मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विरंगुळा

बाईपण भारी देवा

Bhakti ·

कंजूस 10/07/2023 - 13:18
सिनेमाला गर्दी होणारच. बहिणी म्हटलं की तो ओलावा,ती माया हे सगळं हरवलंय..का? कारण प्रत्येकीने मनात एकमेकांविषयी अढी बनवली आहे. हे अमेरिकेत असतं ऐकून आहे पण भारतात? शेवटचा फोटो जबरदस्त. ----- पुरुष प्रेक्षकांनाही पाहता येतो का सिनेमा? ------- मिपाचे मध्यवर्ती केंद्र पिंचिंतून पुन्हा मराठवाड्यात सरकलं आहे. कधीकधी जळगावलाही जातं.

In reply to by कंजूस

Bhakti 10/07/2023 - 13:52
पण भारतात?
हो मी भारतात अशाही केसेस पहिल्या आहेत.
पुरुष प्रेक्षकांनाही पाहता येतो का सिनेमा?
हो का नाही!Goggle सह सेल्फी घेणे जरुरीचे आहे.

पण खरे सांगु का? बाईच बाईपण एन्कॅश् (मराठी शब्द?) करणारे ईतके चित्रपट आले आहेत की आता शिसारी यायला लागलेय. अगबाई अरेच्चा , जाउबाई जोरात, झिम्मा सगळ्यांची कथा ईथुन तिथुन सारखीच. मला एक समजत नाही. बायकांचेच प्रश्न चघळायला लोकांना ईतके का आवडतात? की त्याला टी आर पी जास्त मिळतो म्हणुन? पुरुषांना काय प्रॉब्लेम्स नसतात काय? लग्नाआधी मस्त मित्रांच्यात रमणारा, बीडिकाडी करणारा, विकांताला सॅक पाठीवर टाकुन ट्रेकला जाणारा नाहीतर बायकिंगला जाणारा मुलगा ,नवरा झाल्यावर यातले अर्धे छंद "छंद बायकोचा" सदराखाली सोडुन देतो. किवा "हिला विचारुन सांगतो" क्लबात सामील होतो. साधी दाढी ठेवायची की नाही यावरही गहन चर्चा होते. आई आणि बायको यात पिसला जाउन शेवटी नको ती कट्कट म्हणुन ऑफिसात जास्त वेळ काढायला लागतो. विकांताला मित्रांबरोबर "बसायचे" तर कोण थापाथापी करावी लागते. आणि परत येताना माउथ फ्रेशनर्,सेंट्,हॉल्स असे काय काय उपाय करावे लागतात. या अन्यायाचे परीमार्जन म्हणुन नंतर रुसवा काढण्यासाठी जे काय काय करावे लागते ते वेगळेच. हे सगळे उरकता उरकता वयाची चाळीशी पार होते आणि डोळ्यांना चाळीशी लागते. काही काहींना जोडीला बीपी,डायबेटीस आणि एक दोन स्टेंट सुद्धा साथीला येतात. बेडरूम ऐवजी हॉलमध्ये झोपण्याची सुरुवात होते,अणि शक्ती फक्त नजरेत उरते चक्षुचोxx करण्यापुरती. ह्या सगळ्यावर एखादा चित्रपट निघेल काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 10/07/2023 - 14:09
विकांताला मित्रांबरोबर "बसायचे" तर कोण थापाथापी करावी लागते.
बरंय तुम्ही निदान बाहेर मित्रांबरोबर 'बसायला' जाऊ शकता.बायकांनी घरसंसार सोडून मैत्रिणींबरोबर जायचं कुठं " बसायला " तर अशा सिनेमांना :) अजून उतारा आहे बघा घरातले बापलेक ही एकटीच गेली म्हणून नाराज होते.तेव्हा रात्री 'तरला दलाल' पाहिला.तो १००% पुरुषांची ही घुसमट दाखवतो.एका यशस्वी बाई मागे सपोर्टिव्ह नवराच असतो हे सांगतो.नक्कीच बघा 'तरला दलाल' नाव जरी बाईचं आहे पण बाजू नवर्याची आहे :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंजूस 10/07/2023 - 15:32
आपण कुठे झाडाखाली बसायला गेलो की बायका घरीच बसायला मोकळ्या होतात ना अड्डा जमवून. बाकी एकट्यानेच बसायची हौस असेल तर तीही काहींच्या बायका सोय करतातच. बरणी स्टॉकमध्ये ठेवतात, त्यातले मोजून ठरल्या वेळी मांडून ठेवतात. फक्त अट एकच - गप्प बसायचं.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तर्कवादी 10/07/2023 - 22:52
बायकांचेच प्रश्न चघळायला लोकांना ईतके का आवडतात? की त्याला टी आर पी जास्त मिळतो म्हणुन? पुरुषांना काय प्रॉब्लेम्स नसतात काय?
असतील असेही चित्रपट पण आपण त्या दृष्टीकोनातून बघत नाही किंवा "पुरुषांच्या व्यथा मांडणारा" म्हणून वेगळं डोक्यावर घेत नाही. बाकी नायकाचा संघर्ष असतो बहुतेक चित्रपटांत पण तो घराबाहेरचा - समाजातला. पण त्यातून पुरुषांची व्यथा दाखवली आहे. जुने चित्रपट बघा गमन, घरोंदा ई.
आई आणि बायको यात पिसला जाउन शेवटी नको ती कट्कट म्हणुन ऑफिसात जास्त वेळ काढायला लागतो.
थोडा हलकाफुलका पण तरी वास्तववादी चित्रपट बघायचा तर "मातीच्याच चुली" हा चित्रपट बघू शकता. बाकी हा चित्रपट जोरात चालला आहे, पैसा कमवतो आहे यामुळे एक मराठी चित्रपट पुन्हा एकदा यशस्वी होत आहे याचा आनंद साजरा करु ( अर्थात चित्रपट न बघताच). आणि स्त्रिया या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद घेत आहेत, धमाल करतायत तर चांगलंच आहे. तितकीच थोडी चिडचीड कमी करतील :) @भक्तीजी प्रेक्षकांत अंदाजे किती टक्के पुरुष होते ? आणि फोटोतील तुम्ही कोणत्या ?

In reply to by तर्कवादी

Bhakti 11/07/2023 - 10:26
@भक्तीजी प्रेक्षकांत अंदाजे किती टक्के पुरुष होते ? आणि फोटोतील तुम्ही कोणत्या ?
म्हणजे मला चारच पुरुष दिसले.माझ्या शेजारी मायलेकी होत्या.वृद्धाही खुप होत्या, त्यांपैकी शेवटी गाणं लागल्यावर एकांना नाचायचं होतं मी कोणी पटकन पुढे येईना,मी नाचले असते पण हुकलच. ती यल्लो ड्रेसवाली दोन नंबरची बाई म्हणजे मी :)

In reply to by Bhakti

शेर भाई 11/07/2023 - 14:46
तुमचे हे फारच ‘नशीबवान’ बाबा, तस म्हणाल तर ‘नशीबवान’ पण असाच कुठलातरी गामसि (गाजलेला मराठी सिनेमा) आहे म्हणे, पण ते असो. आपली अर्धांगिनी म्हणजे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख संगम आहे असे नवरा जेव्हा मग अर्धांगिनी असे Hybrid Looks घेते आणि हो ह्यात नवऱ्याची पर्यायाने संसाराची बचत मात्र खूप म्हणजे खूपच होते.

In reply to by शेर भाई

Bhakti 11/07/2023 - 16:06
तुमचे हे फारच ‘नशीबवान’ बाबा,
हो अर्थातच :)
ह्यात नवऱ्याची पर्यायाने संसाराची बचत मात्र खूप म्हणजे खूपच होते.
आहेच मी समजुतदार!

In reply to by तर्कवादी

चौथा कोनाडा 11/07/2023 - 11:13
मातीच्या चुली खरोखरच अप्रतिम चित्रपट आहे. सर्वांचाच अभिनय वाखणाण्या जोगा आहे. पाहिला नसेल तर आवर्जून बघा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

का यावी शिसारी. मला वाटतं, मराठी मेनस्ट्रीम मध्ये ही खूप चांगली परंपरा आहे. अगदी कुंकू पासून ही परंपरा आहे. दोघी, वजनदार, गुलाबजाम, बिनधास्त, अगबाई अरेच्चा , जाउबाई जोरात, झिम्मा, आणि आत्ताचा बाईपण भारी देवा. नावे केवळ वानगीदाखल आहेत. बिनधास्त सारखा प्रयोग अजून कुठे झालाय हे ऐकिवात नाही. एकतरी दुसरी भारतीय सिनेसृष्टी दाखवा असे सिनेमे करणारी.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

आता त्या गेल्यात सिनेमा पाहायला तो आहे स्त्रियांवर तर परीक्षणात तरी त्यांनी कश्याला सुवर्णमध्य साधावा हो ? त्यांना जे जसे दिसले त्याचे त्यांनी परीक्षण केले आहे. विषयवस्तू सिनेमा परीक्षण आहे, मराठी सिनेमात स्त्रीवादी ओव्हरटोन असणाऱ्या कथा, पुरुष प्रताडना इत्यादी विषय घेण्याचे नैतिक (?) बंधन लेखिकेने का पाळावे म्हणे ?? प्रत्युत्तर देणे किंवा पुरुषांचे विषय हाताळायचे असले चित्रपट परीक्षण करून तर पोष्टर बॉईज बराच आधी रिलीज झाला आहे अन् मिपावर त्याचे परीक्षण वगैरे पण दिसलेले नाही. घ्या मनावर ! उगाच शिसारी येणे इत्यादी प्रतिसाद अस्थानी वाटले म्हणुन बोललो बुआ. वैयक्तिक न घेणे. घेतल्यास आमचा निरुपाय अन् तुमची चिडचिड, घ्या बापडा ! - मेरी लेखणी मेरा अभिमान विचार समर्थक (नवप्रतिसादकर्ता) ई ई

In reply to by हणमंतअण्णा शंक…

एकतरी दुसरी भारतीय सिनेसृष्टी दाखवा असे सिनेमे करणारी.
आसामी चित्रपटसृष्टी आहे एक तसली सशक्त... अगदीच स्त्रीवादी नाही पण कोनीकार रामधेनु (रामधेनु हे इंद्रधनुष्याचे असलेले आसामी भाषेतील सुंदर काव्यात्मक नाव) (बालसुधारगृहात असलेल्या बालगुन्हेगारी ग्रस्त बालकांवर असलेला सिनेमा), शागोरोलोई बोहू दूर (it's a long way to sea), पोखी असे काही सिनेमे पाहून माझे हे मत बनलेले आहे. हे जवळपास सगळे सिनेमे युट्यूबवर उपलब्ध असावेत असे वाटते. अवश्य लाभ घ्या.

चौथा कोनाडा 10/07/2023 - 14:29
लै भारी ...... लेख स्टार्ट : गॉगलवाल्या नथीधारीणी लेख एण्ड : गॉगलवाल्या नथीधारीणी BBDNATH नुसतं सेलीब्रेशन .... लै भारी.

जेपी 10/07/2023 - 15:53
काल सगळ्या मित्रांच्या स्टेटस ला फॅमिली सकट पिक्चर ला गेल्याचे दिसत होते.आज तिकीट काढलीत घरच्यांसाठी . पाहूया आवडतो का ?

वामन देशमुख 10/07/2023 - 17:31
परिचय आवडला. या आठवड्यात - सौ आणि तिच्या मैत्रिणींना घेऊन जायचं आहे. आई आणि तिच्या मैत्रिणीला घेऊन जायचं आहे. वीस किलोमीटर अंतरावरच्या त्या थिएटरला दोन वेगवेगळ्या विजिट्स् करायच्या आहेत! - Mumma's boy & wife's hubby Vamz '

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 11/07/2023 - 10:21
मार्कस हा चित्रपट मी वयाच्या फार उशीरा टप्पावर पाहिला. माझ्या लेकीला मी अशीच बोल्ड बनवणार आहे, आम्ही तर तरुणपणी बोरं...संस्कारी काकूच होतो :(

In reply to by Bhakti

उपरोधिक प्रतिसाद. माफ करा पण माझा प्रतिसाद उपरोधिक होता =)))) वयात येत असलेल्या मुलींनी कसे वागु नये ह्याचा उत्कृष्ठ नमुना आहे तो चित्रपट. मी पाहिला तेव्हा पोट धरुन हसलो होतो. अर्थात , इतर मुली तसे वागत असल्यास आम्हाला आनंदच आहे , आमची कशालाच हरकत नाही ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 12/07/2023 - 07:06
वयात येत असलेल्या मुलींनी कसे वागु नये ह्याचा उत्कृष्ठ नमुना आहे तो चित्रपट. मी पाहिला तेव्हा पोट धरुन हसलो होतो.
ओह,मला तर कळतच नव्हता तो सिनेमा,या पोरी वेगळच करत आहेत एवढेच कळलं.परत बघावा लागतोय.
अर्थात , इतर मुली तसे वागत असल्यास आम्हाला आनंदच आहे , आमची कशालाच हरकत नाही ;)
अजून १० वर्षांनी बघा, सगळं मोकाट होणार आहे ;)

गवि 11/07/2023 - 06:00
मंगळागौर स्पर्धा? ओके. एकूण अंदाज आला. बाकी जाता जाता.. यातील जवळपास सर्व नायिका ऑलरेडी सिनियर सिटिझन्स आहेत असे वाटते. मध्यम वयीन, मेनोपोज वगैरे बरेच मागे पडले असावे अशा वयाच्या. पण शेवटी चित्रपट आहे. त्यात सलमान, अक्षय चालतात तर यांनी काय घोडे मारलंनीत..??! :-))

In reply to by गवि

>>>> मंगळागौर स्पर्धा? ओके. एकूण अंदाज आला. महिला आणि त्यांच्या सण-उत्सवाकडे पाहण्याची एक पारंपरिक दृष्टी या 'ओके' मधून आणि 'एकूण अंदाज आला' या शब्दामधुन दिसला. एखाद्या महिलेने एखाद्या विषयावर भरभरून बोलल्या नंतर 'बरं' असं म्हणून तो विषय संपवणारी एक पुरुषीपणा इथे डोकावला असे वाटून गेले.दोन हजार तेवीस मधेही अजुन महिलांना क्रमांक दोनवरच बघतो असे वाटले. समजून घेणे, त्यांच्या विषयांशी एकरूप होणे, एक पुरुष म्हणून किती अवघड असते असे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 11/07/2023 - 09:05
मूडऑफ़
काही वेगळे असेल तेव्हा सांगत चला हो.. ;-))

In reply to by गवि

Bhakti 11/07/2023 - 10:17
मध्यम वयीन, मेनोपोज वगैरे बरेच मागे पडले असावे अशा वयाच्या. पण शेवटी चित्रपट आहे. त्यात सलमान, अक्षय चालतात तर यांनी काय घोडे मारलंनीत..??! :-))
ओह,गवि आपल्यामुळे चूक लक्षात आली.मध्यम वयीन नाही तर ४१ ते ६५ वयोगट आहे बहिणींचा.सर्वात छोटी वय ४१ हिच्याबाबत मेनोपोज दाखवला आहे.मोठ्या रिटायर्ड दाखवल्या आहेत.

चित्रपटाची ओळख छान करून दिलीय. चित्रपटात आवडलेल्या गोष्टी कोणत्या त्याबद्दल लिहिलेलं आवडलं. सातत्याने तुम्ही वेगवेगळ्या विषयावर लिहिता, लिहिते राहा. बाकी चित्रपट मोबाइल वरु सुरुवात करून पंधरा मिनीटानंतर सोडून दिला. नंतर बघू म्हणून. मैत्रीण म्हणाली पूर्ण बघितल्यावर चित्रपट असता तर, माझ्याही मैत्रिणीला चित्रपट लैच आवडला. किती बोलू आणि किती नै. बाकी नथी गॉगल्स वाला फोटो लै भारी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 11/07/2023 - 08:55
माझ्याही मैत्रिणीला चित्रपट लैच आवडला. किती बोलू आणि किती नै.
मैत्रीणीबरोबरच तुम्ही चित्रपट बघायला हवा होता मग कदाचित तुम्हालाही आवडला असता.

In reply to by प्रचेतस

गवि 11/07/2023 - 08:59
सोबतच पहिला असणार. कोई शक? पंधरा मिनिटांनी फक्त यांनी चित्रपट बघणे बंद केले असा अर्थ समजून घे नीट.

In reply to by गवि

प्रचेतस 11/07/2023 - 09:02
सोबतच पहिला असणार. कोई शक? पंधरा मिनिटांनी फक्त यांनी चित्रपट बघणे बंद केले असा अर्थ समजून घे नीट.
शनायेना. बाकी तुमचे हे तर्क स्वानुभवातून आलेले दिसतात. :)

In reply to by प्रचेतस

लेखक आपल्या धाग्यावर नवे प्रतिसाद बघायला येतो अशा अवांतर प्रतिसादांनी आनंदावर वीरजन पड़ते. अवांतर कमी करा रे..! धागा लेखिका अवांतर प्रतिसाद लिहीणा-यांना क्षमा करतील यात काही वाद नाही. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 11/07/2023 - 08:54
चित्रपट परिचय आवडला, सध्या तुफान चाललेला दिसतोय. ह्याच्या वाढलेल्या शोंमुळे द फ्लॅश आणि इंडियाना जोन्स-डायल ऑफ द डेस्टीनीचा पत्ता कट झाला आणि हे चित्रपट पाहायचे राहूनच गेले.

गवि 11/07/2023 - 11:08
या धाग्यावरील अवांतर आणि विनोद बाजूला ठेवून अल्प स्पष्टीकरण. स्त्रियांनी मंगळागौर किंवा हळदीकुंकू किंवा अन्य काहीही साजरे करून आनंद अवश्य घ्यावा. आणि घेतातच. थांबतात की काय सूचनेसाठी?!! तर ते एक असो. एक सोहळा, सण, एकत्र येण्याचे निमित्त म्हणून एखादी प्रथा जपणे वेगळे आणि मंगळागौर स्पर्धा हेच चित्रपटातील कथेचे / स्त्रीचे अंतिम ध्येय आणि त्या दिशेने जाताना इतर गुंफण ही कथारचना स्त्रियांचे अत्यंत स्टिरीओटायपिंग करणारी आहे हे कोणाला जाणवत नसेल तर किंचित आश्चर्य. आपल्या टिव्ही वरील असंख्य सिरीयल्स स्त्रियांना (आणि पुरुषांनाही) stereotype करून बनवल्या जातात हेही खरेच. ते जाणवते की नाही हा वेगळा भाग. पण त्या तुडुंब लोकप्रिय होतात हेही तितकेच खरे. So people get what they enjoy हे अंतिम सत्य मान्य करावेच लागते. लेखाबद्दल अर्थातच यातील काही लागू होत नाही हे वेगळे सांगणे नलगे. धन्यवाद..

In reply to by गवि

मंगळागौर स्पर्धा हेच चित्रपटातील कथेचे / स्त्रीचे अंतिम ध्येय
चित्रपटात असे काहीही नाही आहे गवि. इन्फॅक्ट, त्या स्पर्धेचा फायनल रिझल्ट देखील कळत नाही. अगदी निमित्त आहे ते फक्त. चित्रपट त्याहून सटल आहे.

सोशल मिडियावर तसेच टीव्हीवर याचे जोरदार प्रमोशन दिसतच होते. तुमच्या लेखाला पाहून आता खात्री झालीये. या विकांताला घरच्या सर्वांना घेऊन जाईन. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

कालच घरातल्या सर्वांना घेऊन गेलो होतो. तुफान गर्दी होती. आमच्या भागात एमआयडीसी ला गुरूवारी सुट्टी असते त्याच्यामुळेही असेल कदाचित. पण थिएटरमधल्या स्टाफसोबत बोलणे झाले तर त्यांनी सांगितले की आजच्याइतकी नसली तरी रोजच गर्दी होत आहे. चित्रपटाबद्द्ल काय बोलायचे. इथे लेखात आणि काही प्रतिसादातून गोष्टी आलेल्याच आहेत. चित्रपटाला माझ्यातर्फे वरचा "सा"! :) (उद्या 'मिशन'ला जायचे बाब्बा) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

टर्मीनेटर 14/07/2023 - 21:55
जाउन या... जाउन या... काल केलेल्या पापाचे क्षालन होईल 😀 😀 😀 जोक्स अपार्ट, आज पाहिला ब्वॉ 'मिशन'...अफलातुन आहे!

In reply to by Bhakti

तर्कवादी 11/07/2023 - 20:23
मराठी पुरुषांनी ही नक्की पहावा
सगळ्या बायका, त्यातही म्हातार्‍या (त्यातल्या त्यात दीपा परब वगळता ) !! कोणता पुरुष आवडीने बघेल असा चित्रपट एकवेळ ऋता दुर्गुळे, , शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील, तेजश्री प्रधान, पूजा सावंत, मयूरी देशमुख (ही अलका कुबलची नवीन आवृत्ती वाटते, पण तरी आवडते) अशी स्टारकास्ट असती तर बघितला असता :)

कालच पाहिला. आणि खरेच आवडला. मंगळागौर स्पर्धेचे अप्रूप नाही. चित्रपटातही ती काही मेन थीम वगैरे नाही. सगळ्यात जास्त कौतुक मला केदार शिंदेचे करावेसे वाटते. अगदी चढत्या भाजणीने केदार शिंदेने चांगले सिनेमे दिले आहेत. महाराष्ट्र शाहीर नंतर अपेक्षा उंचावल्या होत्या. हा चित्रपट त्याचा सर्वोत्कृष्ट वाटला.

कंजूस 12/07/2023 - 18:38
चित्रपट गल्ला जमवू लागले की असं म्हणायची प्रथा आहे. टीकाकार बसतात हात चोळत आणि निर्माते जातात बँकेत हसत. . . (हल्ली जावे लागत नाही पेन घेऊन ते सोडा. पण वाक्प्रचार उरलाय.)

आलो आलो 13/07/2023 - 14:43
मस्त रिव्ह्यू आणि पोस्ट व फोटो जब्र्या !! कालच आमच्या संस्थानाच्या तमाम महिला मंडळाला (एकूण ९ त्यात सर्वात तरुण म्हणजे मातोश्री व त्यांच्या सूना लेकी नाती अशा साधारण वय वर्ष ६१ ते १७) कोहिनूरच्या कॉनप्लेक्सला रात्री शो ला सोडणे व परत आणणे ही जिम्मेदारी अस्मादिकांनी अत्यंत मनस्वी पणे पार पाडली आहे .... ते सुद्धा रात्री मित्रांकडून आषाढ मास समारंभाचे अत्यंत आग्रहाचे निमंत्रण मन घट्ट करून अत्यंत कठोरपणे नाकारूण व त्याचे किती गंभीर (आर्थिक ) परिणाम आता सोसावे लागतील याची पूर्ण कल्पना असतांनाही... त्याग त्याग म्हणतात तो आणखी कशाला ... पण केवळ महिलांच्या आनंदासाठी....... छे छे आता आणखी काही सांगवत नाहीये सुज्ञांनी जाणून घ्यावे. ता. क. बाकी ते नुस्त फिल्म बघायला जाण वेगळं नी या पिक्चर ला जाणं वेगळंच हो....नाही म्हंजे यांना सोडल्यावर जरा वेळ उगाच अळंम टळंम केल्यावर जीन्स वर नथीचा रुबाब बराच बघायला भेटला असो ...

आलो आलो 13/07/2023 - 14:48
माहेरच्या साडी नंतर गृपा गृपाणे व कुटुंबाच्या कुटुंबाने (महिला सदस्य) एकत्र जाऊन पाहिलेला हाच एक चित्रपट असेल ...

चित्रपटाचे परीक्षण उत्तम जमले आहे. मी देखील स्वभार्या, भगिनी आणि बंधूभार्या यांना तिकीटे काढून देण्याचे पुण्यकर्म केले. मला तेवढेच चार तास (बायको नसतानाचा एकांत) मिळाला आणि मस्त ताणून देता आली. संपूर्ण चित्रपटगृहात मोजकेच लांबोडे होते असे कळाले. आमच्या इकडे तर मराठी बायकांच्या नादी लागून इतर भाषिक बायका देखील हा चित्रपट पाहून आल्या. अवांतर : चित्रपटाचे पोस्टर आणि चित्रपट पाहणार्‍या बायकांच्या नाकातील नथ वेगळ्या (डाव्या विरुद्ध उजव्या) नाकपुडीत आहे की सेल्फी मुळे मिरर इफेक्ट आला ते काही कळाले नाही.

डम्बेल वर्क आऊट सुरू केल्यापासून बायकांनी रडायचं असतं हे मी विसरले आहे.त्यामुळे सिनेमात बायकांची फार रडारड असेल तर आपलं कसं होईल याची मला धास्ती होती.
ह्याचा काहीच संदर्भ लागला नाही. (बेंबटू मोड ऑन ऑफ).... बाकी चित्रपट परीक्षण आवडले, व्यावसायिक परीक्षणे लिहिणे मनावर घ्या. पुलेशु

In reply to by इपित्तर इतिहासकार

Bhakti 14/07/2023 - 10:47
स्त्री प्रधान सिनेमा, खुप भावनिक असेल असं वाटलं.पण या सिनेमात रडायला लागणार तोच एखादा सिन लगेच हसवतो :) त्यामुळे थिएटरमध्ये आपोआप जास्त रडू नाही आलं -)) मागच्या वाढदिवसापासून घरी डम्बेल वापरायला सुरुवात केली.बरीच स्ट्रेन्थ वाढली.हार्मोनमध्ये चांगले बदल होतात ! स्ट्रेन्थ ट्रेनिंगने त्याचा संदर्भ... बायकांनी स्ट्रेन्थ ट्रेनिंग जरूर करावे,आनंदी हार्मोन वाढतात

नागनिका 24/07/2023 - 12:06
जेवढी चर्चा झाली त्या मानाने चित्रपट पाहून निराशा झाली.. कथेत फारसा दम नसतानाही एवढा प्रतिसाद मिळतोय हे आश्चर्य आहे. मेनोपॉज, गर्भारपण इ. गोष्टी सतत चघळत बसणे म्हणजे स्त्रीत्वाचे over ग्लोरिफिकेशन वाटते मला तरी. बाकी दुसरा फोटो जबरदस्त !!

गोरगावलेकर 28/07/2023 - 11:19
आम्ही काही जणींनी ग्रुपने जाऊन पनवेलच्या थेटरात सिनेमा पहिला. आवडला. आम्हीही सहा बहिणी असल्याने असेल कदाचित. त्यातच पुतण्या येथील कर्मचारी असल्याने तिकिटे, पिझ्झा, बर्गर सर्व फुकट सोय झाली. तुमचा फोटो भारी. नथ आणि गॉगल नसल्याने आमचा फोटो बाद. दोन दिवस उशिरा गेलो असतो तर पुतण्यासोबत मी सुद्धा तारकांबरोबर फोटो काढला असता ना!

कंजूस 10/07/2023 - 13:18
सिनेमाला गर्दी होणारच. बहिणी म्हटलं की तो ओलावा,ती माया हे सगळं हरवलंय..का? कारण प्रत्येकीने मनात एकमेकांविषयी अढी बनवली आहे. हे अमेरिकेत असतं ऐकून आहे पण भारतात? शेवटचा फोटो जबरदस्त. ----- पुरुष प्रेक्षकांनाही पाहता येतो का सिनेमा? ------- मिपाचे मध्यवर्ती केंद्र पिंचिंतून पुन्हा मराठवाड्यात सरकलं आहे. कधीकधी जळगावलाही जातं.

In reply to by कंजूस

Bhakti 10/07/2023 - 13:52
पण भारतात?
हो मी भारतात अशाही केसेस पहिल्या आहेत.
पुरुष प्रेक्षकांनाही पाहता येतो का सिनेमा?
हो का नाही!Goggle सह सेल्फी घेणे जरुरीचे आहे.

पण खरे सांगु का? बाईच बाईपण एन्कॅश् (मराठी शब्द?) करणारे ईतके चित्रपट आले आहेत की आता शिसारी यायला लागलेय. अगबाई अरेच्चा , जाउबाई जोरात, झिम्मा सगळ्यांची कथा ईथुन तिथुन सारखीच. मला एक समजत नाही. बायकांचेच प्रश्न चघळायला लोकांना ईतके का आवडतात? की त्याला टी आर पी जास्त मिळतो म्हणुन? पुरुषांना काय प्रॉब्लेम्स नसतात काय? लग्नाआधी मस्त मित्रांच्यात रमणारा, बीडिकाडी करणारा, विकांताला सॅक पाठीवर टाकुन ट्रेकला जाणारा नाहीतर बायकिंगला जाणारा मुलगा ,नवरा झाल्यावर यातले अर्धे छंद "छंद बायकोचा" सदराखाली सोडुन देतो. किवा "हिला विचारुन सांगतो" क्लबात सामील होतो. साधी दाढी ठेवायची की नाही यावरही गहन चर्चा होते. आई आणि बायको यात पिसला जाउन शेवटी नको ती कट्कट म्हणुन ऑफिसात जास्त वेळ काढायला लागतो. विकांताला मित्रांबरोबर "बसायचे" तर कोण थापाथापी करावी लागते. आणि परत येताना माउथ फ्रेशनर्,सेंट्,हॉल्स असे काय काय उपाय करावे लागतात. या अन्यायाचे परीमार्जन म्हणुन नंतर रुसवा काढण्यासाठी जे काय काय करावे लागते ते वेगळेच. हे सगळे उरकता उरकता वयाची चाळीशी पार होते आणि डोळ्यांना चाळीशी लागते. काही काहींना जोडीला बीपी,डायबेटीस आणि एक दोन स्टेंट सुद्धा साथीला येतात. बेडरूम ऐवजी हॉलमध्ये झोपण्याची सुरुवात होते,अणि शक्ती फक्त नजरेत उरते चक्षुचोxx करण्यापुरती. ह्या सगळ्यावर एखादा चित्रपट निघेल काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 10/07/2023 - 14:09
विकांताला मित्रांबरोबर "बसायचे" तर कोण थापाथापी करावी लागते.
बरंय तुम्ही निदान बाहेर मित्रांबरोबर 'बसायला' जाऊ शकता.बायकांनी घरसंसार सोडून मैत्रिणींबरोबर जायचं कुठं " बसायला " तर अशा सिनेमांना :) अजून उतारा आहे बघा घरातले बापलेक ही एकटीच गेली म्हणून नाराज होते.तेव्हा रात्री 'तरला दलाल' पाहिला.तो १००% पुरुषांची ही घुसमट दाखवतो.एका यशस्वी बाई मागे सपोर्टिव्ह नवराच असतो हे सांगतो.नक्कीच बघा 'तरला दलाल' नाव जरी बाईचं आहे पण बाजू नवर्याची आहे :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंजूस 10/07/2023 - 15:32
आपण कुठे झाडाखाली बसायला गेलो की बायका घरीच बसायला मोकळ्या होतात ना अड्डा जमवून. बाकी एकट्यानेच बसायची हौस असेल तर तीही काहींच्या बायका सोय करतातच. बरणी स्टॉकमध्ये ठेवतात, त्यातले मोजून ठरल्या वेळी मांडून ठेवतात. फक्त अट एकच - गप्प बसायचं.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तर्कवादी 10/07/2023 - 22:52
बायकांचेच प्रश्न चघळायला लोकांना ईतके का आवडतात? की त्याला टी आर पी जास्त मिळतो म्हणुन? पुरुषांना काय प्रॉब्लेम्स नसतात काय?
असतील असेही चित्रपट पण आपण त्या दृष्टीकोनातून बघत नाही किंवा "पुरुषांच्या व्यथा मांडणारा" म्हणून वेगळं डोक्यावर घेत नाही. बाकी नायकाचा संघर्ष असतो बहुतेक चित्रपटांत पण तो घराबाहेरचा - समाजातला. पण त्यातून पुरुषांची व्यथा दाखवली आहे. जुने चित्रपट बघा गमन, घरोंदा ई.
आई आणि बायको यात पिसला जाउन शेवटी नको ती कट्कट म्हणुन ऑफिसात जास्त वेळ काढायला लागतो.
थोडा हलकाफुलका पण तरी वास्तववादी चित्रपट बघायचा तर "मातीच्याच चुली" हा चित्रपट बघू शकता. बाकी हा चित्रपट जोरात चालला आहे, पैसा कमवतो आहे यामुळे एक मराठी चित्रपट पुन्हा एकदा यशस्वी होत आहे याचा आनंद साजरा करु ( अर्थात चित्रपट न बघताच). आणि स्त्रिया या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद घेत आहेत, धमाल करतायत तर चांगलंच आहे. तितकीच थोडी चिडचीड कमी करतील :) @भक्तीजी प्रेक्षकांत अंदाजे किती टक्के पुरुष होते ? आणि फोटोतील तुम्ही कोणत्या ?

In reply to by तर्कवादी

Bhakti 11/07/2023 - 10:26
@भक्तीजी प्रेक्षकांत अंदाजे किती टक्के पुरुष होते ? आणि फोटोतील तुम्ही कोणत्या ?
म्हणजे मला चारच पुरुष दिसले.माझ्या शेजारी मायलेकी होत्या.वृद्धाही खुप होत्या, त्यांपैकी शेवटी गाणं लागल्यावर एकांना नाचायचं होतं मी कोणी पटकन पुढे येईना,मी नाचले असते पण हुकलच. ती यल्लो ड्रेसवाली दोन नंबरची बाई म्हणजे मी :)

In reply to by Bhakti

शेर भाई 11/07/2023 - 14:46
तुमचे हे फारच ‘नशीबवान’ बाबा, तस म्हणाल तर ‘नशीबवान’ पण असाच कुठलातरी गामसि (गाजलेला मराठी सिनेमा) आहे म्हणे, पण ते असो. आपली अर्धांगिनी म्हणजे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख संगम आहे असे नवरा जेव्हा मग अर्धांगिनी असे Hybrid Looks घेते आणि हो ह्यात नवऱ्याची पर्यायाने संसाराची बचत मात्र खूप म्हणजे खूपच होते.

In reply to by शेर भाई

Bhakti 11/07/2023 - 16:06
तुमचे हे फारच ‘नशीबवान’ बाबा,
हो अर्थातच :)
ह्यात नवऱ्याची पर्यायाने संसाराची बचत मात्र खूप म्हणजे खूपच होते.
आहेच मी समजुतदार!

In reply to by तर्कवादी

चौथा कोनाडा 11/07/2023 - 11:13
मातीच्या चुली खरोखरच अप्रतिम चित्रपट आहे. सर्वांचाच अभिनय वाखणाण्या जोगा आहे. पाहिला नसेल तर आवर्जून बघा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

का यावी शिसारी. मला वाटतं, मराठी मेनस्ट्रीम मध्ये ही खूप चांगली परंपरा आहे. अगदी कुंकू पासून ही परंपरा आहे. दोघी, वजनदार, गुलाबजाम, बिनधास्त, अगबाई अरेच्चा , जाउबाई जोरात, झिम्मा, आणि आत्ताचा बाईपण भारी देवा. नावे केवळ वानगीदाखल आहेत. बिनधास्त सारखा प्रयोग अजून कुठे झालाय हे ऐकिवात नाही. एकतरी दुसरी भारतीय सिनेसृष्टी दाखवा असे सिनेमे करणारी.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

आता त्या गेल्यात सिनेमा पाहायला तो आहे स्त्रियांवर तर परीक्षणात तरी त्यांनी कश्याला सुवर्णमध्य साधावा हो ? त्यांना जे जसे दिसले त्याचे त्यांनी परीक्षण केले आहे. विषयवस्तू सिनेमा परीक्षण आहे, मराठी सिनेमात स्त्रीवादी ओव्हरटोन असणाऱ्या कथा, पुरुष प्रताडना इत्यादी विषय घेण्याचे नैतिक (?) बंधन लेखिकेने का पाळावे म्हणे ?? प्रत्युत्तर देणे किंवा पुरुषांचे विषय हाताळायचे असले चित्रपट परीक्षण करून तर पोष्टर बॉईज बराच आधी रिलीज झाला आहे अन् मिपावर त्याचे परीक्षण वगैरे पण दिसलेले नाही. घ्या मनावर ! उगाच शिसारी येणे इत्यादी प्रतिसाद अस्थानी वाटले म्हणुन बोललो बुआ. वैयक्तिक न घेणे. घेतल्यास आमचा निरुपाय अन् तुमची चिडचिड, घ्या बापडा ! - मेरी लेखणी मेरा अभिमान विचार समर्थक (नवप्रतिसादकर्ता) ई ई

In reply to by हणमंतअण्णा शंक…

एकतरी दुसरी भारतीय सिनेसृष्टी दाखवा असे सिनेमे करणारी.
आसामी चित्रपटसृष्टी आहे एक तसली सशक्त... अगदीच स्त्रीवादी नाही पण कोनीकार रामधेनु (रामधेनु हे इंद्रधनुष्याचे असलेले आसामी भाषेतील सुंदर काव्यात्मक नाव) (बालसुधारगृहात असलेल्या बालगुन्हेगारी ग्रस्त बालकांवर असलेला सिनेमा), शागोरोलोई बोहू दूर (it's a long way to sea), पोखी असे काही सिनेमे पाहून माझे हे मत बनलेले आहे. हे जवळपास सगळे सिनेमे युट्यूबवर उपलब्ध असावेत असे वाटते. अवश्य लाभ घ्या.

चौथा कोनाडा 10/07/2023 - 14:29
लै भारी ...... लेख स्टार्ट : गॉगलवाल्या नथीधारीणी लेख एण्ड : गॉगलवाल्या नथीधारीणी BBDNATH नुसतं सेलीब्रेशन .... लै भारी.

जेपी 10/07/2023 - 15:53
काल सगळ्या मित्रांच्या स्टेटस ला फॅमिली सकट पिक्चर ला गेल्याचे दिसत होते.आज तिकीट काढलीत घरच्यांसाठी . पाहूया आवडतो का ?

वामन देशमुख 10/07/2023 - 17:31
परिचय आवडला. या आठवड्यात - सौ आणि तिच्या मैत्रिणींना घेऊन जायचं आहे. आई आणि तिच्या मैत्रिणीला घेऊन जायचं आहे. वीस किलोमीटर अंतरावरच्या त्या थिएटरला दोन वेगवेगळ्या विजिट्स् करायच्या आहेत! - Mumma's boy & wife's hubby Vamz '

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 11/07/2023 - 10:21
मार्कस हा चित्रपट मी वयाच्या फार उशीरा टप्पावर पाहिला. माझ्या लेकीला मी अशीच बोल्ड बनवणार आहे, आम्ही तर तरुणपणी बोरं...संस्कारी काकूच होतो :(

In reply to by Bhakti

उपरोधिक प्रतिसाद. माफ करा पण माझा प्रतिसाद उपरोधिक होता =)))) वयात येत असलेल्या मुलींनी कसे वागु नये ह्याचा उत्कृष्ठ नमुना आहे तो चित्रपट. मी पाहिला तेव्हा पोट धरुन हसलो होतो. अर्थात , इतर मुली तसे वागत असल्यास आम्हाला आनंदच आहे , आमची कशालाच हरकत नाही ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 12/07/2023 - 07:06
वयात येत असलेल्या मुलींनी कसे वागु नये ह्याचा उत्कृष्ठ नमुना आहे तो चित्रपट. मी पाहिला तेव्हा पोट धरुन हसलो होतो.
ओह,मला तर कळतच नव्हता तो सिनेमा,या पोरी वेगळच करत आहेत एवढेच कळलं.परत बघावा लागतोय.
अर्थात , इतर मुली तसे वागत असल्यास आम्हाला आनंदच आहे , आमची कशालाच हरकत नाही ;)
अजून १० वर्षांनी बघा, सगळं मोकाट होणार आहे ;)

गवि 11/07/2023 - 06:00
मंगळागौर स्पर्धा? ओके. एकूण अंदाज आला. बाकी जाता जाता.. यातील जवळपास सर्व नायिका ऑलरेडी सिनियर सिटिझन्स आहेत असे वाटते. मध्यम वयीन, मेनोपोज वगैरे बरेच मागे पडले असावे अशा वयाच्या. पण शेवटी चित्रपट आहे. त्यात सलमान, अक्षय चालतात तर यांनी काय घोडे मारलंनीत..??! :-))

In reply to by गवि

>>>> मंगळागौर स्पर्धा? ओके. एकूण अंदाज आला. महिला आणि त्यांच्या सण-उत्सवाकडे पाहण्याची एक पारंपरिक दृष्टी या 'ओके' मधून आणि 'एकूण अंदाज आला' या शब्दामधुन दिसला. एखाद्या महिलेने एखाद्या विषयावर भरभरून बोलल्या नंतर 'बरं' असं म्हणून तो विषय संपवणारी एक पुरुषीपणा इथे डोकावला असे वाटून गेले.दोन हजार तेवीस मधेही अजुन महिलांना क्रमांक दोनवरच बघतो असे वाटले. समजून घेणे, त्यांच्या विषयांशी एकरूप होणे, एक पुरुष म्हणून किती अवघड असते असे वाटले. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 11/07/2023 - 09:05
मूडऑफ़
काही वेगळे असेल तेव्हा सांगत चला हो.. ;-))

In reply to by गवि

Bhakti 11/07/2023 - 10:17
मध्यम वयीन, मेनोपोज वगैरे बरेच मागे पडले असावे अशा वयाच्या. पण शेवटी चित्रपट आहे. त्यात सलमान, अक्षय चालतात तर यांनी काय घोडे मारलंनीत..??! :-))
ओह,गवि आपल्यामुळे चूक लक्षात आली.मध्यम वयीन नाही तर ४१ ते ६५ वयोगट आहे बहिणींचा.सर्वात छोटी वय ४१ हिच्याबाबत मेनोपोज दाखवला आहे.मोठ्या रिटायर्ड दाखवल्या आहेत.

चित्रपटाची ओळख छान करून दिलीय. चित्रपटात आवडलेल्या गोष्टी कोणत्या त्याबद्दल लिहिलेलं आवडलं. सातत्याने तुम्ही वेगवेगळ्या विषयावर लिहिता, लिहिते राहा. बाकी चित्रपट मोबाइल वरु सुरुवात करून पंधरा मिनीटानंतर सोडून दिला. नंतर बघू म्हणून. मैत्रीण म्हणाली पूर्ण बघितल्यावर चित्रपट असता तर, माझ्याही मैत्रिणीला चित्रपट लैच आवडला. किती बोलू आणि किती नै. बाकी नथी गॉगल्स वाला फोटो लै भारी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 11/07/2023 - 08:55
माझ्याही मैत्रिणीला चित्रपट लैच आवडला. किती बोलू आणि किती नै.
मैत्रीणीबरोबरच तुम्ही चित्रपट बघायला हवा होता मग कदाचित तुम्हालाही आवडला असता.

In reply to by प्रचेतस

गवि 11/07/2023 - 08:59
सोबतच पहिला असणार. कोई शक? पंधरा मिनिटांनी फक्त यांनी चित्रपट बघणे बंद केले असा अर्थ समजून घे नीट.

In reply to by गवि

प्रचेतस 11/07/2023 - 09:02
सोबतच पहिला असणार. कोई शक? पंधरा मिनिटांनी फक्त यांनी चित्रपट बघणे बंद केले असा अर्थ समजून घे नीट.
शनायेना. बाकी तुमचे हे तर्क स्वानुभवातून आलेले दिसतात. :)

In reply to by प्रचेतस

लेखक आपल्या धाग्यावर नवे प्रतिसाद बघायला येतो अशा अवांतर प्रतिसादांनी आनंदावर वीरजन पड़ते. अवांतर कमी करा रे..! धागा लेखिका अवांतर प्रतिसाद लिहीणा-यांना क्षमा करतील यात काही वाद नाही. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 11/07/2023 - 08:54
चित्रपट परिचय आवडला, सध्या तुफान चाललेला दिसतोय. ह्याच्या वाढलेल्या शोंमुळे द फ्लॅश आणि इंडियाना जोन्स-डायल ऑफ द डेस्टीनीचा पत्ता कट झाला आणि हे चित्रपट पाहायचे राहूनच गेले.

गवि 11/07/2023 - 11:08
या धाग्यावरील अवांतर आणि विनोद बाजूला ठेवून अल्प स्पष्टीकरण. स्त्रियांनी मंगळागौर किंवा हळदीकुंकू किंवा अन्य काहीही साजरे करून आनंद अवश्य घ्यावा. आणि घेतातच. थांबतात की काय सूचनेसाठी?!! तर ते एक असो. एक सोहळा, सण, एकत्र येण्याचे निमित्त म्हणून एखादी प्रथा जपणे वेगळे आणि मंगळागौर स्पर्धा हेच चित्रपटातील कथेचे / स्त्रीचे अंतिम ध्येय आणि त्या दिशेने जाताना इतर गुंफण ही कथारचना स्त्रियांचे अत्यंत स्टिरीओटायपिंग करणारी आहे हे कोणाला जाणवत नसेल तर किंचित आश्चर्य. आपल्या टिव्ही वरील असंख्य सिरीयल्स स्त्रियांना (आणि पुरुषांनाही) stereotype करून बनवल्या जातात हेही खरेच. ते जाणवते की नाही हा वेगळा भाग. पण त्या तुडुंब लोकप्रिय होतात हेही तितकेच खरे. So people get what they enjoy हे अंतिम सत्य मान्य करावेच लागते. लेखाबद्दल अर्थातच यातील काही लागू होत नाही हे वेगळे सांगणे नलगे. धन्यवाद..

In reply to by गवि

मंगळागौर स्पर्धा हेच चित्रपटातील कथेचे / स्त्रीचे अंतिम ध्येय
चित्रपटात असे काहीही नाही आहे गवि. इन्फॅक्ट, त्या स्पर्धेचा फायनल रिझल्ट देखील कळत नाही. अगदी निमित्त आहे ते फक्त. चित्रपट त्याहून सटल आहे.

सोशल मिडियावर तसेच टीव्हीवर याचे जोरदार प्रमोशन दिसतच होते. तुमच्या लेखाला पाहून आता खात्री झालीये. या विकांताला घरच्या सर्वांना घेऊन जाईन. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

कालच घरातल्या सर्वांना घेऊन गेलो होतो. तुफान गर्दी होती. आमच्या भागात एमआयडीसी ला गुरूवारी सुट्टी असते त्याच्यामुळेही असेल कदाचित. पण थिएटरमधल्या स्टाफसोबत बोलणे झाले तर त्यांनी सांगितले की आजच्याइतकी नसली तरी रोजच गर्दी होत आहे. चित्रपटाबद्द्ल काय बोलायचे. इथे लेखात आणि काही प्रतिसादातून गोष्टी आलेल्याच आहेत. चित्रपटाला माझ्यातर्फे वरचा "सा"! :) (उद्या 'मिशन'ला जायचे बाब्बा) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

टर्मीनेटर 14/07/2023 - 21:55
जाउन या... जाउन या... काल केलेल्या पापाचे क्षालन होईल 😀 😀 😀 जोक्स अपार्ट, आज पाहिला ब्वॉ 'मिशन'...अफलातुन आहे!

In reply to by Bhakti

तर्कवादी 11/07/2023 - 20:23
मराठी पुरुषांनी ही नक्की पहावा
सगळ्या बायका, त्यातही म्हातार्‍या (त्यातल्या त्यात दीपा परब वगळता ) !! कोणता पुरुष आवडीने बघेल असा चित्रपट एकवेळ ऋता दुर्गुळे, , शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील, तेजश्री प्रधान, पूजा सावंत, मयूरी देशमुख (ही अलका कुबलची नवीन आवृत्ती वाटते, पण तरी आवडते) अशी स्टारकास्ट असती तर बघितला असता :)

कालच पाहिला. आणि खरेच आवडला. मंगळागौर स्पर्धेचे अप्रूप नाही. चित्रपटातही ती काही मेन थीम वगैरे नाही. सगळ्यात जास्त कौतुक मला केदार शिंदेचे करावेसे वाटते. अगदी चढत्या भाजणीने केदार शिंदेने चांगले सिनेमे दिले आहेत. महाराष्ट्र शाहीर नंतर अपेक्षा उंचावल्या होत्या. हा चित्रपट त्याचा सर्वोत्कृष्ट वाटला.

कंजूस 12/07/2023 - 18:38
चित्रपट गल्ला जमवू लागले की असं म्हणायची प्रथा आहे. टीकाकार बसतात हात चोळत आणि निर्माते जातात बँकेत हसत. . . (हल्ली जावे लागत नाही पेन घेऊन ते सोडा. पण वाक्प्रचार उरलाय.)

आलो आलो 13/07/2023 - 14:43
मस्त रिव्ह्यू आणि पोस्ट व फोटो जब्र्या !! कालच आमच्या संस्थानाच्या तमाम महिला मंडळाला (एकूण ९ त्यात सर्वात तरुण म्हणजे मातोश्री व त्यांच्या सूना लेकी नाती अशा साधारण वय वर्ष ६१ ते १७) कोहिनूरच्या कॉनप्लेक्सला रात्री शो ला सोडणे व परत आणणे ही जिम्मेदारी अस्मादिकांनी अत्यंत मनस्वी पणे पार पाडली आहे .... ते सुद्धा रात्री मित्रांकडून आषाढ मास समारंभाचे अत्यंत आग्रहाचे निमंत्रण मन घट्ट करून अत्यंत कठोरपणे नाकारूण व त्याचे किती गंभीर (आर्थिक ) परिणाम आता सोसावे लागतील याची पूर्ण कल्पना असतांनाही... त्याग त्याग म्हणतात तो आणखी कशाला ... पण केवळ महिलांच्या आनंदासाठी....... छे छे आता आणखी काही सांगवत नाहीये सुज्ञांनी जाणून घ्यावे. ता. क. बाकी ते नुस्त फिल्म बघायला जाण वेगळं नी या पिक्चर ला जाणं वेगळंच हो....नाही म्हंजे यांना सोडल्यावर जरा वेळ उगाच अळंम टळंम केल्यावर जीन्स वर नथीचा रुबाब बराच बघायला भेटला असो ...

आलो आलो 13/07/2023 - 14:48
माहेरच्या साडी नंतर गृपा गृपाणे व कुटुंबाच्या कुटुंबाने (महिला सदस्य) एकत्र जाऊन पाहिलेला हाच एक चित्रपट असेल ...

चित्रपटाचे परीक्षण उत्तम जमले आहे. मी देखील स्वभार्या, भगिनी आणि बंधूभार्या यांना तिकीटे काढून देण्याचे पुण्यकर्म केले. मला तेवढेच चार तास (बायको नसतानाचा एकांत) मिळाला आणि मस्त ताणून देता आली. संपूर्ण चित्रपटगृहात मोजकेच लांबोडे होते असे कळाले. आमच्या इकडे तर मराठी बायकांच्या नादी लागून इतर भाषिक बायका देखील हा चित्रपट पाहून आल्या. अवांतर : चित्रपटाचे पोस्टर आणि चित्रपट पाहणार्‍या बायकांच्या नाकातील नथ वेगळ्या (डाव्या विरुद्ध उजव्या) नाकपुडीत आहे की सेल्फी मुळे मिरर इफेक्ट आला ते काही कळाले नाही.

डम्बेल वर्क आऊट सुरू केल्यापासून बायकांनी रडायचं असतं हे मी विसरले आहे.त्यामुळे सिनेमात बायकांची फार रडारड असेल तर आपलं कसं होईल याची मला धास्ती होती.
ह्याचा काहीच संदर्भ लागला नाही. (बेंबटू मोड ऑन ऑफ).... बाकी चित्रपट परीक्षण आवडले, व्यावसायिक परीक्षणे लिहिणे मनावर घ्या. पुलेशु

In reply to by इपित्तर इतिहासकार

Bhakti 14/07/2023 - 10:47
स्त्री प्रधान सिनेमा, खुप भावनिक असेल असं वाटलं.पण या सिनेमात रडायला लागणार तोच एखादा सिन लगेच हसवतो :) त्यामुळे थिएटरमध्ये आपोआप जास्त रडू नाही आलं -)) मागच्या वाढदिवसापासून घरी डम्बेल वापरायला सुरुवात केली.बरीच स्ट्रेन्थ वाढली.हार्मोनमध्ये चांगले बदल होतात ! स्ट्रेन्थ ट्रेनिंगने त्याचा संदर्भ... बायकांनी स्ट्रेन्थ ट्रेनिंग जरूर करावे,आनंदी हार्मोन वाढतात

नागनिका 24/07/2023 - 12:06
जेवढी चर्चा झाली त्या मानाने चित्रपट पाहून निराशा झाली.. कथेत फारसा दम नसतानाही एवढा प्रतिसाद मिळतोय हे आश्चर्य आहे. मेनोपॉज, गर्भारपण इ. गोष्टी सतत चघळत बसणे म्हणजे स्त्रीत्वाचे over ग्लोरिफिकेशन वाटते मला तरी. बाकी दुसरा फोटो जबरदस्त !!

गोरगावलेकर 28/07/2023 - 11:19
आम्ही काही जणींनी ग्रुपने जाऊन पनवेलच्या थेटरात सिनेमा पहिला. आवडला. आम्हीही सहा बहिणी असल्याने असेल कदाचित. त्यातच पुतण्या येथील कर्मचारी असल्याने तिकिटे, पिझ्झा, बर्गर सर्व फुकट सोय झाली. तुमचा फोटो भारी. नथ आणि गॉगल नसल्याने आमचा फोटो बाद. दोन दिवस उशिरा गेलो असतो तर पुतण्यासोबत मी सुद्धा तारकांबरोबर फोटो काढला असता ना!

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

पराग१२२६३ ·

शेखरमोघे 15/06/2023 - 02:22
पुणे जंक्शनची एकदम जंक्शन माहिती. पुणे स्थानकाच्या इतिहासातल्या काही काळाबद्दल एका माझ्या आधीच्या पिढीतल्या (आणि वस्त्रोद्योगाशी सम्बन्धित) अस्सल पुणेकर व्यक्तीने दिलेली माहिती: सगळ्यात शेवटचा फलाट "राजा बहादूर मिल"ला जोडलेला होता आणि मिलची बरीच माणसे पुणे स्टेशनामधून सर्रास ये जा करत असत. त्यामुळे जर कधी विनातिकीट (किन्वा फलाट तिकीट काढल्याशिवाय कुणाला आणण्या/पोचवण्याची कामगिरी) असल्यास, मुख्य द्वारावरच्या तिकीट चेकरला "राजा बहादूर मधून आलो" असे सान्गितल्यावर "बर, जा" असा "हिरवा झेन्डा" मिळवता यायचा.

In reply to by शेखरमोघे

पराग१२२६३ 15/06/2023 - 09:44
असं पूर्वी कोल्हापूरच्या स्टेशनवर लोक करायचे. पुढे फलाटांची लांबी वाढली, जुने फाटक बंद झाले, स्टेशनच्या भोवतीने संरक्षक भिंती उभ्या राहिल्या आणि त्या वाटाही आता बंद झाल्यात.

सर टोबी 15/06/2023 - 06:50
हा मानवाकडून निर्मिलेला एक सुंदर अविष्कार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. रेल्वे मार्ग तयार करण्याच्या निमित्ताने निसर्गाचे एरव्ही न दिसणारे पैलू आपल्याला दिसतात. रेल्वे फारसं प्रदूषण न करता एखादं खेळणं इकडे तिकडे फिरावं तसं डोंगर दऱ्यांतून फिरत असते. अशा रेल्वेची छोट्या गावातली टुमदार स्टेशनं बघणं आणि जमल्यास तिथे निवांत एखाद्या गाडीची वाट पाहत थांबणं हा देखील खूप आल्हाददायक अनुभव असतो. पुणे मुंबई रेल्वे मार्ग हा असा अनुभव पुरेपूर देत असे. अगदी दोन दशकापूर्वी पर्यंत पुणे मुंबई दरम्यान शनिवार, रविवार आणि इतर मोठ्या सुट्यांच्या दरम्यान हॉलिडे स्पेशल ट्रेन धावत असे. हि ट्रेन मुंबईला संध्याकाळी जाताना खूप सुंदर अनुभव देत असे. एकदा का चिंचवड सोडले कि घोरावाडी, कान्हे, कामशेत अशी सुंदर स्टेशनं, मैलों मैल दिसणारी शेतं, थंड हवा आणि कामशेत जवळ दिसणारी नदी हे अनुभवणं म्हणजे सुख होतं. पलीकडे कर्जत यायच्या अगोदर पळसदरी आणि नंतर वांगणी, शेलू, नेरळ अशी सुंदर ठिकाणं. नुसत्या पुणे स्टेशनचा विचार केला तरी भव्य आणि निवांत पोर्च आणि खानदानी वाटावं असा फलाट क्रमांक एक चा रुबाब. दररोज स्वच्छ धुतलेली डेक्कन क्वीन येथे रुबाबात यायची आणि ७:१५ च्या ठोक्याला मुंबईला प्रयाण करायची. तिकडे बोरीबंदर स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या परत तिची सफाई केली जायची. आज यातलं काहीही शिल्लक नाही. स्टेशनच्या परिसरात खाण्यापिण्याच्या स्टॉल्सची गर्दी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्या, बकालपणा आणि संपूर्ण पुणे मुंबई पर्यंत बांधकामांची गर्दी. त्यामुळे निदान पुणे मुंबई तरी रेल्वेने प्रवास करू नये या मताचा मी झालोय.

In reply to by सर टोबी

images वाठार स्टेशन, पुणे कोल्हापूर मार्ग (पूर्वाश्रमीचा मद्रास अँड सदर्न मराठा मार्ग) ब्रिटिशकालीन आहे इमारत. हे स्टेशन अजय देवगणच्या राजकुमार संतोषी निर्मित "द लेजंड ऑफ भगतसिंग" सिनेमात लाहौर स्टेशन म्हणुन वापरले होते शूटिंगला असेही ऐकले होते (संदर्भ - साँडर्स हत्येनंतर भगत, राजगुरू, पंडितजी वगैरे मंडळी लाहोर सोडून गायब होत असतात वेषांतर करून तो सीन)

PIYUSHPUNE 15/06/2023 - 08:58
उत्तम माहितीपूर्ण लेख पण पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे अत्यंत असुविधापूर्ण स्टेशन वाटते. ना सर्व फलाटांसाठी लिफ्ट आहे ना दोन्ही दिशांसाठी सरकते जिने. जागेची कमतरता असेल तर लिफ्ट वा सरकते जिने जमिनीखाली देखील बांधू शकतात पण वाटत नाही अजून बरीच वर्षे तरी काही सुधारणा वा चांगले बदल होतील.

छान लेख ! अवांतर : पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स यावर मिळून एक तुलनात्मक लेख लिहावा ही विनंती. उदा. कोणते स्टेशन किती साली बनले, सध्याची क्षमता (रोज किती गाड्या, किती प्रवासी वाहतूक वगैरे).

In reply to by धर्मराजमुटके

एक भारी आयडी होता, मी फॉलो करायला विसरलो. मुंबईतील सगळ्या उपनगरीय स्टेशन वर थांबून प्रत्येक स्टेशनचा इतिहास सांगत असे तो गडी ३० सेकंदाच्या रील मध्ये. माटुंगा - मातांगवन - पिलखाना (हत्तींचा तबेला) इत्यादी इत्यादी.

नावाचे एक next level Railfan आहेत त्यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियन रेल्वे का काहीसे नाव असणारे पुस्तक लिहिले आहे एक. त्यात एक मजेशीर माहिती आहे... एकदा बोरीबंदर ते ठाणे लाडीस ट्रॉली ढकलत जाणाऱ्या एका हमालावर एका पट्टेरी वाघाने (होय होय मुंबईतच) भांडुप जवळ हल्ला करून त्याला जखमी केले , सुदैवाने तो वाचला पण त्यामुळे कामगारांत भीतीचे वातावरण पसरले, अश्यावेळी ह्या वाघाचा बंदोबस्त करण्याचे ठरले व जागोजागी असलेल्या नामी शिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पण शेवटी मुंबईत राहणाऱ्याच एका स्थानिक अँग्लो इंडियन माणसाने त्या वाघाचा मागोवा काढून माहीम स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ त्याला ठार केले होते (म्हणे).

सर टोबी 23/06/2023 - 09:13
टुमदार, निवांत स्टेशनचा विषय निघाला कि हमखास पुलंचा याच विषयावरील लेख आठवतो. प्रवाशांच्या “गाडी केव्हा येणार" अशा प्रश्नाला अमकी तमकी अप किंवा डाऊन गाडी गेल्यावर येईल अशा अगम्य भाषेत उत्तर देणारे स्टेशन मास्तर किंवा “अनसूये पोराला कुंची घालावी कि न्हाई” असा काही तरी सल्ला देणारे पोर्टर असं काहीसं त्या लेखातलं आठवतं. रेल्वेचे जुन्या काळचे फर्स्ट क्लासचे डबे हा माझ्या दृष्टीने हळहळ वाटणारा विषय. संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.

In reply to by सर टोबी

संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.
लोकांत इमानदारी शिल्लक असण्याचा तो काळ होता. आता एका डब्यात १६ ठेवले तर किमती अफाट कराव्या लागतील नाहीतर रेल्वे तरी भिकेला लागेल. तसेही तिकिटावर आजकाल रेल्वे छापतेच की "IR recovers only 53% of it's operational costs" असे काहीसे. बाकी, रेल्वे सोबत कैक काव्यात्मक गोष्टी लिंक झालेल्या आहेत. उदाहरणार्थ हिमाचल मधील सोलन जिल्ह्यात पडणारे बरोग (बडोग) स्टेशन अन् टनेल. images-5 ह्या स्टेशनचे नाव पडले आहे ते वरील बोगदा ज्यांच्या नावावर आहे त्याच रेल्वेत इंजिनिअर म्हणून असलेल्या कर्नल बारोग ह्यांच्या नावे. सुरुवातीला बारोग् ह्यांना हा बोगदा तयार करण्याचे काम मिळाले होते पण काही गणिती micalculation मुळे त्या बोगद्याचे पूर्ण अलाईनमेन्ट हुकले. त्याचे त्यांना इतके वैषम्य वाटले की त्यांनी तिथेच साईट वर आत्महत्या केली. पुढे दुसरे इंजिनियर लावून रेल्वेने बोगदा पूर्ण करून घेतलाच.....पण कर्तव्यात कसूर झाल्यामुळे पार प्राण देणाऱ्या बरोग साहेबांचे नाव स्टेशन अन् बोगद्याला देण्यात आले.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 25/06/2023 - 12:07
"IR recovers only 53% of it's operational costs"
मीही ते वाचले आहे. एकाद्या प्रवाश्याला पुर्ण किंमत द्यायची असेल तर ती कशी देता येईल ?

In reply to by Trump

पण गॅस सबसिडी नाकारण्या साठी जशी सिस्टीम आहे IVRS बेस्ड तसे काही रेल्वेत अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही माझ्या तरी. मुळात रेल्वे हे माध्यम (फक्त भारतात नाही तर जगभरात) माल सामान ने आण करण्यासाठी बांधणे प्राथमिकता होती. प्रवासी वाहणे हे एका प्रकारे सी.एस. आरच असते रेल्वे ऑपरेशन मध्ये. त्यात भारतात अर्थव्यवस्था मोठी असली तरीही दरडोई उत्पन्न कमी आहे (लोकसंख्येमुळे)... त्यामुळे आंतरराज्यीय किंवा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एक ते दुसऱ्या टोकापर्यंत जाणे ह्याला रेल्वे सोयीस्कर पडते, कारण जनतेला ती परवडते. ह्यात वृद्ध, कॅन्सर पेशंट, युवक, विद्यार्थी, प्रावीण्यप्राप्त खेळाडू वगैरेंना सवलती असतात. तुम्ही सोडतो म्हणले तरी सबसिडी सोडण्याचे तंत्र काही माहिती नाही अन् सोडले तरी एकंदरीत खास काही फरक पडेल असेही नाही. मुळात रेल्वे ऑपरेशन मध्ये खेळ आहे तो Axel Load चा पूर्ण, ब्रिटिशांनी भारतात ब्रॉड गेज का लावली ह्याचे एकमात्र उत्तर आहे वाढीव Axel Load आणि पर्यायाने जास्त साधन संपत्ती माल इत्यादी वाहून नेण्याची क्षमता = भारताची लूट.

गवि 25/06/2023 - 15:19
"IR recovers only 53% of it's operational costs"
अशाच अर्थाचे वेगवेगळे पूर्वीपासून रेल्वेत लिहिलेले असते. मला वाटते की बर्थच्या साईडला किंवा कोणत्या तरी पट्टीवर अधिक स्पष्ट लिहिलेले असे. आणि त्याचा सारांश असा की तुम्हाला रेल्वे प्रवास टाळणे किंवा अन्य (महागड्या) मार्गाने करणे शक्य असेल तर तसे करा आणि रेल्वे प्रवासरुपी सवलत अधिक गरजू व्यक्तींना घेऊ द्या. चुभूद्याघ्या..

In reply to by गवि

Trump 27/06/2023 - 11:37
श्री गवि, मला तरी तुमचा तर्क पटला नाही. माझा मते, सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा. कोणत्याही आंदोलनात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला (रेल्वे इ.) प्रथम लक्ष केले जाते. तसेच चोरीचे, विनातिकिट प्रवासाचे प्रमाण भरपुर आहे. तश्या लोकांच्या आंतरआत्माला साद घालली असावी. - जे लोक पुर्ण भाडे देऊ शकतात त्यांना ती सुविधा रेल्वेने द्यायला हवी. भारतीय रेल्वेचे प्रवासी भाडे खुपच कमी आहे.

In reply to by Trump

गवि 27/06/2023 - 12:01
सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा.
ते तर असेलच. मान्यच आहे. तोही एक वेगळा संदेश असेलच. मी जो संदेश ढोबळ मानाने उल्लेखिला तो रेल्वेत खूप पूर्वी कुठेतरी बघितल्याचे मला स्पष्ट आठवत आहे. पण मजकूर नेमका आठवत नाही. त्यात तर्काला जागाच ठेवली नव्हती. रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे. गेल्या अनेक वर्षांत रेल्वे प्रवास न घडल्याने आताही हे सर्व लेटेस्ट अस्तित्वात असेल असे सांगता येत नाही.

In reply to by गवि

रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे.
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 13:02
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....
तसे असते तर वंदे भारत, तेजस, राजधानी, वातानुकुलित डबे, आणि इतर सुविधांची गरजच नव्हती. ज्यांना परवडते असे लोक दुर सारण्यासाठी दर्जा खालवणे पुरेसे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 28/06/2023 - 14:45
On subsidising train travel We are giving Rs 59,000 crore subsidy — that’s bigger than many states’ budgets — on passenger transportation at this point of time. Which practically means that every passenger on an average is getting about 55 per cent concession. Our passenger prices are the lowest in the world. If you do the Vande Bharat in France, it would be about seven times the price. If you do that journey in Japan, it would be about eight or nine times the price. If you do a similar journey in Switzerland, that will be about 20 times the price. In freight, last year, we made another record. We carried 1.5 billion tonnes (second highest in the world). The earnings from freight is good. It’s good that we cross subsidise it. We have a very large team, our team has 12 lakh employees. The pension cost is about Rs 55,000 crore. Salary and wages is about Rs 1,02,000 crore. Energy cost is Rs 40,000 crore. Our maintenance cost is about Rs 9,000 crore. So, with all those numbers, it’s tough math. https://indianexpress.com/article/india/ashwini-vaishnaw-if-you-have-to-go-green-then-we-as-a-country-must-invest-significantly-in-railways-8689571/

ह्यावरून कुतूहल चाळवल्यामुळे मुंबई कलकत्ता लाईन (आमची लाईन) कधी सुरू झाली ह्याचे टप्पे बघत सुटलो. काही उत्तरे मिळाली काही कनफ्युजन मिळाले. स्टेशन / लाईन स्थापना १८५३ - बोरीबंदर ते ठाणे १८५४ - कल्याण पर्यंत १८६२ - नाशिक रोड (कदाचित घाट सेक्शन मुळे बांधकामास वेळ लागला असावा) १८६५ - भुसावळ १८६७ - आमचे अकोला / बडनेरा (अमरावती) आणि नागपूर स्टेशन. पुढे मुंबई - नागपूर मार्गे - हावडा सेवा १९११ मध्ये सुरू झालेले पण उल्लेख आहेत हा सिकवेंस बरोबर वाटतो आहे , पण गोंधळ उडतो ते जळगाव वाचून, जळगाव स्टेशन स्थापनेची तारीख १८६० दाखवतो आहे... पुढची मागची स्थानके राहता मध्येच जळगाव कसे झाले असेल ? शक्यता दोन १. ते वर्ष चुकीचे नमूद केले आहे २. तत्कालीन परिस्थितीत प्रत्येक स्थानक बांधायचे कंत्राट वेगवेगळ्या कंत्राटदार माणसे/ कंपनीने पूर्ण करण्यास दिली गेली असतील ज्याच्यात जळगाव स्थानकाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने ते काम चोख मुदतीत बांधून मोकळा झाला असेल ? तोवर बाकी स्थानके झालीच नसतील.. म्हणूनच जळगाव स्टेशन "बांधल्याची" तारीख १८६० असली तरी रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख वेगळी असू शकेल ना ? रच्याकने - आमचे अकोला हे भारताच्या टॉप १०० सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे स्टेशन्स पैकी एक आहे. आता फक्त अकोला ते खंडवा गेज conversion झाले की दक्षिणेतून उत्तरेत जाताना जी महत्वाच्या रेल्वे जंक्शनची माळ (मनमाड, दौंड,भुसावळ, नागपूर, काही अंशी बडनेरा (नरखेड लाईनमुळे))आहे त्यात अकोला पण जोडले जाईल आणि त्या योगे व्यापार उदिम नक्कीच वाढेल.

सुबोध खरे 01/07/2023 - 09:52
भारतीय रेल्वे हि जगात सर्वात स्वस्त म्हणून गणली जाते. एक किमी ला ३६ पैसे इतका कमी दर कुठेच नाही. याचे कारण आपली समाजवादी मनोवृत्ती. सरकारने सर्व गोष्टी फुकट किंवा स्वस्तात द्यायला हव्या हि वृत्ती गेल्या ७५ वर्षात निर्मिली आणि पोसली गेली. यामुळे उत्तम सरकारी सेवेसाठी पैसे मोजण्याची लोकांची मानसिकताच नाही. मुलांच्या शाळेसाठी आणि क्लाससाठी अक्षरशः लक्षावधी रुपये मोजणारे कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय लोक गॅस पेट्रोल वीजदर आणि रेल्वेचे भाडे मात्र १९७५ चेच हवे यासाठी आग्रह धरताना दिसतात. माझं पगार दरवरही वाढलाच पाहिजे याशिवाय दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे या हक्कासाठी भांडणारा कर्मचारी वर्ग मात्र कोणत्याही सरकारी सेवेसाठी पैसे देण्यास अत्यन्त नाखूष असतो. हि विलक्षण दुटप्पी मानसिकता पोसली गेली आहे. रेल्वे ची थोडीशी जरी भाडेवाढ झाली कि विरोधी पक्ष गरीब, मागासलेल्या, तळागाळातील लोकांविरुद्ध प्रचंड अन्याय झाल्याचे ढोल ताशे वाजवू लागतात. रेल्वेमध्ये तुम्हाला दर्जेदार सेवा हवी असली तर आपल्याला वाजवी दर मोजावे लागतील हे मात्र कुणीच लक्षात घेत नाहीत. मालवाहतुकीवर लावलेला कर हा होणाऱ्या महागाईमुळे अप्रत्यक्षपणे आपल्यालाच भरावा लागणार आहे याकडे कुणाचे लक्षच नाही. आईचे प्रेम आणि बापाचा पैसा सोडला तर जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही

In reply to by सुबोध खरे

रेल्वे ऑपरेशन हे बहुतेक मालवाहतूकीवरच जास्त अवलंबून असते. हल्लीच रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव ह्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक (काही अब्ज मेट्रिक टन) माल एका वर्षात वाहून नेला आहे. पुढे जाऊन ते हे पण म्हणतात का मालवाहतूक अंतर्गत होणारा नफा हा प्रवासी वाहतुकीत किफायतशीर प्रवास मिळावा म्हणून आम्ही खर्च करतो त्याला क्रॉस सबसिडायजेशन म्हणतात. बाकी संततीच्या शिक्षणाचा खर्च अन् त्याची तुलना गॅस/ वीज इत्यादींशी करणे थोडे अतिरंजित वाटले. असो.

प्रवाशांनी दिले तर क्राॅस सबसीडायझेशन व वाढीव प्रवाशांकडून कमाई रेल्वे सुखसोयी वाढवण्यात मदतच होईल. छत्तीस पैसे प्र कि मी म्हणजे काहीच नाही . मला वाटते एका सिगारेटचा एका वेळचा खर्च दहा रूपये पेक्षा जास्त असेल. (मी सिगारेट पित नाही म्हणून या विषयावर सामान्यज्ञान कमी आहे). वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी.

In reply to by कर्नलतपस्वी

वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील अर्थातच, पण मुद्दे काढायचे म्हणून काढले तर हे लागू होईल. जेन्युईन प्रश्न पडले अन् ते ओपन फोरम वर विचारले तर फक्त ते "काढायचे म्हणून काढेलेले मुद्दे" म्हणून कमी लेखणे ही पण एक पळवाट असेलच नाही का ? परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी. तुम्हाला तसे वाटणे तुमचा हक्क, मला न वाटणे माझा. समाजवाद, ७५ वर्षे वगैरे मुद्दे कितीही valid असले तर सर्वकालीन सार्वत्रिक विश्लेषण अंत करणारे होऊ शकत नाहीत. भरपूर फॅक्टर, variables, इश्युज असतात जे रियल टाईम मध्ये घडत असतात, आता उठसूठ तेच ते ब्लेम करत बसलो आपण तर पोचणार कुठेच नाही. असो.

संपूर्ण भारतीये रेल्वेचे माहित नाही पण मुंबई लोकल तोट्यात आहे असे वाटत नाही. १०० माणसांच्या जागी ४०० लोक जातात. फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?
मुंबई लोकलचा मर्यादित अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नेमक काय म्हणता आहात ते जरा स्पष्ट केले तर बरे होईल.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दोन स्टेशनमधील कमीतकमी तिकिट ५ रुपये आहे. विनातिकीट पकडले की २५५ रुपये द्यावे लागतात. पश्चिम रेल्वेचे दंडपत्रक येथे पहा. मागील वर्षी मुंबई मध्य रेल्वे मंडळाने १०० कोटींचा दंड वसूल केला. ही बातमी.

In reply to by इपित्तर इतिहासकार

तुम्ही रेल्वे तोट्यात नाही असे म्हणता आहात का ? नाही. पण तुम्ही फक्त दंडाचा मुद्दा वेगळा करुन पाहताय. एका डब्यात किती प्रवाशी प्रवास करतात ते पण पहायला हवे. आणि मी फक्त मुंबई लोकल एवढया छोट्या भागाबद्दल बोलतोय. प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. विमानप्रवासाची काहीच्या काही भाडी वाढून देखील अनेक विमान कंपन्या फायद्यात नाही हे वास्तव आहे.

सुबोध खरे 01/07/2023 - 19:54
प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. चार पट भाडे वाढवणे नव्हे परंतु महागाईशी समतल असे काही असते कि नाही? गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही? रेल्वेच्या पायाभूत सुविधा युरोप सारख्या २०२५ च्या हव्यात परंतु भाडे मात्र १९७५ चे हवे हे कसे चालेल? डिझेलची भाववाढ झाली त्याच्या १० % सुद्धा रेल्वेचे भाडे वाढले का? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू झाला त्याला लागणारा पैसा येणार कुठून? मालवाहतुकीचे भाडे अवाच्या सवा वाढवले कि ग्राहक रस्त्याच्या वाहतुकीकडे वळतो हे अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे. त्यामुळे उलट होणारा महसूल कमी होतो. मग हि क्रॉस सबसिडी आणायची कुठून? आयकर वाढवून, जी एस टी वाढवून कि पेट्रोल डिझेलवर कर वाढवून?

In reply to by सुबोध खरे

मला वाटते
गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही?
इकॉनॉमी ऑफ शकेल पाहता मायक्रो अन् मॅक्रो ह्यांची तुलना होऊ शकणार नाही राव.

रेल्वे तोट्यात आहे, रेल्वेचे भाडे मुळातूनच कमी आहे ही तुमची विधाने मुळातूनच मान्य आहे. रेल्वे आपापल्या परीने काही ना काही भाडेवाढ करतच असते मात्र ती पुरेशी नाही व सध्याच्या महागाई दराशी विसंगत आहे इथपर्यंतचे तुमचे सगळेच म्हणणे योग्य आहे. मात्र प्रवासी रेल्वेचे तिकीटात वाढ केली तर रेल्वे फायद्यात येईल हे गृहितक चुकीचे आहे. त्यामुळेच वर विमान कंपन्यांंचे उदाहरण दिले आहे. मुंबई शहराचे उदाहरण घेऊ. लोकलची गर्दी टाळण्यासाठी पुर्वी अंधेरी / बीकेसी ला जाणारी अनेक पैसेवाली मंडळी दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका येथून रिक्षा किंवा टॅक्सीने जात. एकाच भागात जाणारी मंडळी रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे वाटून घेत. आज मुंबईत मेट्रो आली, सिटीफ्लो सारखी बस सेवा आली जिचे ठाणे ते अंधेरी एकल भाडे १२५ ते १३० रुपये आहे. जी मंडळी पहिले स्वतःची चारचाकी घेऊन जात किंवा चेक नाक्यांवरून रिक्षा किंवा टॅक्सीने जात असत तीच मंडळी आज मेट्रो, सिटीफ्लो बस यांच्यासारख्या वाहनांने प्रवास करत आहेत. मेट्रो चे घाटकोपर ते अंधेरी ३० रुपये आहे. बेस्ट चे घाटकोपर ते अंधेरी तिकिट १० ते १५ रुपयाच्या आसपास आहे. ठाणे ते अंधेरी (दादर मार्गे) लोकल टिकीट १५ रुपये आहे. प्रत्येक स्टेशनपासून पुढे गंतव्य स्थानी जाण्यासाठी पुढील खर्च आहेच. ज्याचा पगार चांगला आहे त्याला अनेक पर्याय आहे. शिवाय "टाईम इज मनी" असे ज्याच्या बाबतीत आहे त्याला महागडे पर्याय परवडतात मात्र ज्याचा पगार १५-२० हजार आहे त्याला हे सगळे पर्याय परवडत नाहीत. आजही ५-१० रुपये वाचविण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून २-३ किमी अंतरावर घर असलेली आणि चालत जाणारी मंडळी खूप आहेत. बस आणि रेल्वेचे स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच सामान्य माणूस मोठया शहरात टिकून आहे. पगाराचा मोठा हिस्सा जर भाड्यात खर्च होणार असेल तर ते त्याला परवडत नाही. शहरात ८-१०-१२-१५-२०-२५ हजाराच्या दरम्यान पगार मिळणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. प्रत्येकाला ५० हजाराची नोकरी मिळणे शक्य नाही. वर नमूद केलेल्या व्यक्तीला वर्षातून एकदा गावी जायचे तरी अर्धा एक पगार बाजूला काढावा लागतो किंवा तात्पुरते कर्ज घ्यावे लागते अशी परिस्थिती आहे. ह्या वर्गाचा पगार वर्षाकाठी ५००-१००० पेक्षा जास्त वाढत नाही. आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय चष्म्यातून त्यांच्याकडे पाहिले तर आपल्याला त्याचे नीट आकलन होणे शक्य नाही. हे सगळे बाजूला ठेवले तरी रेल्वेची मुळ समस्या वेगळीच आहे. मुंबई लोकल मधे एका डब्यातून १०० च्या ऐवजी २०० व्यक्ती प्रवास करतात. केवळ मुंबई महामंड्ळ वेगळे काढून त्याचे हिशेब तपासले तर ते कदाचित फायद्यात दिसेल. मात्र पुर्ण भारताचा विचार केला तर रेल्वे तोट्यातच दिसणार आहे. रेताड मातीत कितीही पाणी ओतले तरी ते वाहूनच जाते त्याप्रमाणे रेल्वेच्या एखाद्या विभागाने कितीही फायदा कमवू द्या, इतर विभागांमुळे एकंदर तोटाच दिसणार. जसे महाराष्ट्र देशास जास्त संपत्ती कमवून देतो पण ही संपत्ती बिमारु राज्यांच्या जास्त कामी येते तसेच काहिसे. विभागवार रेल्वेचे विकेंद्रीकरण केले तर काही भागात फायदा दिसू शकेल. रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच). पाच वर्षांनी एकदम भाडे न वाढविता दर वर्षी थोडे थोडे वाढविले तर ते एकदम जास्त देखील वाटणार नाही. अगोदरील काळापेक्षा आता खचितच नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार झाले आहेत. जाहिरातींद्वारे मिळणारे उत्पन्न, फलाटावरील स्टॉल्सद्वारे मिळणारे उत्पन्न असे विविध मार्ग चोखाळले तर तोटा कमी करण्यात यश येईल. नफा होईल याची खात्री नाहीच. एक सामान्य मुंबईकर म्हणून मला युरोप सारखी विमानतळे किंवा रेल्वे स्थानके नसली तरी चालेल. स्पेशल एसी लोकल सोडण्यापेक्षा पहिल्या दर्जाचे डबे काढून प्रत्येक लोकलला दोन-चार एसी डबे जोडता येतील काय याची चाचणी करुन पाहावी. (सकाळी चालण्यार्‍या एसी लोकलमुळे मुंबईत अनेक वाद विवाद झाले होते) सकाळी कार्यालयीन वेळेत लोकल मधे दोन पायांवर उभे राहता यावे, रेल्वे वेळेवर याव्यात आणि रेल्वे प्रवासात हुतात्मा / शहीद न होता घरी येता यावे एवढ्याच किरकोळ अपेक्षा आहेत (ज्या ह्या जन्मात पुर्ण होतील ही शक्यता वाटत नाही). अर्थात रेल्वे खाते हे अजस्त्र धूड असल्यामुळे आपण इथे बसवून सहजतेने कळफलक बडवतो तितके ते काम त्यांच्यासाठी सोपे नाही याची जाणिव आहेच. असो. सगळ्या रेल्वे प्रतिसाद रामायणाचे सार म्हणजे प्रवासी तिकिट भाडेवाढ म्हणजे मोक्ष मिळण्याची खात्री नव्हे.

In reply to by धर्मराजमुटके

रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच).
रेल्वेने ह्या दिशेने काम कधीचे सुरू केले आहे, स्टेशन रीडेव्हलपमेंट, पार्किंग लॉट ऑपरेशन, कमर्शियल स्पेस लीज करणे इत्यादी सुरुवात होती, आता रेल्वेची जागा लिज करून उत्पन्न सुरू करण्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर लांब पल्ल्यांच्या गाड्या जात तिथे लॉबी मध्ये नमः पोड्स नावाचे पॉड हॉटेल सुरू झाले आहे. सेम मुंबई सेंट्रल मध्ये पण. एकदा काही कामानिमित्त मंत्रालयात यायचे होते आणि सोबोची हॉटेल परवडणारी नव्हती म्हणून पॉडचा पर्याय घेतला होता, उत्तम, स्वच्छ अन् किफायतशीर सेवा होती, रिसेप्शन वरचा पोरगा म्हणाला होता की प्रचंड हिट आहे ही सुविधा.

शेखरमोघे 15/06/2023 - 02:22
पुणे जंक्शनची एकदम जंक्शन माहिती. पुणे स्थानकाच्या इतिहासातल्या काही काळाबद्दल एका माझ्या आधीच्या पिढीतल्या (आणि वस्त्रोद्योगाशी सम्बन्धित) अस्सल पुणेकर व्यक्तीने दिलेली माहिती: सगळ्यात शेवटचा फलाट "राजा बहादूर मिल"ला जोडलेला होता आणि मिलची बरीच माणसे पुणे स्टेशनामधून सर्रास ये जा करत असत. त्यामुळे जर कधी विनातिकीट (किन्वा फलाट तिकीट काढल्याशिवाय कुणाला आणण्या/पोचवण्याची कामगिरी) असल्यास, मुख्य द्वारावरच्या तिकीट चेकरला "राजा बहादूर मधून आलो" असे सान्गितल्यावर "बर, जा" असा "हिरवा झेन्डा" मिळवता यायचा.

In reply to by शेखरमोघे

पराग१२२६३ 15/06/2023 - 09:44
असं पूर्वी कोल्हापूरच्या स्टेशनवर लोक करायचे. पुढे फलाटांची लांबी वाढली, जुने फाटक बंद झाले, स्टेशनच्या भोवतीने संरक्षक भिंती उभ्या राहिल्या आणि त्या वाटाही आता बंद झाल्यात.

सर टोबी 15/06/2023 - 06:50
हा मानवाकडून निर्मिलेला एक सुंदर अविष्कार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. रेल्वे मार्ग तयार करण्याच्या निमित्ताने निसर्गाचे एरव्ही न दिसणारे पैलू आपल्याला दिसतात. रेल्वे फारसं प्रदूषण न करता एखादं खेळणं इकडे तिकडे फिरावं तसं डोंगर दऱ्यांतून फिरत असते. अशा रेल्वेची छोट्या गावातली टुमदार स्टेशनं बघणं आणि जमल्यास तिथे निवांत एखाद्या गाडीची वाट पाहत थांबणं हा देखील खूप आल्हाददायक अनुभव असतो. पुणे मुंबई रेल्वे मार्ग हा असा अनुभव पुरेपूर देत असे. अगदी दोन दशकापूर्वी पर्यंत पुणे मुंबई दरम्यान शनिवार, रविवार आणि इतर मोठ्या सुट्यांच्या दरम्यान हॉलिडे स्पेशल ट्रेन धावत असे. हि ट्रेन मुंबईला संध्याकाळी जाताना खूप सुंदर अनुभव देत असे. एकदा का चिंचवड सोडले कि घोरावाडी, कान्हे, कामशेत अशी सुंदर स्टेशनं, मैलों मैल दिसणारी शेतं, थंड हवा आणि कामशेत जवळ दिसणारी नदी हे अनुभवणं म्हणजे सुख होतं. पलीकडे कर्जत यायच्या अगोदर पळसदरी आणि नंतर वांगणी, शेलू, नेरळ अशी सुंदर ठिकाणं. नुसत्या पुणे स्टेशनचा विचार केला तरी भव्य आणि निवांत पोर्च आणि खानदानी वाटावं असा फलाट क्रमांक एक चा रुबाब. दररोज स्वच्छ धुतलेली डेक्कन क्वीन येथे रुबाबात यायची आणि ७:१५ च्या ठोक्याला मुंबईला प्रयाण करायची. तिकडे बोरीबंदर स्टेशनला पोहोचल्या पोहोचल्या परत तिची सफाई केली जायची. आज यातलं काहीही शिल्लक नाही. स्टेशनच्या परिसरात खाण्यापिण्याच्या स्टॉल्सची गर्दी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी संख्या, बकालपणा आणि संपूर्ण पुणे मुंबई पर्यंत बांधकामांची गर्दी. त्यामुळे निदान पुणे मुंबई तरी रेल्वेने प्रवास करू नये या मताचा मी झालोय.

In reply to by सर टोबी

images वाठार स्टेशन, पुणे कोल्हापूर मार्ग (पूर्वाश्रमीचा मद्रास अँड सदर्न मराठा मार्ग) ब्रिटिशकालीन आहे इमारत. हे स्टेशन अजय देवगणच्या राजकुमार संतोषी निर्मित "द लेजंड ऑफ भगतसिंग" सिनेमात लाहौर स्टेशन म्हणुन वापरले होते शूटिंगला असेही ऐकले होते (संदर्भ - साँडर्स हत्येनंतर भगत, राजगुरू, पंडितजी वगैरे मंडळी लाहोर सोडून गायब होत असतात वेषांतर करून तो सीन)

PIYUSHPUNE 15/06/2023 - 08:58
उत्तम माहितीपूर्ण लेख पण पुणे रेल्वे स्टेशन म्हणजे अत्यंत असुविधापूर्ण स्टेशन वाटते. ना सर्व फलाटांसाठी लिफ्ट आहे ना दोन्ही दिशांसाठी सरकते जिने. जागेची कमतरता असेल तर लिफ्ट वा सरकते जिने जमिनीखाली देखील बांधू शकतात पण वाटत नाही अजून बरीच वर्षे तरी काही सुधारणा वा चांगले बदल होतील.

छान लेख ! अवांतर : पुणे, कल्याण, ठाणे, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स यावर मिळून एक तुलनात्मक लेख लिहावा ही विनंती. उदा. कोणते स्टेशन किती साली बनले, सध्याची क्षमता (रोज किती गाड्या, किती प्रवासी वाहतूक वगैरे).

In reply to by धर्मराजमुटके

एक भारी आयडी होता, मी फॉलो करायला विसरलो. मुंबईतील सगळ्या उपनगरीय स्टेशन वर थांबून प्रत्येक स्टेशनचा इतिहास सांगत असे तो गडी ३० सेकंदाच्या रील मध्ये. माटुंगा - मातांगवन - पिलखाना (हत्तींचा तबेला) इत्यादी इत्यादी.

नावाचे एक next level Railfan आहेत त्यांनी ब्रिफ हिस्टरी ऑफ इंडियन रेल्वे का काहीसे नाव असणारे पुस्तक लिहिले आहे एक. त्यात एक मजेशीर माहिती आहे... एकदा बोरीबंदर ते ठाणे लाडीस ट्रॉली ढकलत जाणाऱ्या एका हमालावर एका पट्टेरी वाघाने (होय होय मुंबईतच) भांडुप जवळ हल्ला करून त्याला जखमी केले , सुदैवाने तो वाचला पण त्यामुळे कामगारांत भीतीचे वातावरण पसरले, अश्यावेळी ह्या वाघाचा बंदोबस्त करण्याचे ठरले व जागोजागी असलेल्या नामी शिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले पण शेवटी मुंबईत राहणाऱ्याच एका स्थानिक अँग्लो इंडियन माणसाने त्या वाघाचा मागोवा काढून माहीम स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ त्याला ठार केले होते (म्हणे).

सर टोबी 23/06/2023 - 09:13
टुमदार, निवांत स्टेशनचा विषय निघाला कि हमखास पुलंचा याच विषयावरील लेख आठवतो. प्रवाशांच्या “गाडी केव्हा येणार" अशा प्रश्नाला अमकी तमकी अप किंवा डाऊन गाडी गेल्यावर येईल अशा अगम्य भाषेत उत्तर देणारे स्टेशन मास्तर किंवा “अनसूये पोराला कुंची घालावी कि न्हाई” असा काही तरी सल्ला देणारे पोर्टर असं काहीसं त्या लेखातलं आठवतं. रेल्वेचे जुन्या काळचे फर्स्ट क्लासचे डबे हा माझ्या दृष्टीने हळहळ वाटणारा विषय. संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.

In reply to by सर टोबी

संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.
लोकांत इमानदारी शिल्लक असण्याचा तो काळ होता. आता एका डब्यात १६ ठेवले तर किमती अफाट कराव्या लागतील नाहीतर रेल्वे तरी भिकेला लागेल. तसेही तिकिटावर आजकाल रेल्वे छापतेच की "IR recovers only 53% of it's operational costs" असे काहीसे. बाकी, रेल्वे सोबत कैक काव्यात्मक गोष्टी लिंक झालेल्या आहेत. उदाहरणार्थ हिमाचल मधील सोलन जिल्ह्यात पडणारे बरोग (बडोग) स्टेशन अन् टनेल. images-5 ह्या स्टेशनचे नाव पडले आहे ते वरील बोगदा ज्यांच्या नावावर आहे त्याच रेल्वेत इंजिनिअर म्हणून असलेल्या कर्नल बारोग ह्यांच्या नावे. सुरुवातीला बारोग् ह्यांना हा बोगदा तयार करण्याचे काम मिळाले होते पण काही गणिती micalculation मुळे त्या बोगद्याचे पूर्ण अलाईनमेन्ट हुकले. त्याचे त्यांना इतके वैषम्य वाटले की त्यांनी तिथेच साईट वर आत्महत्या केली. पुढे दुसरे इंजिनियर लावून रेल्वेने बोगदा पूर्ण करून घेतलाच.....पण कर्तव्यात कसूर झाल्यामुळे पार प्राण देणाऱ्या बरोग साहेबांचे नाव स्टेशन अन् बोगद्याला देण्यात आले.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 25/06/2023 - 12:07
"IR recovers only 53% of it's operational costs"
मीही ते वाचले आहे. एकाद्या प्रवाश्याला पुर्ण किंमत द्यायची असेल तर ती कशी देता येईल ?

In reply to by Trump

पण गॅस सबसिडी नाकारण्या साठी जशी सिस्टीम आहे IVRS बेस्ड तसे काही रेल्वेत अंतर्भूत असल्याचे ऐकिवात नाही माझ्या तरी. मुळात रेल्वे हे माध्यम (फक्त भारतात नाही तर जगभरात) माल सामान ने आण करण्यासाठी बांधणे प्राथमिकता होती. प्रवासी वाहणे हे एका प्रकारे सी.एस. आरच असते रेल्वे ऑपरेशन मध्ये. त्यात भारतात अर्थव्यवस्था मोठी असली तरीही दरडोई उत्पन्न कमी आहे (लोकसंख्येमुळे)... त्यामुळे आंतरराज्यीय किंवा महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एक ते दुसऱ्या टोकापर्यंत जाणे ह्याला रेल्वे सोयीस्कर पडते, कारण जनतेला ती परवडते. ह्यात वृद्ध, कॅन्सर पेशंट, युवक, विद्यार्थी, प्रावीण्यप्राप्त खेळाडू वगैरेंना सवलती असतात. तुम्ही सोडतो म्हणले तरी सबसिडी सोडण्याचे तंत्र काही माहिती नाही अन् सोडले तरी एकंदरीत खास काही फरक पडेल असेही नाही. मुळात रेल्वे ऑपरेशन मध्ये खेळ आहे तो Axel Load चा पूर्ण, ब्रिटिशांनी भारतात ब्रॉड गेज का लावली ह्याचे एकमात्र उत्तर आहे वाढीव Axel Load आणि पर्यायाने जास्त साधन संपत्ती माल इत्यादी वाहून नेण्याची क्षमता = भारताची लूट.

गवि 25/06/2023 - 15:19
"IR recovers only 53% of it's operational costs"
अशाच अर्थाचे वेगवेगळे पूर्वीपासून रेल्वेत लिहिलेले असते. मला वाटते की बर्थच्या साईडला किंवा कोणत्या तरी पट्टीवर अधिक स्पष्ट लिहिलेले असे. आणि त्याचा सारांश असा की तुम्हाला रेल्वे प्रवास टाळणे किंवा अन्य (महागड्या) मार्गाने करणे शक्य असेल तर तसे करा आणि रेल्वे प्रवासरुपी सवलत अधिक गरजू व्यक्तींना घेऊ द्या. चुभूद्याघ्या..

In reply to by गवि

Trump 27/06/2023 - 11:37
श्री गवि, मला तरी तुमचा तर्क पटला नाही. माझा मते, सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा. कोणत्याही आंदोलनात सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेला (रेल्वे इ.) प्रथम लक्ष केले जाते. तसेच चोरीचे, विनातिकिट प्रवासाचे प्रमाण भरपुर आहे. तश्या लोकांच्या आंतरआत्माला साद घालली असावी. - जे लोक पुर्ण भाडे देऊ शकतात त्यांना ती सुविधा रेल्वेने द्यायला हवी. भारतीय रेल्वेचे प्रवासी भाडे खुपच कमी आहे.

In reply to by Trump

गवि 27/06/2023 - 12:01
सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा.
ते तर असेलच. मान्यच आहे. तोही एक वेगळा संदेश असेलच. मी जो संदेश ढोबळ मानाने उल्लेखिला तो रेल्वेत खूप पूर्वी कुठेतरी बघितल्याचे मला स्पष्ट आठवत आहे. पण मजकूर नेमका आठवत नाही. त्यात तर्काला जागाच ठेवली नव्हती. रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे. गेल्या अनेक वर्षांत रेल्वे प्रवास न घडल्याने आताही हे सर्व लेटेस्ट अस्तित्वात असेल असे सांगता येत नाही.

In reply to by गवि

रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे.
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 13:02
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....
तसे असते तर वंदे भारत, तेजस, राजधानी, वातानुकुलित डबे, आणि इतर सुविधांची गरजच नव्हती. ज्यांना परवडते असे लोक दुर सारण्यासाठी दर्जा खालवणे पुरेसे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 28/06/2023 - 14:45
On subsidising train travel We are giving Rs 59,000 crore subsidy — that’s bigger than many states’ budgets — on passenger transportation at this point of time. Which practically means that every passenger on an average is getting about 55 per cent concession. Our passenger prices are the lowest in the world. If you do the Vande Bharat in France, it would be about seven times the price. If you do that journey in Japan, it would be about eight or nine times the price. If you do a similar journey in Switzerland, that will be about 20 times the price. In freight, last year, we made another record. We carried 1.5 billion tonnes (second highest in the world). The earnings from freight is good. It’s good that we cross subsidise it. We have a very large team, our team has 12 lakh employees. The pension cost is about Rs 55,000 crore. Salary and wages is about Rs 1,02,000 crore. Energy cost is Rs 40,000 crore. Our maintenance cost is about Rs 9,000 crore. So, with all those numbers, it’s tough math. https://indianexpress.com/article/india/ashwini-vaishnaw-if-you-have-to-go-green-then-we-as-a-country-must-invest-significantly-in-railways-8689571/

ह्यावरून कुतूहल चाळवल्यामुळे मुंबई कलकत्ता लाईन (आमची लाईन) कधी सुरू झाली ह्याचे टप्पे बघत सुटलो. काही उत्तरे मिळाली काही कनफ्युजन मिळाले. स्टेशन / लाईन स्थापना १८५३ - बोरीबंदर ते ठाणे १८५४ - कल्याण पर्यंत १८६२ - नाशिक रोड (कदाचित घाट सेक्शन मुळे बांधकामास वेळ लागला असावा) १८६५ - भुसावळ १८६७ - आमचे अकोला / बडनेरा (अमरावती) आणि नागपूर स्टेशन. पुढे मुंबई - नागपूर मार्गे - हावडा सेवा १९११ मध्ये सुरू झालेले पण उल्लेख आहेत हा सिकवेंस बरोबर वाटतो आहे , पण गोंधळ उडतो ते जळगाव वाचून, जळगाव स्टेशन स्थापनेची तारीख १८६० दाखवतो आहे... पुढची मागची स्थानके राहता मध्येच जळगाव कसे झाले असेल ? शक्यता दोन १. ते वर्ष चुकीचे नमूद केले आहे २. तत्कालीन परिस्थितीत प्रत्येक स्थानक बांधायचे कंत्राट वेगवेगळ्या कंत्राटदार माणसे/ कंपनीने पूर्ण करण्यास दिली गेली असतील ज्याच्यात जळगाव स्थानकाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने ते काम चोख मुदतीत बांधून मोकळा झाला असेल ? तोवर बाकी स्थानके झालीच नसतील.. म्हणूनच जळगाव स्टेशन "बांधल्याची" तारीख १८६० असली तरी रेल्वे सेवा सुरू होण्याची तारीख वेगळी असू शकेल ना ? रच्याकने - आमचे अकोला हे भारताच्या टॉप १०० सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वे स्टेशन्स पैकी एक आहे. आता फक्त अकोला ते खंडवा गेज conversion झाले की दक्षिणेतून उत्तरेत जाताना जी महत्वाच्या रेल्वे जंक्शनची माळ (मनमाड, दौंड,भुसावळ, नागपूर, काही अंशी बडनेरा (नरखेड लाईनमुळे))आहे त्यात अकोला पण जोडले जाईल आणि त्या योगे व्यापार उदिम नक्कीच वाढेल.

सुबोध खरे 01/07/2023 - 09:52
भारतीय रेल्वे हि जगात सर्वात स्वस्त म्हणून गणली जाते. एक किमी ला ३६ पैसे इतका कमी दर कुठेच नाही. याचे कारण आपली समाजवादी मनोवृत्ती. सरकारने सर्व गोष्टी फुकट किंवा स्वस्तात द्यायला हव्या हि वृत्ती गेल्या ७५ वर्षात निर्मिली आणि पोसली गेली. यामुळे उत्तम सरकारी सेवेसाठी पैसे मोजण्याची लोकांची मानसिकताच नाही. मुलांच्या शाळेसाठी आणि क्लाससाठी अक्षरशः लक्षावधी रुपये मोजणारे कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय लोक गॅस पेट्रोल वीजदर आणि रेल्वेचे भाडे मात्र १९७५ चेच हवे यासाठी आग्रह धरताना दिसतात. माझं पगार दरवरही वाढलाच पाहिजे याशिवाय दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे या हक्कासाठी भांडणारा कर्मचारी वर्ग मात्र कोणत्याही सरकारी सेवेसाठी पैसे देण्यास अत्यन्त नाखूष असतो. हि विलक्षण दुटप्पी मानसिकता पोसली गेली आहे. रेल्वे ची थोडीशी जरी भाडेवाढ झाली कि विरोधी पक्ष गरीब, मागासलेल्या, तळागाळातील लोकांविरुद्ध प्रचंड अन्याय झाल्याचे ढोल ताशे वाजवू लागतात. रेल्वेमध्ये तुम्हाला दर्जेदार सेवा हवी असली तर आपल्याला वाजवी दर मोजावे लागतील हे मात्र कुणीच लक्षात घेत नाहीत. मालवाहतुकीवर लावलेला कर हा होणाऱ्या महागाईमुळे अप्रत्यक्षपणे आपल्यालाच भरावा लागणार आहे याकडे कुणाचे लक्षच नाही. आईचे प्रेम आणि बापाचा पैसा सोडला तर जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही

In reply to by सुबोध खरे

रेल्वे ऑपरेशन हे बहुतेक मालवाहतूकीवरच जास्त अवलंबून असते. हल्लीच रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव ह्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेने रेकॉर्ड ब्रेक (काही अब्ज मेट्रिक टन) माल एका वर्षात वाहून नेला आहे. पुढे जाऊन ते हे पण म्हणतात का मालवाहतूक अंतर्गत होणारा नफा हा प्रवासी वाहतुकीत किफायतशीर प्रवास मिळावा म्हणून आम्ही खर्च करतो त्याला क्रॉस सबसिडायजेशन म्हणतात. बाकी संततीच्या शिक्षणाचा खर्च अन् त्याची तुलना गॅस/ वीज इत्यादींशी करणे थोडे अतिरंजित वाटले. असो.

प्रवाशांनी दिले तर क्राॅस सबसीडायझेशन व वाढीव प्रवाशांकडून कमाई रेल्वे सुखसोयी वाढवण्यात मदतच होईल. छत्तीस पैसे प्र कि मी म्हणजे काहीच नाही . मला वाटते एका सिगारेटचा एका वेळचा खर्च दहा रूपये पेक्षा जास्त असेल. (मी सिगारेट पित नाही म्हणून या विषयावर सामान्यज्ञान कमी आहे). वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी.

In reply to by कर्नलतपस्वी

वादविवाद करण्यासाठी पुष्कळ मुद्दे काढता येतील अर्थातच, पण मुद्दे काढायचे म्हणून काढले तर हे लागू होईल. जेन्युईन प्रश्न पडले अन् ते ओपन फोरम वर विचारले तर फक्त ते "काढायचे म्हणून काढेलेले मुद्दे" म्हणून कमी लेखणे ही पण एक पळवाट असेलच नाही का ? परंतू खरे साहेबांचे म्हणणे बरोबर आहे. दरवाढ व्हायला हवी. तुम्हाला तसे वाटणे तुमचा हक्क, मला न वाटणे माझा. समाजवाद, ७५ वर्षे वगैरे मुद्दे कितीही valid असले तर सर्वकालीन सार्वत्रिक विश्लेषण अंत करणारे होऊ शकत नाहीत. भरपूर फॅक्टर, variables, इश्युज असतात जे रियल टाईम मध्ये घडत असतात, आता उठसूठ तेच ते ब्लेम करत बसलो आपण तर पोचणार कुठेच नाही. असो.

संपूर्ण भारतीये रेल्वेचे माहित नाही पण मुंबई लोकल तोट्यात आहे असे वाटत नाही. १०० माणसांच्या जागी ४०० लोक जातात. फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?

In reply to by धर्मराजमुटके

फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?
मुंबई लोकलचा मर्यादित अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नेमक काय म्हणता आहात ते जरा स्पष्ट केले तर बरे होईल.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दोन स्टेशनमधील कमीतकमी तिकिट ५ रुपये आहे. विनातिकीट पकडले की २५५ रुपये द्यावे लागतात. पश्चिम रेल्वेचे दंडपत्रक येथे पहा. मागील वर्षी मुंबई मध्य रेल्वे मंडळाने १०० कोटींचा दंड वसूल केला. ही बातमी.

In reply to by इपित्तर इतिहासकार

तुम्ही रेल्वे तोट्यात नाही असे म्हणता आहात का ? नाही. पण तुम्ही फक्त दंडाचा मुद्दा वेगळा करुन पाहताय. एका डब्यात किती प्रवाशी प्रवास करतात ते पण पहायला हवे. आणि मी फक्त मुंबई लोकल एवढया छोट्या भागाबद्दल बोलतोय. प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. विमानप्रवासाची काहीच्या काही भाडी वाढून देखील अनेक विमान कंपन्या फायद्यात नाही हे वास्तव आहे.

सुबोध खरे 01/07/2023 - 19:54
प्रवासी भाडे चारपट (चारपट केवळ उदाहरणार्थ) वाढवले की रेल्वे फायद्यात जाईल हा केवळ कल्पनाविलास आहे. चार पट भाडे वाढवणे नव्हे परंतु महागाईशी समतल असे काही असते कि नाही? गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही? रेल्वेच्या पायाभूत सुविधा युरोप सारख्या २०२५ च्या हव्यात परंतु भाडे मात्र १९७५ चे हवे हे कसे चालेल? डिझेलची भाववाढ झाली त्याच्या १० % सुद्धा रेल्वेचे भाडे वाढले का? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग लागू झाला त्याला लागणारा पैसा येणार कुठून? मालवाहतुकीचे भाडे अवाच्या सवा वाढवले कि ग्राहक रस्त्याच्या वाहतुकीकडे वळतो हे अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे. त्यामुळे उलट होणारा महसूल कमी होतो. मग हि क्रॉस सबसिडी आणायची कुठून? आयकर वाढवून, जी एस टी वाढवून कि पेट्रोल डिझेलवर कर वाढवून?

In reply to by सुबोध खरे

मला वाटते
गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही?
इकॉनॉमी ऑफ शकेल पाहता मायक्रो अन् मॅक्रो ह्यांची तुलना होऊ शकणार नाही राव.

रेल्वे तोट्यात आहे, रेल्वेचे भाडे मुळातूनच कमी आहे ही तुमची विधाने मुळातूनच मान्य आहे. रेल्वे आपापल्या परीने काही ना काही भाडेवाढ करतच असते मात्र ती पुरेशी नाही व सध्याच्या महागाई दराशी विसंगत आहे इथपर्यंतचे तुमचे सगळेच म्हणणे योग्य आहे. मात्र प्रवासी रेल्वेचे तिकीटात वाढ केली तर रेल्वे फायद्यात येईल हे गृहितक चुकीचे आहे. त्यामुळेच वर विमान कंपन्यांंचे उदाहरण दिले आहे. मुंबई शहराचे उदाहरण घेऊ. लोकलची गर्दी टाळण्यासाठी पुर्वी अंधेरी / बीकेसी ला जाणारी अनेक पैसेवाली मंडळी दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका येथून रिक्षा किंवा टॅक्सीने जात. एकाच भागात जाणारी मंडळी रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे वाटून घेत. आज मुंबईत मेट्रो आली, सिटीफ्लो सारखी बस सेवा आली जिचे ठाणे ते अंधेरी एकल भाडे १२५ ते १३० रुपये आहे. जी मंडळी पहिले स्वतःची चारचाकी घेऊन जात किंवा चेक नाक्यांवरून रिक्षा किंवा टॅक्सीने जात असत तीच मंडळी आज मेट्रो, सिटीफ्लो बस यांच्यासारख्या वाहनांने प्रवास करत आहेत. मेट्रो चे घाटकोपर ते अंधेरी ३० रुपये आहे. बेस्ट चे घाटकोपर ते अंधेरी तिकिट १० ते १५ रुपयाच्या आसपास आहे. ठाणे ते अंधेरी (दादर मार्गे) लोकल टिकीट १५ रुपये आहे. प्रत्येक स्टेशनपासून पुढे गंतव्य स्थानी जाण्यासाठी पुढील खर्च आहेच. ज्याचा पगार चांगला आहे त्याला अनेक पर्याय आहे. शिवाय "टाईम इज मनी" असे ज्याच्या बाबतीत आहे त्याला महागडे पर्याय परवडतात मात्र ज्याचा पगार १५-२० हजार आहे त्याला हे सगळे पर्याय परवडत नाहीत. आजही ५-१० रुपये वाचविण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून २-३ किमी अंतरावर घर असलेली आणि चालत जाणारी मंडळी खूप आहेत. बस आणि रेल्वेचे स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत म्हणूनच सामान्य माणूस मोठया शहरात टिकून आहे. पगाराचा मोठा हिस्सा जर भाड्यात खर्च होणार असेल तर ते त्याला परवडत नाही. शहरात ८-१०-१२-१५-२०-२५ हजाराच्या दरम्यान पगार मिळणार्‍या अनेक व्यक्ती आहेत. प्रत्येकाला ५० हजाराची नोकरी मिळणे शक्य नाही. वर नमूद केलेल्या व्यक्तीला वर्षातून एकदा गावी जायचे तरी अर्धा एक पगार बाजूला काढावा लागतो किंवा तात्पुरते कर्ज घ्यावे लागते अशी परिस्थिती आहे. ह्या वर्गाचा पगार वर्षाकाठी ५००-१००० पेक्षा जास्त वाढत नाही. आपण मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय चष्म्यातून त्यांच्याकडे पाहिले तर आपल्याला त्याचे नीट आकलन होणे शक्य नाही. हे सगळे बाजूला ठेवले तरी रेल्वेची मुळ समस्या वेगळीच आहे. मुंबई लोकल मधे एका डब्यातून १०० च्या ऐवजी २०० व्यक्ती प्रवास करतात. केवळ मुंबई महामंड्ळ वेगळे काढून त्याचे हिशेब तपासले तर ते कदाचित फायद्यात दिसेल. मात्र पुर्ण भारताचा विचार केला तर रेल्वे तोट्यातच दिसणार आहे. रेताड मातीत कितीही पाणी ओतले तरी ते वाहूनच जाते त्याप्रमाणे रेल्वेच्या एखाद्या विभागाने कितीही फायदा कमवू द्या, इतर विभागांमुळे एकंदर तोटाच दिसणार. जसे महाराष्ट्र देशास जास्त संपत्ती कमवून देतो पण ही संपत्ती बिमारु राज्यांच्या जास्त कामी येते तसेच काहिसे. विभागवार रेल्वेचे विकेंद्रीकरण केले तर काही भागात फायदा दिसू शकेल. रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच). पाच वर्षांनी एकदम भाडे न वाढविता दर वर्षी थोडे थोडे वाढविले तर ते एकदम जास्त देखील वाटणार नाही. अगोदरील काळापेक्षा आता खचितच नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार झाले आहेत. जाहिरातींद्वारे मिळणारे उत्पन्न, फलाटावरील स्टॉल्सद्वारे मिळणारे उत्पन्न असे विविध मार्ग चोखाळले तर तोटा कमी करण्यात यश येईल. नफा होईल याची खात्री नाहीच. एक सामान्य मुंबईकर म्हणून मला युरोप सारखी विमानतळे किंवा रेल्वे स्थानके नसली तरी चालेल. स्पेशल एसी लोकल सोडण्यापेक्षा पहिल्या दर्जाचे डबे काढून प्रत्येक लोकलला दोन-चार एसी डबे जोडता येतील काय याची चाचणी करुन पाहावी. (सकाळी चालण्यार्‍या एसी लोकलमुळे मुंबईत अनेक वाद विवाद झाले होते) सकाळी कार्यालयीन वेळेत लोकल मधे दोन पायांवर उभे राहता यावे, रेल्वे वेळेवर याव्यात आणि रेल्वे प्रवासात हुतात्मा / शहीद न होता घरी येता यावे एवढ्याच किरकोळ अपेक्षा आहेत (ज्या ह्या जन्मात पुर्ण होतील ही शक्यता वाटत नाही). अर्थात रेल्वे खाते हे अजस्त्र धूड असल्यामुळे आपण इथे बसवून सहजतेने कळफलक बडवतो तितके ते काम त्यांच्यासाठी सोपे नाही याची जाणिव आहेच. असो. सगळ्या रेल्वे प्रतिसाद रामायणाचे सार म्हणजे प्रवासी तिकिट भाडेवाढ म्हणजे मोक्ष मिळण्याची खात्री नव्हे.

In reply to by धर्मराजमुटके

रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच).
रेल्वेने ह्या दिशेने काम कधीचे सुरू केले आहे, स्टेशन रीडेव्हलपमेंट, पार्किंग लॉट ऑपरेशन, कमर्शियल स्पेस लीज करणे इत्यादी सुरुवात होती, आता रेल्वेची जागा लिज करून उत्पन्न सुरू करण्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर लांब पल्ल्यांच्या गाड्या जात तिथे लॉबी मध्ये नमः पोड्स नावाचे पॉड हॉटेल सुरू झाले आहे. सेम मुंबई सेंट्रल मध्ये पण. एकदा काही कामानिमित्त मंत्रालयात यायचे होते आणि सोबोची हॉटेल परवडणारी नव्हती म्हणून पॉडचा पर्याय घेतला होता, उत्तम, स्वच्छ अन् किफायतशीर सेवा होती, रिसेप्शन वरचा पोरगा म्हणाला होता की प्रचंड हिट आहे ही सुविधा.
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.

चंद्रकांत सखाराम चव्हाण कोण .......

कर्नलतपस्वी ·

भागो 09/06/2023 - 16:58
कर्नल साहेब तुम्ही तर माझ्या काळजाला हात घातला. बाबुराव अर्नाळकर माझे सर्वात आवडीचे लेखक. अशा या अफलातून लेखकास त्रिवार वंदन.>>>+१

शेखरमोघे 10/06/2023 - 01:34
माझ्याही जीवनातील एका प्रिय -आणि लहानपणी अभ्यास सोडून ज्यान्ची पुस्तके वाचल्याबद्दल अनेक वेळेला रागावून घेतले - लेखकाचे अगदी यथायोग्य केलेले वर्णन आवडले. त्यान्च्या मानसपुत्रात आणखीही एक असलेलेले नाव काळापहाड. तसेच त्यान्च्याबद्दलची Guiness Book (१९९५) मधील माहिती : (b. 9 Jun 1907) of Maharashtra State, India published 1,092 short mystery stories in book form and several nonfiction books between 1936 and 1984.

प्रचेतस 10/06/2023 - 05:50
अर्नाळकरांच्या कादंबऱ्या लायब्रवरीत विपुल होत्या, शालेय वयात त्यांनी भरपूर रिझवले. शिरवळकर, अर्नाळकर, खांबेटे, धारप, नाईक, कदम यांनी शालेय जीवन समृद्ध केले.

In reply to by भागो

प्रचेतस 10/06/2023 - 09:07
काकोडकर एखाद दुसरंच पुस्तक वाचलं असेल पण ते काही इतकं भावले नाहीत. आशू रावजी दिनू काकडे हे नाव सुद्धा त्याकाळी फेमस होतं. त्यांच्या कादंबर्‍यांत उत्तान वर्णनं असत.

कंजूस 10/06/2023 - 06:07
कारण शिरवळकर, अर्नाळकर, खांबेटे, धारप, नाईक, कदम यांच्या कथा कादंबऱ्या मी कधीच वाचल्या नाहीत. अजूनही नाही वाचत. आमचे हिंदी विषय शिकवणारे त्रिपाठी गुरुजी नेहमी सांगत "मी एवढा च्यांगला मराठी बोलू शकतो कारण बाबुराव अर्नाळकरांची पुस्तके वाचतो.' कर्नलसाहेब धन्यवाद. चांगली माहिती मिळाली.

In reply to by कंजूस

Bhakti 10/06/2023 - 08:40
मलाही इतक माहिती नव्हतं ..नाव ऐकून होते,गिनीज रेकॉर्ड वाह! त्यांच्या कथांवर सिनेमा वा मालिका आहे का? जसं फाफे पुस्तकाबद्दल फक्त ऐकून होते, जेव्हा तो सिनेमा आला तेव्हा नीट ओळख झाली.

In reply to by Bhakti

१९६६ मधे धनंजय हा कृषणधवल चित्रपट बाबुराव यांच्या कथा नायकावर आला होता. संपूर्ण माहीती साठी, https://www.marathifilmdata.com/chitrapat/dhananjay/

मनापासून आभार. दिवस होते ते फुलायचे स्वप्नांच्या बागेत उडायचे आता सारखी मनोरंजनाची साधने नव्हती. पुस्तकांचे व्यसन. काळापहाड ओसरीवर वाचला तर काकोडकर लपून माळ्यावरती, आधांरलेल्या खोलीत. प्रत्येक लेखकास वय होतं. ते त्यांच्या लेखनात दिसायचे व त्या त्या वयाचे वाचक ती पुस्तके वाचायचे. तीसरी चौथीच्या वाचकांनी कधी ना सी फडके किंवा काकोडकर वाचले नाहीत तर नववी दहावीच्या मुलांनी चांदोबा,कुमार यांना हातात घेतले नाही. माझा वाचन प्रवास म्हणून लेख लिहून ठेवलायं मला भावला तर मिपावर डकवेन.

In reply to by कर्नलतपस्वी

मस्त ओळख!! पहीली ते कॉलेज वाचन प्रवास येउंद्या की मिपावर. बहुतेक सर्वांचा प्रवास तसाच असेल. (ओसरीवरची आणि माळ्यावर वाचायची पुस्तके अर्थात वेगळी :))

चित्रगुप्त 13/06/2023 - 19:09
सुंदर लेख आहे. अर्नाळकरांची पुस्तके वाचण्याचा आयुष्यातला तो काळ विविध गोष्टींसाठी अविस्मरणीय असा आहे. बाबूरावांखेरीज 'मधुकर अर्नाळकर' पण होते (हे नाव बाबूरावांनीच घेतलेले टोपणनाव असल्याचे ऐकले होते)
माझा वाचन प्रवास म्हणून लेख लिहून ठेवलायं मला भावला तर मिपावर डकवेन.
अवश्य लिहावा ही आग्रहाची विनंती. धनंजय-छोटूवर सिनेमा असल्याचे प्रथमच समजले. त्यातली गाणी हुडकून ऐकायला हवीत. जालावर शोधता ती गाणी खालील आहेतः १) तू रंगेली आम्ही खट, २) जीवाच्या रवीला कितीदां पुकारू, ३) हम एक हंसी हमपे लाखो निगाहे, ४) न मिला है न मिलेगा मुझे आराम कही, ५) आज लगी है शर्त निराली, ६) हातात बांगडी सोन्याची ही पोरी कोनाची पायातं वाले चांदीचे ही पोरी कोनाची यापैकी (गायन आणि संगीत ) रामचंद्र चितळकारंचे गीतः https://www.youtube.com/watch?v=-JWwsJO4vng&t=18s

टर्मीनेटर 14/06/2023 - 13:32
त्यांनी १०४२ कदाचित जास्तच,रहस्यकथा लिहिल्या.
बापरे! इतक्या रहस्यकथा कथा लिहिणाऱ्या बाबुराव अर्नाळकरांच्या अफाट कल्पनाशक्तीला त्रिवार वंदन 🙏 🙏 🙏 बाबुराव अर्नाळकरांच्या काही रहस्यकथा वाचल्या आणि आवडल्या असल्या तरी त्यांच्या पुढच्या पिढीतील लेखक कै. सुहास शिरवळकरांची लेखनशैली आणि त्यांच्या रहस्यकथांमधील 'मंदार पटवर्धन', 'फिरोज इराणी', 'बॅरीस्टर अमर विश्वास' आणि 'दारा बुलंद' ह्या पात्रांनी मनावर केलेल्या गारुडामुळे असेल कदाचीत, पण 'झुंझार', 'धनंजय', 'काळापहाड' हे बाबुरावांचे मानसपुत्र मला तरी फारसे आकर्षीत करु शकले नाहीत!

In reply to by टर्मीनेटर

असावा. शिरवळकरांचे एकही पुस्तक मी वाचले नाही. (गिनीज बुका मधे नाव लिहीतील का!). त्यांच्या उमेदीच्या काळात मी बाहेर होतो. वाढत्या वयात तिलस्म खुपच परिणामकारक असते. जशी अक्कल वाढते त्यातला फोलपणा करतो. मुद्दाम ,टाटा स्काय वर दुरदर्शनवाला चॅनल घेतलाय. देख भाई देख सारखी त्यावेळेस प्रसिद्ध असलेली मालिका आज कंटाळवाणी वाटते. असेच असेल काहीतरी.

भागो 09/06/2023 - 16:58
कर्नल साहेब तुम्ही तर माझ्या काळजाला हात घातला. बाबुराव अर्नाळकर माझे सर्वात आवडीचे लेखक. अशा या अफलातून लेखकास त्रिवार वंदन.>>>+१

शेखरमोघे 10/06/2023 - 01:34
माझ्याही जीवनातील एका प्रिय -आणि लहानपणी अभ्यास सोडून ज्यान्ची पुस्तके वाचल्याबद्दल अनेक वेळेला रागावून घेतले - लेखकाचे अगदी यथायोग्य केलेले वर्णन आवडले. त्यान्च्या मानसपुत्रात आणखीही एक असलेलेले नाव काळापहाड. तसेच त्यान्च्याबद्दलची Guiness Book (१९९५) मधील माहिती : (b. 9 Jun 1907) of Maharashtra State, India published 1,092 short mystery stories in book form and several nonfiction books between 1936 and 1984.

प्रचेतस 10/06/2023 - 05:50
अर्नाळकरांच्या कादंबऱ्या लायब्रवरीत विपुल होत्या, शालेय वयात त्यांनी भरपूर रिझवले. शिरवळकर, अर्नाळकर, खांबेटे, धारप, नाईक, कदम यांनी शालेय जीवन समृद्ध केले.

In reply to by भागो

प्रचेतस 10/06/2023 - 09:07
काकोडकर एखाद दुसरंच पुस्तक वाचलं असेल पण ते काही इतकं भावले नाहीत. आशू रावजी दिनू काकडे हे नाव सुद्धा त्याकाळी फेमस होतं. त्यांच्या कादंबर्‍यांत उत्तान वर्णनं असत.

कंजूस 10/06/2023 - 06:07
कारण शिरवळकर, अर्नाळकर, खांबेटे, धारप, नाईक, कदम यांच्या कथा कादंबऱ्या मी कधीच वाचल्या नाहीत. अजूनही नाही वाचत. आमचे हिंदी विषय शिकवणारे त्रिपाठी गुरुजी नेहमी सांगत "मी एवढा च्यांगला मराठी बोलू शकतो कारण बाबुराव अर्नाळकरांची पुस्तके वाचतो.' कर्नलसाहेब धन्यवाद. चांगली माहिती मिळाली.

In reply to by कंजूस

Bhakti 10/06/2023 - 08:40
मलाही इतक माहिती नव्हतं ..नाव ऐकून होते,गिनीज रेकॉर्ड वाह! त्यांच्या कथांवर सिनेमा वा मालिका आहे का? जसं फाफे पुस्तकाबद्दल फक्त ऐकून होते, जेव्हा तो सिनेमा आला तेव्हा नीट ओळख झाली.

In reply to by Bhakti

१९६६ मधे धनंजय हा कृषणधवल चित्रपट बाबुराव यांच्या कथा नायकावर आला होता. संपूर्ण माहीती साठी, https://www.marathifilmdata.com/chitrapat/dhananjay/

मनापासून आभार. दिवस होते ते फुलायचे स्वप्नांच्या बागेत उडायचे आता सारखी मनोरंजनाची साधने नव्हती. पुस्तकांचे व्यसन. काळापहाड ओसरीवर वाचला तर काकोडकर लपून माळ्यावरती, आधांरलेल्या खोलीत. प्रत्येक लेखकास वय होतं. ते त्यांच्या लेखनात दिसायचे व त्या त्या वयाचे वाचक ती पुस्तके वाचायचे. तीसरी चौथीच्या वाचकांनी कधी ना सी फडके किंवा काकोडकर वाचले नाहीत तर नववी दहावीच्या मुलांनी चांदोबा,कुमार यांना हातात घेतले नाही. माझा वाचन प्रवास म्हणून लेख लिहून ठेवलायं मला भावला तर मिपावर डकवेन.

In reply to by कर्नलतपस्वी

मस्त ओळख!! पहीली ते कॉलेज वाचन प्रवास येउंद्या की मिपावर. बहुतेक सर्वांचा प्रवास तसाच असेल. (ओसरीवरची आणि माळ्यावर वाचायची पुस्तके अर्थात वेगळी :))

चित्रगुप्त 13/06/2023 - 19:09
सुंदर लेख आहे. अर्नाळकरांची पुस्तके वाचण्याचा आयुष्यातला तो काळ विविध गोष्टींसाठी अविस्मरणीय असा आहे. बाबूरावांखेरीज 'मधुकर अर्नाळकर' पण होते (हे नाव बाबूरावांनीच घेतलेले टोपणनाव असल्याचे ऐकले होते)
माझा वाचन प्रवास म्हणून लेख लिहून ठेवलायं मला भावला तर मिपावर डकवेन.
अवश्य लिहावा ही आग्रहाची विनंती. धनंजय-छोटूवर सिनेमा असल्याचे प्रथमच समजले. त्यातली गाणी हुडकून ऐकायला हवीत. जालावर शोधता ती गाणी खालील आहेतः १) तू रंगेली आम्ही खट, २) जीवाच्या रवीला कितीदां पुकारू, ३) हम एक हंसी हमपे लाखो निगाहे, ४) न मिला है न मिलेगा मुझे आराम कही, ५) आज लगी है शर्त निराली, ६) हातात बांगडी सोन्याची ही पोरी कोनाची पायातं वाले चांदीचे ही पोरी कोनाची यापैकी (गायन आणि संगीत ) रामचंद्र चितळकारंचे गीतः https://www.youtube.com/watch?v=-JWwsJO4vng&t=18s

टर्मीनेटर 14/06/2023 - 13:32
त्यांनी १०४२ कदाचित जास्तच,रहस्यकथा लिहिल्या.
बापरे! इतक्या रहस्यकथा कथा लिहिणाऱ्या बाबुराव अर्नाळकरांच्या अफाट कल्पनाशक्तीला त्रिवार वंदन 🙏 🙏 🙏 बाबुराव अर्नाळकरांच्या काही रहस्यकथा वाचल्या आणि आवडल्या असल्या तरी त्यांच्या पुढच्या पिढीतील लेखक कै. सुहास शिरवळकरांची लेखनशैली आणि त्यांच्या रहस्यकथांमधील 'मंदार पटवर्धन', 'फिरोज इराणी', 'बॅरीस्टर अमर विश्वास' आणि 'दारा बुलंद' ह्या पात्रांनी मनावर केलेल्या गारुडामुळे असेल कदाचीत, पण 'झुंझार', 'धनंजय', 'काळापहाड' हे बाबुरावांचे मानसपुत्र मला तरी फारसे आकर्षीत करु शकले नाहीत!

In reply to by टर्मीनेटर

असावा. शिरवळकरांचे एकही पुस्तक मी वाचले नाही. (गिनीज बुका मधे नाव लिहीतील का!). त्यांच्या उमेदीच्या काळात मी बाहेर होतो. वाढत्या वयात तिलस्म खुपच परिणामकारक असते. जशी अक्कल वाढते त्यातला फोलपणा करतो. मुद्दाम ,टाटा स्काय वर दुरदर्शनवाला चॅनल घेतलाय. देख भाई देख सारखी त्यावेळेस प्रसिद्ध असलेली मालिका आज कंटाळवाणी वाटते. असेच असेल काहीतरी.
दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे? वा रा कांत चंद्रकांत सखाराम चव्हाण कोण होते म्हणून विचारले तर पुष्कळ लोकांना माहीती नसेल. एखादा वात्रट पोरगा म्हणेल चव्हाणांचा चंद्या. ११७ वर्षापुर्वी ठाण्याच्या वसई तालुक्यात अर्नाळा गावी चंद्रकांत सखाराम चव्हाण यांचा जन्म ९ जुन १९०६ साली झाला.(आज ९जुन आहे) सर्वात जास्त पुस्तके लिहीण्याचा विक्रम याच माणसाने केला, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मधे आहे.चंद्रकांत सखाराम चव्हाण यांनी बाबुराव अर्नाळकर या टोपण नावाने लिहीले.

ग्रॅण्ड शो

सर्वसाक्षी ·

आग्या१९९० 05/06/2023 - 12:03
ठाणा जोशी बेडेकर कॉलेज ना? सोडियम रॉकेल मध्ये ठेवायला लागते, तुम्ही फिल्टर पेपर मधून कसा आणला? पेपरने पेट घेतला नाही का? हॉलिवूडचा योग्य वापर केला की नाही कॉलेज जीवनात?

In reply to by आग्या१९९०

सर्वसाक्षी 05/06/2023 - 14:14
सोडियम रॉकेल मध्ये बुडवून ठेवलेला असतो. आम्ही तो अगदी ऐनवेळी न्यायचो. रॉकेल मध्ये ठेवलेल्या तुकड्यांना रॉकेल लडबडलेलं असायचं, जे फिल्टर पेपर मध्ये शोषलं जायचं. फिल्टर पेपर चा गठ्ठा वापरल्याने इतक्या कमी वेळात ऑक्सिजन बरोबर संपर्क यायचा नाही सबब वाहतूक सुरक्षित पार पडायची

Bhakti 05/06/2023 - 12:23
मस्तच शो! आमच्या प्रयोगशाळेत इ.अल्कोहोलची लपवलपवी व्हायला कारण लिमिटेड इश्यु व्हायचं.बिसलेरी बाटलीत इ.अल्कोहोल लपवलं होतं.वरतीच राहिलं.एक मैत्रिण चुकून ते प्यायली.आम्ही पळत जाऊन ma'am ती अल्कोहोल प्यायली.त्यांना वाटलं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतेय का?त्यापण हैराण :)

कंजूस 05/06/2023 - 12:44
काही प्रयोग झालेत. पण आमच्या खालसा कॉलेजात ( माटुंगा) 'त्या' मुलांना अजिबात यात इंटरेस्ट नसे.. चार वर्षं काढणे आणि घरचा धंदा सांभाळणे एवढेच काम असे.

गवि 05/06/2023 - 15:23
बारक्या बारक्या नळ्यांमध्ये सोडियमचे तुकडे भरून, त्या बोटाच्या बेचक्यांत पकडून त्यात अन्य प्रोसेस करायला जाताना वाटेत बेसिनमध्ये मोठ्या परीक्षानळीत पाणी भरून घेणे असे एकात एक उरकण्याच्या नादात नळाचे पाणी सर्व नळ्यांत एकत्र शिरून बोटांच्या मध्येच फाड फाड फूड करत फटाके फुटल्याची आठवण आली. अंमळ हळवा झालो. त्याही पूर्वी, म्हणजे अगदी शाळेत नववी दहावीत का कोण जाणे पण मी सोडियम, शिसे, जस्त, पारा आणि अशा अनेक गोष्टी गोळा करून संग्रही ठेवायचो. विचित्र छंद. त्यात सर्वात खतरनाक म्हणजे सोरा. तो शाळेतील सरांशी चांगले संबंध असल्याने एका पुडीत बांधून मिळाला होता. पारा एका दुकानातून विकत घेत असे, शिसे हे मासे पकडण्याचा गळ असतो त्यात वजन म्हणून लावायला गोळीच्या रुपात मिळे.. कथिल त्याच पारावाल्या काकांकडे मिळत असे. हार्डवेअर दुकानच होते. हल्ली तसले पदार्थ असे सुट्टे विकणारी दुकानं बहुधा गायब झाली असावीत. जे काही पैसे हाती असत (पाच दहा रुपये) त्यात हेच सर्व घेत असे . जस्त लोकांच्या घरी किंवा आमच्या मागच्या अंगणात जे शेडचे पत्रे होते त्यावरील कोटिंग तोडून तोडून कुरतडून मिळवत असे. हे सर्व वितळवून प्रयोग चालायचे (तिन्ही साध्या घरगुती गॅसवर वितळतात). सोडियम घरी बनवता यावा म्हणून केलेला प्रयोग डेडली होता. असो. तर गेले ते दिवस. तुम्ही आठवणी जाग्या केल्यात.

मस्तच की. आमच्या केमिस्ट्री लॅबमध्ये पिपेटमधुन अ‍ॅसिड वर ओढताना तोंडात जाणे नॉर्मल असे. अकरावीत बहुतेक मुले ही चूक करत. प्रेसिपिटेट करताना सेंट्रिफ्युगल मशीन्मधुन टेस्ट ट्युब उडवणे आणि फोडणे हा अजुन एक छंद आठवला. एकुणच लॅबमधले ते चित्र विचित्र वास्,रंग्,चवी आणि त्यावरताण केमिकल रिअ‍ॅक्शन पाठ करण्याने भणभणणारे डोके यामुळेच मी लवकरच केमिस्ट्री सोडले.

सुबोध खरे 09/06/2023 - 11:31
आमच्या फार्माकॉलॉजी च्या प्राध्यापकांनी आपल्या संशोधनात अल्कोहोलचा वापर करत असताना त्यांना अपेक्षित निकाल मिळत नव्हते. त्यांना असा संशय आला कि त्यांचा चपराशी अल्कोहोल पिऊन त्यात पाणी मिसळून ठेवत असावा. त्यामुळे काष्ठऔषधी मधून त्यांना अपेक्षित अशी अल्कलॉइडची मात्र मिळत नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यात आपण नेहमी वापरतो तो इंडिकेटर "फिनोल्फथॅलीन" मिसळून ठेवले. फिनोल्फथॅलीन हे रंग हीन वास हीन असे "रेचक" आहे. यामुळे चोरून अल्कोहोल पिणाऱ्या चपराशाला "हगवण" लागली. त्याने दोन तीन दिवसांनी सरांना पोट बिघडल्याचे तक्रार केली. तेंव्हा सरानी त्याला विचारले असताना त्याने नाखुशीने कबुली दिली कि मी त्या बाटलीतील अल्कोहोल पितो आहे. सरानी त्याला सांगितले कि असे "औषधी अल्कोहोल" पिऊ नये त्याचा उलट परिणाम होउ शकतो. यानंतर त्याने तेथिल अल्कोहोल पिणे बंद केले आणि सराना सुद्धा काष्ठऔषधी मधून त्यांना अपेक्षित अशी अल्कलॉइडची मात्रा मिळू लागली. अर्थात सरांनी त्याला कधीही सांगितले नाही कि मी त्यात फिनोल्फथॅलीन मिसळून ठेवले होते.

आग्या१९९० 05/06/2023 - 12:03
ठाणा जोशी बेडेकर कॉलेज ना? सोडियम रॉकेल मध्ये ठेवायला लागते, तुम्ही फिल्टर पेपर मधून कसा आणला? पेपरने पेट घेतला नाही का? हॉलिवूडचा योग्य वापर केला की नाही कॉलेज जीवनात?

In reply to by आग्या१९९०

सर्वसाक्षी 05/06/2023 - 14:14
सोडियम रॉकेल मध्ये बुडवून ठेवलेला असतो. आम्ही तो अगदी ऐनवेळी न्यायचो. रॉकेल मध्ये ठेवलेल्या तुकड्यांना रॉकेल लडबडलेलं असायचं, जे फिल्टर पेपर मध्ये शोषलं जायचं. फिल्टर पेपर चा गठ्ठा वापरल्याने इतक्या कमी वेळात ऑक्सिजन बरोबर संपर्क यायचा नाही सबब वाहतूक सुरक्षित पार पडायची

Bhakti 05/06/2023 - 12:23
मस्तच शो! आमच्या प्रयोगशाळेत इ.अल्कोहोलची लपवलपवी व्हायला कारण लिमिटेड इश्यु व्हायचं.बिसलेरी बाटलीत इ.अल्कोहोल लपवलं होतं.वरतीच राहिलं.एक मैत्रिण चुकून ते प्यायली.आम्ही पळत जाऊन ma'am ती अल्कोहोल प्यायली.त्यांना वाटलं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतेय का?त्यापण हैराण :)

कंजूस 05/06/2023 - 12:44
काही प्रयोग झालेत. पण आमच्या खालसा कॉलेजात ( माटुंगा) 'त्या' मुलांना अजिबात यात इंटरेस्ट नसे.. चार वर्षं काढणे आणि घरचा धंदा सांभाळणे एवढेच काम असे.

गवि 05/06/2023 - 15:23
बारक्या बारक्या नळ्यांमध्ये सोडियमचे तुकडे भरून, त्या बोटाच्या बेचक्यांत पकडून त्यात अन्य प्रोसेस करायला जाताना वाटेत बेसिनमध्ये मोठ्या परीक्षानळीत पाणी भरून घेणे असे एकात एक उरकण्याच्या नादात नळाचे पाणी सर्व नळ्यांत एकत्र शिरून बोटांच्या मध्येच फाड फाड फूड करत फटाके फुटल्याची आठवण आली. अंमळ हळवा झालो. त्याही पूर्वी, म्हणजे अगदी शाळेत नववी दहावीत का कोण जाणे पण मी सोडियम, शिसे, जस्त, पारा आणि अशा अनेक गोष्टी गोळा करून संग्रही ठेवायचो. विचित्र छंद. त्यात सर्वात खतरनाक म्हणजे सोरा. तो शाळेतील सरांशी चांगले संबंध असल्याने एका पुडीत बांधून मिळाला होता. पारा एका दुकानातून विकत घेत असे, शिसे हे मासे पकडण्याचा गळ असतो त्यात वजन म्हणून लावायला गोळीच्या रुपात मिळे.. कथिल त्याच पारावाल्या काकांकडे मिळत असे. हार्डवेअर दुकानच होते. हल्ली तसले पदार्थ असे सुट्टे विकणारी दुकानं बहुधा गायब झाली असावीत. जे काही पैसे हाती असत (पाच दहा रुपये) त्यात हेच सर्व घेत असे . जस्त लोकांच्या घरी किंवा आमच्या मागच्या अंगणात जे शेडचे पत्रे होते त्यावरील कोटिंग तोडून तोडून कुरतडून मिळवत असे. हे सर्व वितळवून प्रयोग चालायचे (तिन्ही साध्या घरगुती गॅसवर वितळतात). सोडियम घरी बनवता यावा म्हणून केलेला प्रयोग डेडली होता. असो. तर गेले ते दिवस. तुम्ही आठवणी जाग्या केल्यात.

मस्तच की. आमच्या केमिस्ट्री लॅबमध्ये पिपेटमधुन अ‍ॅसिड वर ओढताना तोंडात जाणे नॉर्मल असे. अकरावीत बहुतेक मुले ही चूक करत. प्रेसिपिटेट करताना सेंट्रिफ्युगल मशीन्मधुन टेस्ट ट्युब उडवणे आणि फोडणे हा अजुन एक छंद आठवला. एकुणच लॅबमधले ते चित्र विचित्र वास्,रंग्,चवी आणि त्यावरताण केमिकल रिअ‍ॅक्शन पाठ करण्याने भणभणणारे डोके यामुळेच मी लवकरच केमिस्ट्री सोडले.

सुबोध खरे 09/06/2023 - 11:31
आमच्या फार्माकॉलॉजी च्या प्राध्यापकांनी आपल्या संशोधनात अल्कोहोलचा वापर करत असताना त्यांना अपेक्षित निकाल मिळत नव्हते. त्यांना असा संशय आला कि त्यांचा चपराशी अल्कोहोल पिऊन त्यात पाणी मिसळून ठेवत असावा. त्यामुळे काष्ठऔषधी मधून त्यांना अपेक्षित अशी अल्कलॉइडची मात्र मिळत नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यात आपण नेहमी वापरतो तो इंडिकेटर "फिनोल्फथॅलीन" मिसळून ठेवले. फिनोल्फथॅलीन हे रंग हीन वास हीन असे "रेचक" आहे. यामुळे चोरून अल्कोहोल पिणाऱ्या चपराशाला "हगवण" लागली. त्याने दोन तीन दिवसांनी सरांना पोट बिघडल्याचे तक्रार केली. तेंव्हा सरानी त्याला विचारले असताना त्याने नाखुशीने कबुली दिली कि मी त्या बाटलीतील अल्कोहोल पितो आहे. सरानी त्याला सांगितले कि असे "औषधी अल्कोहोल" पिऊ नये त्याचा उलट परिणाम होउ शकतो. यानंतर त्याने तेथिल अल्कोहोल पिणे बंद केले आणि सराना सुद्धा काष्ठऔषधी मधून त्यांना अपेक्षित अशी अल्कलॉइडची मात्रा मिळू लागली. अर्थात सरांनी त्याला कधीही सांगितले नाही कि मी त्यात फिनोल्फथॅलीन मिसळून ठेवले होते.
नवं शैक्षणिक वर्षं उजाडलं, आम्ही नोटीस बोर्डासमोर जमलो. बघतो तर लोचा! आम्हाला दिलेला वर्ग साक्षात जुन्या इमारतीत आणि नवे विद्यार्थी (नी) मात्र नव्या इमारतीत. ही फाळणी कुणालाच मंजूर नव्हती. काही लडीवाळ शब्दांची देवाण घेवाण झाली आणि सर्वांची पाऊले हॉलिवुड कडे वळली. हॉलिवुड म्हणजे आमच्या कॉलेजची मागची बाजू. मोठा नयनरम्य परिसर. ईमारतीच्या भिंतीलगत हिरवळ आणि काही शोभिवंत झाडं. अशोक, गुलमोहर आणि नारळाचे उंच वृक्ष. दुसर्‍या म्हणजे खाडीलगतच्या बाजूला सलग बांबूची बेटं. मधे पायवाट. टोकाला खाडी, डावीकडे वळलं की आमच्या नव्या इमारतीला वळसा घालून कला, वाणिज्य च्या इमारती आणि पुढे कँटीन.

थ्री कप्स ऑफ टी : ग्रेग मॉर्टिन्सन आणि डेविड रेलीन : पुस्तक परिचय

विजुभाऊ ·

In reply to by शेखरमोघे

विजुभाऊ 29/05/2023 - 00:03
ग्रेग ने १९९३ मधे के२ चढाईचा प्रयत्न केला होता. पण त्या नंतर जवळजवळ तो तीन वर्षानी पुन्हा तेथे गेला आणि राहीला. मूळ इंग्रजी पुस्तक हे २००६ मधे प्रकाशित झाले. त्यानी स्थापन केलेल्या सेंट्रल एशिया इन्स्टिट्यूट ने त्या भागात १७२ शाळा उभ्या केल्या त्यामधून ६४००० मुलांना शिक्षण दिले ( यात ५४००० मुली आहेत).

Bhakti 28/05/2023 - 13:54
ऋण परतफेड करण्याची छान‌ कथा आहे.

In reply to by शेखरमोघे

विजुभाऊ 29/05/2023 - 00:03
ग्रेग ने १९९३ मधे के२ चढाईचा प्रयत्न केला होता. पण त्या नंतर जवळजवळ तो तीन वर्षानी पुन्हा तेथे गेला आणि राहीला. मूळ इंग्रजी पुस्तक हे २००६ मधे प्रकाशित झाले. त्यानी स्थापन केलेल्या सेंट्रल एशिया इन्स्टिट्यूट ने त्या भागात १७२ शाळा उभ्या केल्या त्यामधून ६४००० मुलांना शिक्षण दिले ( यात ५४००० मुली आहेत).

Bhakti 28/05/2023 - 13:54
ऋण परतफेड करण्याची छान‌ कथा आहे.
थ्री कप्स ऑफ टी. : ग्रेग मॉर्टिन्सन आणि डेविड रेलीन. या पुस्तकाच्या नावात बरेच काही दडलेले आहे.गिलगिट बाल्टीस्तानमधे एक म्हण आहे. की जेंव्हा बाल्टीस्तान मधले लोक तुम्हाला एक पहिला चहाचा कप देऊ करतात त्यावेळेस ते अतिथी चे स्वागत करायचा शिष्टाचार म्हणून असते. तुम्ही त्यांच्यासाठी आगांतुक असता. ते जेंव्हा तुम्हाला चहाचा दुसरा कप देऊ करतात तेंव्हा त्यानी तुम्हाला त्यांचे पाहुणे म्हणून स्वीकारलेले असते.

माझी राधा ११ ( समाप्त)

विजुभाऊ ·

महाभारतातील प्रत्येक व्यकीरेखा स्वतंत्र पणे आपले मनोगत कसे व्यक्त करेल या बद्दल मला नेहमीच उत्सुकता वाटते. राधेचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व खुप छान रेखाटले आहेत. अश्वत्थामा किंवा युगंधर च्या धर्तीवर याचे पुस्तकात रूपांतर करा. लेख माला आवडली.

In reply to by कर्नलतपस्वी

विजुभाऊ 25/05/2023 - 18:47
कल्पना चांगली आहे. प्रयत्न करतो लिहीण्याचा. महाभारतातील पात्रांबद्दल अगोदरच इतके लिहून झाले आहे. पण त्यातल्या कमी महत्वाच्या पात्रांबद्दल फारसे लिखाण झालेले नाहिय्ये. पण प्रत्येकाची स्वतःची अशी कहाणी आहे. एकलव्य , सात्यकी, अश्वत्थामा , उत्तरा , कीचक , जयद्रथाची पत्नी ( दुशला - कौरवांची बहीण) , सहदेव , नकुल असे बरेच आहेत. कर्णाचा भाउ शोण , कर्णाची पत्नी वृषाली , द

In reply to by कर्नलतपस्वी

विजुभाऊ 25/05/2023 - 18:47
कल्पना चांगली आहे. प्रयत्न करतो लिहीण्याचा. महाभारतातील पात्रांबद्दल अगोदरच इतके लिहून झाले आहे. पण त्यातल्या कमी महत्वाच्या पात्रांबद्दल फारसे लिखाण झालेले नाहिय्ये. पण प्रत्येकाची स्वतःची अशी कहाणी आहे. एकलव्य , सात्यकी, अश्वत्थामा , उत्तरा , कीचक , जयद्रथाची पत्नी ( दुशला - कौरवांची बहीण) , सहदेव , नकुल असे बरेच आहेत. कर्णाचा भाउ शोण , कर्णाची पत्नी वृषाली ,

महाभारतातील प्रत्येक व्यकीरेखा स्वतंत्र पणे आपले मनोगत कसे व्यक्त करेल या बद्दल मला नेहमीच उत्सुकता वाटते. राधेचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व खुप छान रेखाटले आहेत. अश्वत्थामा किंवा युगंधर च्या धर्तीवर याचे पुस्तकात रूपांतर करा. लेख माला आवडली.

In reply to by कर्नलतपस्वी

विजुभाऊ 25/05/2023 - 18:47
कल्पना चांगली आहे. प्रयत्न करतो लिहीण्याचा. महाभारतातील पात्रांबद्दल अगोदरच इतके लिहून झाले आहे. पण त्यातल्या कमी महत्वाच्या पात्रांबद्दल फारसे लिखाण झालेले नाहिय्ये. पण प्रत्येकाची स्वतःची अशी कहाणी आहे. एकलव्य , सात्यकी, अश्वत्थामा , उत्तरा , कीचक , जयद्रथाची पत्नी ( दुशला - कौरवांची बहीण) , सहदेव , नकुल असे बरेच आहेत. कर्णाचा भाउ शोण , कर्णाची पत्नी वृषाली , द

In reply to by कर्नलतपस्वी

विजुभाऊ 25/05/2023 - 18:47
कल्पना चांगली आहे. प्रयत्न करतो लिहीण्याचा. महाभारतातील पात्रांबद्दल अगोदरच इतके लिहून झाले आहे. पण त्यातल्या कमी महत्वाच्या पात्रांबद्दल फारसे लिखाण झालेले नाहिय्ये. पण प्रत्येकाची स्वतःची अशी कहाणी आहे. एकलव्य , सात्यकी, अश्वत्थामा , उत्तरा , कीचक , जयद्रथाची पत्नी ( दुशला - कौरवांची बहीण) , सहदेव , नकुल असे बरेच आहेत. कर्णाचा भाउ शोण , कर्णाची पत्नी वृषाली ,
मी त्या हसण्यात विरघळले. तुला रागवायचे होते तेच विसरले. कोण आहेस रे तू माझा? मग तू विचारलेस. इतके प्रेम करतेस माझ्यावर.......! तुझ्या त्या प्रश्नाने मी आतून हलले. काय बोलावे ते समजेना मला. डोळ्यात टचकन पाणीच आले.तुझ्या त्या शब्दांनी कुठेतरी आत खोलवर काही तरी छेडले होते.
मागील दुवा माझी राधा ११ - https://www.misalpav.com/node/51312 तू माझ्या चेहेर्याकडे पहात होतास. तुला तिथे काय दिसले माहीत नाहीस. पण त्या नंतर तू बराच वेळ काहीच बोलला नाहीस. तुझ्या प्रश्नाला मी काय उत्तर दिले ते मला आठवत नाही.

माझी राधा १०

विजुभाऊ ·
मागील दुवा माझी राधा ९ - https://www.misalpav.com/node/50296 मी जागीच आहे.मध्यरात्र उलटून गेली आहे. चंद्र क्षितीजावर मावळतोय. आता पूर्ण अंधार होईल. गडद अंधार. मग शुक्राची चांदणी झळाळून उठेल. दुसरा छोटा चंद्रच जणू. आणखी. सभोवतालचे तारा मंडळ जोरजोरात लुकलुकायला लागेल. पण अर्ध्या प्रहरासाठीच. मग उजाडायला लागेल. पूर्वेकडे आभा येईल. चंद्राच्या उजेडाअभावी लखलखीत वाटणारे तारे हळू हळू फिकुटायला लागतील. पक्षी जागे होतील. दूर कुठेतरी गाईंच्या हंबरण्याचा आवाज येईल.

खंडाळ्याच्या घाटाची १६० वर्षे

पराग१२२६३ ·

गवि 04/05/2023 - 14:59
उत्कृष्ट माहिती. यावरून मनात नेहमी येणारा एक विचार पुन्हा उसळी मारून वर आला. प्रत्येक ठिकाणाची.. म्हणजे रेल्वेमार्ग, घाट, तलाव, किल्ला, अगदी एखादे जुने घर यांची देखील एक रोचक कथा असते. अनेक देशांत पर्यटन करताना, फिरताना असं दिसलं की त्यांनी या कथांना अधिक रोमांचक करून उत्तम रित्या अनेक नेहमीची साधी ठिकाणे देखील पर्यटनासाठी गर्दी खेचतील अशी बनवली आहेत. उदाहरण एक. थायलंड मधला एक रेल्वे पूल. ज्याच्या बांधकामासाठी खूप खडतर संघर्ष करावा लागला आणि अनेक कामगार कामी आले. तो पूल त्यामागच्या कथेसहित नीट पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केला गेला आहे. खंडाळा घाटाची कथा काय वेगळी आहे? तिथला मूळ मार्ग, रिव्हर्सिंग करावे लागण्याची गरज, अजूनही तिथे दिसणारे जुने अवशेष यावर कोणीतरी सुंदर लेख लिहिला होता. बहुधा कोल्हटकर काकांनी. चुभु देघे. हनोई (व्हिएतनामची राजधानी) इथे शहराच्या मधोमध अरुंद गल्लीतून चक्क रेल्वे जाते. तिच्या आसपास दुकाने, हॉटेल्स असे सर्व अगदी चिकटून आहे. ती ट्रेन अशी घरे, झोपड्या, दुकाने, फेरीवाले यांच्या जवळून घसटून जात असल्याचे थ्रिल पाहायला खास रात्री ती ट्रेन येण्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून पर्यटक गर्दी करतात. त्याच देशात दानांग गावी नदीवर बांधलेल्या पुलाला ड्रॅगन चे रुप दिले आहे. तो दर रविवारी हवेत आगीचे लोळ आणि पाण्याचे फवारे उडवतो. फक्त पंधरा मिनिटे. पण लोक तिथेही गर्दी करतात. युरोपीय देशांत देखील रेल्वे, घाट, जुने पोस्ट ऑफिस अशा अनेक ठिकाणांची एक स्टोरी त्याच्या आसपास गुंफून आकर्षणे तयार केली गेली आहेत आणि उत्तम मेन्टेन देखील केली जातात. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतही अनेक तलाव आहेत. व्हिएतनामच्या हानोई शहरात देखील एक तलाव आहे. त्यातल्या एका कासवाने राजाची तलवार घेऊन तलावात बुडी मारली आणि ती तलवार कधीच परत मिळाली नाही अशी कथा रूढ आहे. त्या कथेसहीत हे तळे सुंदर बांधून काढले आहे. भारतात तर अशा कथांचा आणि ठिकाणांचा खजिना आहे. इतर कोणालाही आपल्या आसपास अशा अनेक कथा दिसतील. आपण (भारतीय पर्यटन विभाग) त्या रुजवत आणि फुलवत नाही असे वाटते.

गवि 04/05/2023 - 15:06
सापडला लेख. ऐसी अक्षरेवर आहे. अत्यंत रोचक तपशील याच रेल्वे घाटाबद्दल. https://aisiakshare.com/node/7815 एक अंश:
खोल दरीवरचा हादरता पूल. सुरूवातीला 12 आणि 13 नंबरच्या बोगद्याच्या दरम्यान एक बरीच खोल दरी होती. तिच्यावर लोखंडी कमानीचा एकखांबी पूल बांधलेला होता. या पूलावरून गाडी अतिशय सावकाश न्यावी लागे. पुलावर गाडी चढली का तो विलक्षण हादरायचा. गोगलगाईच्या गतीने गाडी चालायची. पुलावर दोनी बाजूला पाच पाच फुटांच्या अंतराने पाण्याने भरलेली मोठमोठी पिंपे ठेवलेली असत. पुलाची हादरणी पिंपांतल्या पाण्याच्या हादरणीने अंदाजायला दोनी बाजूनी रेलवेचे पोर्टर नि अधिकारी हातात बावटे फडकवीत फूटबोर्डावर उभे असायचे.''आस्ते और आस्ते.'' असा त्यांचा ओरडा चालू असायचा. इकडे पूल तडाखेबंद हादरतो आहे, पिंपातले पाणी डचमळते आहे, खाली खोल दरीचा देखावा लोक पहाताहेत आणि 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल'चा जयघोष करीत आहेत. अशा या हादरत्या पुलावरची त्यावेळी मौज असे. आता ती दरी बरीच बुजली असून, पूलहि चांगला दगडी झालेला आहे.

In reply to by गवि

कंजूस 04/05/2023 - 20:45
त्या टुअरचा गाईड फक्त कोणत्या हिंदी सिनेमात इथे शुटिंग झाले ते सांगत असतो. एरवी काही कंटाळवाणे किंवा पुचाट जोक्स ऐकवतो. कोकण टुअरमध्ये गाईडने भुतांच्या गमती सांगितल्या तर काय होईल? वायनाडमध्ये(केरळ) घाट चढून आल्यावर एक साखळदंडाने बांधलेले रस्त्याकडेचे झाड दाखवतात आणि घडलेली कथा. आमच्याकडचे पर्यटक आळशी होत चालले आहेत. उद्या जर कुतुबमिनार किंवा हंपीतील ठिकाणांपाशी कार उभी करून दरवाजा उघडून किंवा खिडकीची काळी काच खाली करून "हे पाहा ****" असे दाखवत फिरवले तरी आवडेल पर्यटकांना. "पाय न हलवता पर्यटन" आमचेकडे आहे अशाही जाहिराती येण्याचे दिवस फार दूर नाहीत. बाकी जरा अधिक फोटोंसह रम्य इतिहास असलेले पुस्तकही(महाग) निघाले आहे. Hill Railways of British India.

dadabhau 04/05/2023 - 22:41
लेख व youtube व्हिडीओ मस्तच...फक्त आजकाल हिंजवडी/लोहगावंच जसं हिंजेवाडी/लोहेगाव झालं....अगदी तसंच खूप youtubers नी बोरघाटाचं भोरघाट करुन टाकलंय ते खटकंतच....

पण शिंग्रोबा धनगर आणी ब्रिटीश सर्व्हेयर शिवाय खंडाळ्याच्या घाटाची कहाणी पुर्ण होऊ शकत नाही. घाटात ले कर्नल चे थडगे व शिंग्रोबाचे मंदिर आहे असे वाचल्या सारखे आठवते.

विजुभाऊ 05/05/2023 - 15:43
मराठी शब्दांची स्पेलिंग बरेचदा बंगाली मंडळीनी केली असावीत. घोरपडी स्टेशनचे नाव घोरपुरी असे केले जाते. बंगाली/ उर्दू भाषीक लोक ड चे स्पेलिंग आर + एच असे करतात. रायगड चे स्पेलिंग रायघर असे केले जाते इंग्रजानी केलेल्या स्पेलिंगचे आपले उच्चार देखील बरेच विचित्र होतात. उदा मूळ "शिव" चे स्पेलिंग एस आय ओ एन असे केले त्यामुळे आपण सायन म्हणायला लागलो. दक्षीणी लोकानी केलेल्या स्पेलिंग च्या वेगळ्याच तर्‍हा.माझा एक मित्र लता चे स्पेलिंग वाचायला गेला आणि त्याचा उच्चार लाथा असा करता झाला होता.

In reply to by विजुभाऊ

dadabhau 05/05/2023 - 18:52
त ला th ...द ला dh .... एका लुंगीला विचारले असे का रे बाबा? तर म्हणतो त /ट आणि ड /द मधला फरक आम्ही असाच दाखवतो...शाळेत असेच शिकवतात त्यांना... पुण्यात ही हळूहळू CBSE स्कूल मधल्या लुंगीनी पोरांना H ला "हेच " म्हणायला शिकवत आहेत... जाऊ द्या भेंडी आपल्याला काय करायचेय?

सुबोध खरे 06/05/2023 - 09:43
मद्रासी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे lata म्हणजे लटा होते आणि latha म्हणजे लता. त्यामुळे ते स्पेलिंग्स sumathi, vasanthi, karthik, असे करतात. उत्तरेत र आणि ड चा बराच गोंधळ आहे. सारी saree या स्पेलिंग चा उच्चार साडी केला जातो तसेच arora याचा उच्चार अरोडा केला जातो. पंजाबी तर tiwari ला तिवाडी म्हणतात. राजस्थानात pipar road स्पेलिंग असलेले गाव पीपाड रोड आहे असे कळले. हेही ठीक आहे merta road janction हे मेडता रोड आहे. गोव्यात पोर्तुगीजांमुळे उच्चार तर भयानक आहेत माकापाव लोक आपण स्टायलिश आहोत दाखवायला panji ला पँजीम म्हणताना आढळतात. तेच कोकणात बोललात तर पोणजी असा उच्चार करतात. बाकी हरमळ ला arambol, हळदण ला aldona आणि कुडतरी ला curtorim असे स्पेलिंग केलेले आहे. सर्वात वरकडी म्हणजे marcaim या गावाचा शुद्ध उच्चार मडकई असा आहे.

बोका 06/05/2023 - 19:29
असे संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटात ठिकठिकाणी कॅच सायडींग तयार करण्यात आली होती. त्यांचे अवशेष आजही घाटात ठिकठिकाणी पाहायला मिळतात.
कॅच सायडींग आजही वापरात आहेत. आजही त्यांची गरज आहे. फक्त त्यावर फार क्वचितच (जसे की ब्रेक फेल झाल्यावर) गाडी जाते.

गवि 04/05/2023 - 14:59
उत्कृष्ट माहिती. यावरून मनात नेहमी येणारा एक विचार पुन्हा उसळी मारून वर आला. प्रत्येक ठिकाणाची.. म्हणजे रेल्वेमार्ग, घाट, तलाव, किल्ला, अगदी एखादे जुने घर यांची देखील एक रोचक कथा असते. अनेक देशांत पर्यटन करताना, फिरताना असं दिसलं की त्यांनी या कथांना अधिक रोमांचक करून उत्तम रित्या अनेक नेहमीची साधी ठिकाणे देखील पर्यटनासाठी गर्दी खेचतील अशी बनवली आहेत. उदाहरण एक. थायलंड मधला एक रेल्वे पूल. ज्याच्या बांधकामासाठी खूप खडतर संघर्ष करावा लागला आणि अनेक कामगार कामी आले. तो पूल त्यामागच्या कथेसहित नीट पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केला गेला आहे. खंडाळा घाटाची कथा काय वेगळी आहे? तिथला मूळ मार्ग, रिव्हर्सिंग करावे लागण्याची गरज, अजूनही तिथे दिसणारे जुने अवशेष यावर कोणीतरी सुंदर लेख लिहिला होता. बहुधा कोल्हटकर काकांनी. चुभु देघे. हनोई (व्हिएतनामची राजधानी) इथे शहराच्या मधोमध अरुंद गल्लीतून चक्क रेल्वे जाते. तिच्या आसपास दुकाने, हॉटेल्स असे सर्व अगदी चिकटून आहे. ती ट्रेन अशी घरे, झोपड्या, दुकाने, फेरीवाले यांच्या जवळून घसटून जात असल्याचे थ्रिल पाहायला खास रात्री ती ट्रेन येण्याच्या वेळापत्रकाचा अभ्यास करून पर्यटक गर्दी करतात. त्याच देशात दानांग गावी नदीवर बांधलेल्या पुलाला ड्रॅगन चे रुप दिले आहे. तो दर रविवारी हवेत आगीचे लोळ आणि पाण्याचे फवारे उडवतो. फक्त पंधरा मिनिटे. पण लोक तिथेही गर्दी करतात. युरोपीय देशांत देखील रेल्वे, घाट, जुने पोस्ट ऑफिस अशा अनेक ठिकाणांची एक स्टोरी त्याच्या आसपास गुंफून आकर्षणे तयार केली गेली आहेत आणि उत्तम मेन्टेन देखील केली जातात. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतही अनेक तलाव आहेत. व्हिएतनामच्या हानोई शहरात देखील एक तलाव आहे. त्यातल्या एका कासवाने राजाची तलवार घेऊन तलावात बुडी मारली आणि ती तलवार कधीच परत मिळाली नाही अशी कथा रूढ आहे. त्या कथेसहीत हे तळे सुंदर बांधून काढले आहे. भारतात तर अशा कथांचा आणि ठिकाणांचा खजिना आहे. इतर कोणालाही आपल्या आसपास अशा अनेक कथा दिसतील. आपण (भारतीय पर्यटन विभाग) त्या रुजवत आणि फुलवत नाही असे वाटते.

गवि 04/05/2023 - 15:06
सापडला लेख. ऐसी अक्षरेवर आहे. अत्यंत रोचक तपशील याच रेल्वे घाटाबद्दल. https://aisiakshare.com/node/7815 एक अंश:
खोल दरीवरचा हादरता पूल. सुरूवातीला 12 आणि 13 नंबरच्या बोगद्याच्या दरम्यान एक बरीच खोल दरी होती. तिच्यावर लोखंडी कमानीचा एकखांबी पूल बांधलेला होता. या पूलावरून गाडी अतिशय सावकाश न्यावी लागे. पुलावर गाडी चढली का तो विलक्षण हादरायचा. गोगलगाईच्या गतीने गाडी चालायची. पुलावर दोनी बाजूला पाच पाच फुटांच्या अंतराने पाण्याने भरलेली मोठमोठी पिंपे ठेवलेली असत. पुलाची हादरणी पिंपांतल्या पाण्याच्या हादरणीने अंदाजायला दोनी बाजूनी रेलवेचे पोर्टर नि अधिकारी हातात बावटे फडकवीत फूटबोर्डावर उभे असायचे.''आस्ते और आस्ते.'' असा त्यांचा ओरडा चालू असायचा. इकडे पूल तडाखेबंद हादरतो आहे, पिंपातले पाणी डचमळते आहे, खाली खोल दरीचा देखावा लोक पहाताहेत आणि 'पुंडलीक वरदा हारी विठ्ठल'चा जयघोष करीत आहेत. अशा या हादरत्या पुलावरची त्यावेळी मौज असे. आता ती दरी बरीच बुजली असून, पूलहि चांगला दगडी झालेला आहे.

In reply to by गवि

कंजूस 04/05/2023 - 20:45
त्या टुअरचा गाईड फक्त कोणत्या हिंदी सिनेमात इथे शुटिंग झाले ते सांगत असतो. एरवी काही कंटाळवाणे किंवा पुचाट जोक्स ऐकवतो. कोकण टुअरमध्ये गाईडने भुतांच्या गमती सांगितल्या तर काय होईल? वायनाडमध्ये(केरळ) घाट चढून आल्यावर एक साखळदंडाने बांधलेले रस्त्याकडेचे झाड दाखवतात आणि घडलेली कथा. आमच्याकडचे पर्यटक आळशी होत चालले आहेत. उद्या जर कुतुबमिनार किंवा हंपीतील ठिकाणांपाशी कार उभी करून दरवाजा उघडून किंवा खिडकीची काळी काच खाली करून "हे पाहा ****" असे दाखवत फिरवले तरी आवडेल पर्यटकांना. "पाय न हलवता पर्यटन" आमचेकडे आहे अशाही जाहिराती येण्याचे दिवस फार दूर नाहीत. बाकी जरा अधिक फोटोंसह रम्य इतिहास असलेले पुस्तकही(महाग) निघाले आहे. Hill Railways of British India.

dadabhau 04/05/2023 - 22:41
लेख व youtube व्हिडीओ मस्तच...फक्त आजकाल हिंजवडी/लोहगावंच जसं हिंजेवाडी/लोहेगाव झालं....अगदी तसंच खूप youtubers नी बोरघाटाचं भोरघाट करुन टाकलंय ते खटकंतच....

पण शिंग्रोबा धनगर आणी ब्रिटीश सर्व्हेयर शिवाय खंडाळ्याच्या घाटाची कहाणी पुर्ण होऊ शकत नाही. घाटात ले कर्नल चे थडगे व शिंग्रोबाचे मंदिर आहे असे वाचल्या सारखे आठवते.

विजुभाऊ 05/05/2023 - 15:43
मराठी शब्दांची स्पेलिंग बरेचदा बंगाली मंडळीनी केली असावीत. घोरपडी स्टेशनचे नाव घोरपुरी असे केले जाते. बंगाली/ उर्दू भाषीक लोक ड चे स्पेलिंग आर + एच असे करतात. रायगड चे स्पेलिंग रायघर असे केले जाते इंग्रजानी केलेल्या स्पेलिंगचे आपले उच्चार देखील बरेच विचित्र होतात. उदा मूळ "शिव" चे स्पेलिंग एस आय ओ एन असे केले त्यामुळे आपण सायन म्हणायला लागलो. दक्षीणी लोकानी केलेल्या स्पेलिंग च्या वेगळ्याच तर्‍हा.माझा एक मित्र लता चे स्पेलिंग वाचायला गेला आणि त्याचा उच्चार लाथा असा करता झाला होता.

In reply to by विजुभाऊ

dadabhau 05/05/2023 - 18:52
त ला th ...द ला dh .... एका लुंगीला विचारले असे का रे बाबा? तर म्हणतो त /ट आणि ड /द मधला फरक आम्ही असाच दाखवतो...शाळेत असेच शिकवतात त्यांना... पुण्यात ही हळूहळू CBSE स्कूल मधल्या लुंगीनी पोरांना H ला "हेच " म्हणायला शिकवत आहेत... जाऊ द्या भेंडी आपल्याला काय करायचेय?

सुबोध खरे 06/05/2023 - 09:43
मद्रासी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे lata म्हणजे लटा होते आणि latha म्हणजे लता. त्यामुळे ते स्पेलिंग्स sumathi, vasanthi, karthik, असे करतात. उत्तरेत र आणि ड चा बराच गोंधळ आहे. सारी saree या स्पेलिंग चा उच्चार साडी केला जातो तसेच arora याचा उच्चार अरोडा केला जातो. पंजाबी तर tiwari ला तिवाडी म्हणतात. राजस्थानात pipar road स्पेलिंग असलेले गाव पीपाड रोड आहे असे कळले. हेही ठीक आहे merta road janction हे मेडता रोड आहे. गोव्यात पोर्तुगीजांमुळे उच्चार तर भयानक आहेत माकापाव लोक आपण स्टायलिश आहोत दाखवायला panji ला पँजीम म्हणताना आढळतात. तेच कोकणात बोललात तर पोणजी असा उच्चार करतात. बाकी हरमळ ला arambol, हळदण ला aldona आणि कुडतरी ला curtorim असे स्पेलिंग केलेले आहे. सर्वात वरकडी म्हणजे marcaim या गावाचा शुद्ध उच्चार मडकई असा आहे.

बोका 06/05/2023 - 19:29
असे संभाव्य अपघात टाळण्यासाठी घाटात ठिकठिकाणी कॅच सायडींग तयार करण्यात आली होती. त्यांचे अवशेष आजही घाटात ठिकठिकाणी पाहायला मिळतात.
कॅच सायडींग आजही वापरात आहेत. आजही त्यांची गरज आहे. फक्त त्यावर फार क्वचितच (जसे की ब्रेक फेल झाल्यावर) गाडी जाते.
खंडाळा स्टेशन मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

पराग१२२६३ ·

अगदी अर्ध्या तासापूर्वीच सर्बियन सहकार्‍याबरोबर लंच करत होतो. तो म्हणाला की दोन दिवसांपासून सर्बिया मास हिस्टेरिया अनुभवतोय. एका शाळकरी मुलाने अगदी दोन महिन्यांपासून व्यवस्थित प्लॅन करून हत्याकांड घडवून जवळजवळ नऊ जणांचा जीव घेतला. मेडिया ट्रायल ने या घटनेला प्रचंड वेगळे वळण दिले आहे. त्याच्या शब्दात सांगायचे तर "सध्याचे सरकार पॉप्युलिस्ट, टोटॅलिटेरियन, हुकुमशाही आहे. अनेक वर्षे मेडिया व्यवस्थित उध्वस्त केला गेला आहे. अजून एक दोन घटना अशाच घडल्या आहेत आणि चाटू मेडियाने द्वेषाचा वणवा देशभर पेटवला आहे." त्याने अजून भरपूर पार्श्वभूमी सांगितली. मी म्हणालो अरे तुमचा देश एवढासा आहे, का राहत नाही गुण्यागोविंदाने तुम्ही? त्याचे उत्तर फार मार्मिक होते - देश लहान मोठा कसाही असो. पॉप्युलिस्ट सेंटिमेंट कोणत्याही देशाची तशीच वाट लावते. हिंसेची तीव्रता तेवढीच असते. हिंसेचा स्केल देशांनुसार बदलतो, प्रवृत्ती नाही. तो त्याची मातृभाषा विसरत चालला आहे. त्याच्या सरकारने त्याच्या संस्कृतीवर सगळा वरवंटा फिरवला आहे.

अगदी अर्ध्या तासापूर्वीच सर्बियन सहकार्‍याबरोबर लंच करत होतो. तो म्हणाला की दोन दिवसांपासून सर्बिया मास हिस्टेरिया अनुभवतोय. एका शाळकरी मुलाने अगदी दोन महिन्यांपासून व्यवस्थित प्लॅन करून हत्याकांड घडवून जवळजवळ नऊ जणांचा जीव घेतला. मेडिया ट्रायल ने या घटनेला प्रचंड वेगळे वळण दिले आहे. त्याच्या शब्दात सांगायचे तर "सध्याचे सरकार पॉप्युलिस्ट, टोटॅलिटेरियन, हुकुमशाही आहे. अनेक वर्षे मेडिया व्यवस्थित उध्वस्त केला गेला आहे. अजून एक दोन घटना अशाच घडल्या आहेत आणि चाटू मेडियाने द्वेषाचा वणवा देशभर पेटवला आहे." त्याने अजून भरपूर पार्श्वभूमी सांगितली. मी म्हणालो अरे तुमचा देश एवढासा आहे, का राहत नाही गुण्यागोविंदाने तुम्ही? त्याचे उत्तर फार मार्मिक होते - देश लहान मोठा कसाही असो. पॉप्युलिस्ट सेंटिमेंट कोणत्याही देशाची तशीच वाट लावते. हिंसेची तीव्रता तेवढीच असते. हिंसेचा स्केल देशांनुसार बदलतो, प्रवृत्ती नाही. तो त्याची मातृभाषा विसरत चालला आहे. त्याच्या सरकारने त्याच्या संस्कृतीवर सगळा वरवंटा फिरवला आहे.
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

महिलादिन-एक चितंन

कर्नलतपस्वी ·

हा लेख सुटला होता वाचनातुन. लेखात काही काही कोट्या भारी आहेत हो!! अवांतर-- एक राजा होता. त्याने दवंडी पिटवली, सर्व पुरुषांनी राजवाड्यात जमावे. सगळे जमले. पुढची सूचना--जो बायकोचा बैल असेल त्याने सफरचंद घेउन जावे आणि जो नसेल त्याने घोडा न्यावा. अर्थतच सफरचंदाची टोपली रिकामी झाली. शेवटी एक महापुरुष घोडा घ्यायला आला. राजाने त्याचा सत्कार केला. सगळे घरी गेले. हा महापुरुष दुसरे दिवशी परत आला. राजाने विचारले "काय झाले" तर म्हणतो "बायको म्हणाली, काळा घोडा अशुभ असतो, बदलुन पांढरा आणा" म्हणुन परत आलोय. राजाने डोक्याला हात लावला आणि त्यालाही सफरचंद दिले. बाकी हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, तो सोडवायला आपण काय सुपरमॅन थोडीच आहोत? तुम्ही चहा करत रहा, आम्ही पीत राहु, काय?

In reply to by nutanm

काही कळलाच नाही , लेख कसाही भरकटला आहे. हे एक विडंबन आहे. नवरा बायकोचे नाते इतके घनिष्ट असते की बरेचवेळा आपण हे विसरतो की नात्या शिवाय प्रत्येकाचे आपले स्वतंत्र मत, विश्व,आवड निवड वेगळी असते.त्यात दुसर्‍याची ढवळाढवळ नको वाटते. अगदी एक मताने चालणाऱ्या नवरा किंवा बायकोची सुद्धा.मग थोडी चिडचिड होते. आजच्याच भाषेत कधीतरीच एकमेकाला स्पेस द्यायला हवी. लग्न म्हणजे थ्री लेग रेस. कधीतरी थ्री लेग रेस करता बांधलेले पाय मोकळे करून मुक्त पळावे व पुन्हा एकदा थ्री लेग रेस नव्या जोमाने सुरू करावी. हा विचार धरून हे विडंबन लिहीण्याचा प्रयत्न.

ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा साजरा उधळून आयु हो करावा संग हा चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा : आरती प्रभू

विवेकपटाईत 26/03/2023 - 14:16
मस्त. घरात नवऱ्याने राष्ट्रपती आणि रेव्हेन्यू मंत्र्याचे पदभार सांभाळावा आणि बायकोने प्रधानमंत्री सहित बाकी सर्व पदे. हाच सुखी संसाराचा मंत्र आहे.

चित्रगुप्त 26/07/2023 - 04:31
मस्त हो कर्नल भौ. पूर्वी वाचायची राहून गेले होतेसे दिसते.
चहा बनवण्यासाठी गॅस पेटवायचा म्हणून काडीपेटीवर काडी घासली.
-- यावरून हा धागा आठवला. वाचून घ्या एकदा.

हा लेख सुटला होता वाचनातुन. लेखात काही काही कोट्या भारी आहेत हो!! अवांतर-- एक राजा होता. त्याने दवंडी पिटवली, सर्व पुरुषांनी राजवाड्यात जमावे. सगळे जमले. पुढची सूचना--जो बायकोचा बैल असेल त्याने सफरचंद घेउन जावे आणि जो नसेल त्याने घोडा न्यावा. अर्थतच सफरचंदाची टोपली रिकामी झाली. शेवटी एक महापुरुष घोडा घ्यायला आला. राजाने त्याचा सत्कार केला. सगळे घरी गेले. हा महापुरुष दुसरे दिवशी परत आला. राजाने विचारले "काय झाले" तर म्हणतो "बायको म्हणाली, काळा घोडा अशुभ असतो, बदलुन पांढरा आणा" म्हणुन परत आलोय. राजाने डोक्याला हात लावला आणि त्यालाही सफरचंद दिले. बाकी हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, तो सोडवायला आपण काय सुपरमॅन थोडीच आहोत? तुम्ही चहा करत रहा, आम्ही पीत राहु, काय?

In reply to by nutanm

काही कळलाच नाही , लेख कसाही भरकटला आहे. हे एक विडंबन आहे. नवरा बायकोचे नाते इतके घनिष्ट असते की बरेचवेळा आपण हे विसरतो की नात्या शिवाय प्रत्येकाचे आपले स्वतंत्र मत, विश्व,आवड निवड वेगळी असते.त्यात दुसर्‍याची ढवळाढवळ नको वाटते. अगदी एक मताने चालणाऱ्या नवरा किंवा बायकोची सुद्धा.मग थोडी चिडचिड होते. आजच्याच भाषेत कधीतरीच एकमेकाला स्पेस द्यायला हवी. लग्न म्हणजे थ्री लेग रेस. कधीतरी थ्री लेग रेस करता बांधलेले पाय मोकळे करून मुक्त पळावे व पुन्हा एकदा थ्री लेग रेस नव्या जोमाने सुरू करावी. हा विचार धरून हे विडंबन लिहीण्याचा प्रयत्न.

ही निकामी आढ्यता का ? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा सूर आम्ही चोरतो का ? चोरिता का वाहवा मैफिलीची साथ आम्हा दैवयोगे लाभली न्या तुम्ही गाणे घराला फुल किंवा पाकळी दाद देणे हे हि गाण्याहून आहे दुर्घट गुंफणे गजरे दवाचे आणि वायुचे घट नम्र व्हा अन्‌ सूर जाणा जीवघेणा रंग हा साजरा उधळून आयु हो करावा संग हा चांदणे पाण्यातले की वेचिता येईल ही आणि काळोखात पारा ये धरू चिमटीत ही ना परंतु सूर कोणा लाविता ये दीपसा सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा : आरती प्रभू

विवेकपटाईत 26/03/2023 - 14:16
मस्त. घरात नवऱ्याने राष्ट्रपती आणि रेव्हेन्यू मंत्र्याचे पदभार सांभाळावा आणि बायकोने प्रधानमंत्री सहित बाकी सर्व पदे. हाच सुखी संसाराचा मंत्र आहे.

चित्रगुप्त 26/07/2023 - 04:31
मस्त हो कर्नल भौ. पूर्वी वाचायची राहून गेले होतेसे दिसते.
चहा बनवण्यासाठी गॅस पेटवायचा म्हणून काडीपेटीवर काडी घासली.
-- यावरून हा धागा आठवला. वाचून घ्या एकदा.
अस्वीकरण-सदर विडंबन केवळ मनोरंजना साठी लिहीले आहे. वाचल्यानंतर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर त्यासाठी आगोदरच क्षमा मागतो. बोले तो आज जागतीक महिला दिन है l क्या बात करते हो! मै तो हर रोज महिला दिन मनाता हूँ l सुबह उठते ही उसके लिये एक कप चाय बनाता हूँ l सच कहता हूँ... सुबह शाम हर कोई मुझे आयना दिखाती है l फिर भी, हर महिला मेरे लिये मायनारखती है l कविवर्य बा.भ.