समजणे आवाक्याबाहेर चे. अनुभवायचा प्रयत्न करतोय. मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा श्वासांचे तोडून बंधन हे हृदय फुलांचे होई शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई या कडव्यात कवि मनाचा अंदाज येतो पण यानंतरची कडवी वाचताना मात्र आकलना पलीकडची वाटतात. सळसळते पिंपळपान वार्‍यात भुताची गाणी भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ खचविले कोणी ? मन बहर गुणांचे लोभी समईवर पदर कशाला ? हे गीत तडकले जेथे तो एकच दगड उशाला चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात त्यामुळे महाकवीच्या कवितांचे रसग्रहण करणे दुसाहस ठरेल व माझे हसू होईल. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

जिलब्या इथल्या संपत नाही . मज पांडू आठवण येते . =))))) मग अगोबा काठी घेतो . . मग अगोबा काठी घेतो . . =)) जिल्बुचा ही मागूनी येते ! :D ----------------------- पूर्वीचं मी पा अस्त तर अशी किती विडंबन पडली असती ! किती मजा आली असती ! गेले ते दिवस ! :( दुत्त दुत्त ! ! ! इथला जुना :- आत्मू टवाळ !

चौथा कोनाडा 27/10/2024 - 19:06
छान विडंबन रचना... छान कसे म्हणावे? काही लोकांच्या बाबतीत स्वप्नच.. काम संपतं नाही.. काम थांबवलं तर प्रगती अशक्य... काही लोकांना १८ + तास काम करावे लागते. वर्क लाईफ बॅलन्स वै गोष्टी फोल ठरतात

त्यांचे विडंबन करणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे. हा केवळ शब्दच्छल. काम इथले संपत नाही , काम इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी दुपारी खातो तू दिलेली थंडगार शिते....

त्यांचे विडंबन करणे हे येरा गबाळ्याचे काम नोहे. हा केवळ शब्दच्छल. काम इथले संपत नाही , काम इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी दुपारी खातो तू मज दिली थंडगार शिSsssते....

In reply to by कर्नलतपस्वी

कॉमी 28/10/2024 - 13:27
तुम्ही कवितांचे रसिक वाचक दिसता (कवी तर आहातच.), ग्रेसच्या कवितांवर काही प्रतिक्रिया वाचल्या. मला ग्रेसच्या कविता अजिबात समजत नाहीत पण त्यातल्या शब्दांचा एक इन्टेन्स गूढ-दुःखी असा परिणाम होतो. त्यामुळे तुमच्याकडून लिहिलेले ग्रेसच्या कवितांचे रसग्रहण, किंवा "बिगीनर्स गाईड टू ग्रेस" असे वाचायला आवडेल.

In reply to by कॉमी

मी अजून विद्यार्थीच आहे. तुम्ही कवितांचे रसिक वाचक दिसता. होय,पण ग्रेस समजणे आवाक्याबाहेर चे. अनुभवायचा प्रयत्न करतोय. मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा श्वासांचे तोडून बंधन हे हृदय फुलांचे होई शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई या कडव्यात कवि मनाचा अंदाज येतो पण यानंतरची कडवी वाचताना मात्र आकलना पलीकडची वाटतात. सळसळते पिंपळपान वार्‍यात भुताची गाणी भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ खचविले कोणी ? मन बहर गुणांचे लोभी समईवर पदर कशाला ? हे गीत तडकले जेथे तो एकच दगड उशाला चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात भर रस्त्यामध्ये माझा होणार कधीतरी घात त्यामुळे महाकवीच्या कवितांचे रसग्रहण करणे दुसाहस ठरेल व माझे हसू होईल. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

जिलब्या इथल्या संपत नाही . मज पांडू आठवण येते . =))))) मग अगोबा काठी घेतो . . मग अगोबा काठी घेतो . . =)) जिल्बुचा ही मागूनी येते ! :D ----------------------- पूर्वीचं मी पा अस्त तर अशी किती विडंबन पडली असती ! किती मजा आली असती ! गेले ते दिवस ! :( दुत्त दुत्त ! ! ! इथला जुना :- आत्मू टवाळ !
लेखनविषय:
भय इथले संपत नाही (मूळ कवी - ग्रेस) ***************************************** भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही ते झरे चंद्र सजणांचे ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते भय इथले संपत नाही तो बोल मंद, हळवासा तो बोल मंद, हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील सीतेच्या

बाँड आणि बांध

कुमार जावडेकर ·

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी बातम्या मज वाचण्याची सवय आहे
मस्त. प्रासंगिक विषयावरील रचना आवडली. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी बातम्या मज वाचण्याची सवय आहे
मस्त. प्रासंगिक विषयावरील रचना आवडली. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
लेखनविषय:
काव्यरस
विडंबन - 'बाँड' बाँड हा वटण्यास थोडा समय आहे आणि त्याला देणगीचे वलय आहे बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी बातम्या मज वाचण्याची सवय आहे सांग आता मी खरे बोलू कुणाशी झूठ येथे बोलण्याला अभय आहे 'देश हा बदलून टाकू' ते म्हणाले बोललो त्यांना 'कुठे हा विषय आहे?' शासनाची का तमा मी बाळगावी? आज झाले आत्मनिर्भर हृदय आहे - 'सुमार' जावडेकर माझीच मूळ गझल - 'बांध' बांध हा फुटण्यास थोडा समय आहे आणि मागे जीवनाचा प्रलय आहे बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी चेहरे मज वाचण्याची सवय आहे सांग आता मी खरे बोलू कुणाशी झूठ येथे बोलण्याला अभय आहे 'शहर हे बदलून टाकू' ते म्हणाले बोललो त्यांना 'जुना हा विषय आहे' वादळाची का

'माल' वून टाक 'दीवज' (विडंबन)

बाजीगर ·
लेखनविषय:
काव्यरस
मालदीववर भारतीयांचा संताप, EaseMyTrip कडून सर्व बूकिंग्स रद्द; सीईओ म्हणाले, आपल्या राष्ट्राच्या…" | EaseMyTrip suspends all Maldives flight bookings over anti-PM Modi remarks - https://www.loksatta.com/desh-videsh/easemytrip-suspends-all-maldives-flight-bookings-over-anti-pm-modi-remarks-asc-95-4145102/ 'माल' वून टाक 'दीवज',चेतवून जंग जंग, राजसा किती मतांत, चालता टूरिझम बंद... त्या तिथे व्हिलाव्हिलात, पेंगते अजून रात, हाय तू करू नकोस, एवढयात दिवाळभंग... ते तुला कसे कळेल, कोण तिकडे वळेल, सांग का कुणी खरेच, घेतला मोदींशी पंंग ! काय हा तुझाच tweet, खवळे इथ

(श्रीगणेश लेखमाला २०२३ - आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता)

कर्नलतपस्वी ·
https://www.misalpav.com/node/51686पेर्णा पैजारबुवां....

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प
काव्यरस
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

(का या गळ्याच्या तळाशी...)

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
प्रेरर्णा काळजाच्या या तळाशी दिपक पवार साहेब याची कविता या वेळेस जरा हटके आहे. नेहमीच प्रेमरंगी रगंणारे, साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा शब्द तू,संगीत तू, म्हणणारे दिपक भौ आज वेगळ्याच मुड मधे आहेत का? पण काही असो छान लिहीतात. त्यांच्या आभासी रचनेत वास्तवाची झलक दिसते.