मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रश्नोत्तरे

मला भेटलेले रुग्ण - १३

डॉ श्रीहास ·

Nitin Palkar 27/02/2018 - 19:22
मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते हे अनेकांना ठाऊक नसते, लक्षात येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

गवि 27/02/2018 - 19:47
स्वतःचे आणि अन्य काही प्रातिनिधिक आजोबा आठवले. -डॉक्टरला काय कळतंय? -हे सर्व मुळात पोट साफ नसल्याने आहे. चूर्ण आण मला. -एक आयुर्वेदिक सिरप सांगतो ते आण मला. नाहीतर मीच शोधतो. -डॉक्टर फार स्ट्रॉन्ग औषध देतात. म्हणून मी प्रत्येक औषधाची पाव गोळीच घेतो. -चुंबक चिकित्सा करुन पाहतो. वगैरे.

shashu 28/02/2018 - 09:59
मस्तच...... पुन्हा एकदा तेच म्हणतो...... तुम्ही मिपा कर आहात म्हणून असे डॉक्टर आहात किंवा असे डॉक्टर आहात म्हणून मिपा कर आहात....

डॉ श्रीहास 28/02/2018 - 14:33
मला अनेक प्रतिसाद मिळालेत ...पण मागचा भाग संपादित झाल्यानंतर जो व्यनि आला , त्या डाॅक्टरांनी असं लिहीलं होतं माझेच अनुभव तू लिहून काढलेत असं वाटतंय .... हा खरंच आगळावेगळा प्रतिसाद होता _/\_.

Ram ram 28/02/2018 - 15:52
चुंबन चिकित्सा . हा हा हां. अशावेळी चेपु सारखं लाईक चे बटण असावं असे वाटून जातं. बाकी डॉक्टर साहेब आपल्या कामास सल्लाम.

नाखु 03/03/2018 - 14:51
डॉ क यांची परीक्षा पहायला लागले असं दुसऱ्या त दिसतंय. अर्थात पहिला दमदार आहे

प्रीत-मोहर 08/03/2018 - 07:58
Hats off doc!! मानसिक/भावनिक ताण तणाव आल्याक्षणी धाप लागणे हा माझाही अनुभव आहे. एरवी मस्त.

Nitin Palkar 27/02/2018 - 19:22
मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे असते हे अनेकांना ठाऊक नसते, लक्षात येत नाही ही वस्तुस्थिती आहे.

गवि 27/02/2018 - 19:47
स्वतःचे आणि अन्य काही प्रातिनिधिक आजोबा आठवले. -डॉक्टरला काय कळतंय? -हे सर्व मुळात पोट साफ नसल्याने आहे. चूर्ण आण मला. -एक आयुर्वेदिक सिरप सांगतो ते आण मला. नाहीतर मीच शोधतो. -डॉक्टर फार स्ट्रॉन्ग औषध देतात. म्हणून मी प्रत्येक औषधाची पाव गोळीच घेतो. -चुंबक चिकित्सा करुन पाहतो. वगैरे.

shashu 28/02/2018 - 09:59
मस्तच...... पुन्हा एकदा तेच म्हणतो...... तुम्ही मिपा कर आहात म्हणून असे डॉक्टर आहात किंवा असे डॉक्टर आहात म्हणून मिपा कर आहात....

डॉ श्रीहास 28/02/2018 - 14:33
मला अनेक प्रतिसाद मिळालेत ...पण मागचा भाग संपादित झाल्यानंतर जो व्यनि आला , त्या डाॅक्टरांनी असं लिहीलं होतं माझेच अनुभव तू लिहून काढलेत असं वाटतंय .... हा खरंच आगळावेगळा प्रतिसाद होता _/\_.

Ram ram 28/02/2018 - 15:52
चुंबन चिकित्सा . हा हा हां. अशावेळी चेपु सारखं लाईक चे बटण असावं असे वाटून जातं. बाकी डॉक्टर साहेब आपल्या कामास सल्लाम.

नाखु 03/03/2018 - 14:51
डॉ क यांची परीक्षा पहायला लागले असं दुसऱ्या त दिसतंय. अर्थात पहिला दमदार आहे

प्रीत-मोहर 08/03/2018 - 07:58
Hats off doc!! मानसिक/भावनिक ताण तणाव आल्याक्षणी धाप लागणे हा माझाही अनुभव आहे. एरवी मस्त.
http://www.misalpav.com/node/42057#new हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? ..... जणू काही ह्याच प्रश्नाची वाट बघत होते दोघे जण , बोलू लागले घडाघडा “काय सांगू डाॅक्टर पोरगा बारवीची परिक्षा देतोय, पण पुढचं काय करावं (आयुष्याचं) काही माहिती नाही, ऐकत नाही अजिबात ‘....

सोसायटी प्रश्न २०१८

एकुलता एक डॉन ·

श्रीगुरुजी 18/02/2018 - 18:56
देखभाल खर्च देण्याची कागदोपत्री नोंद असेल तर पावतीची काळजी करू नका. गरज पडल्यास आधी उपरजिस्ट्रॉर व नंतर रजिस्ट्रॉरकडे तक्रार करता येते.

कंजूस 18/02/2018 - 19:46
बय्राच/काही लोकांना ही अपारटमेंट पद्धत फायद्याची आणि सोयीची वाटते. कारण त्यांचे व्यवहार तसेच असतात. त्यांना सोसायटी नकोच असते. चेअरमन(!!)ला गाठून विकणेच योग्य.

Nitin Palkar 18/02/2018 - 20:28
'मी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला' फ्लॅट घेतला तेव्हा व्यवहार रोखीने केला की 'काही रोख, काही धनादेश' असा? त्यावेळी कुणाशी आणि काय करार केला यावर पुढील प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. २०१४ मध्ये अपार्टमेंट डीड झाले, हे अपार्टमेंट डीड कुणामध्ये झाले? त्या मध्ये काय तरतुदी आहेत? वीज बिल, पाणी बिल तुमच्या नावाने आहे का? की हे सर्व मेन्टेनन्स मध्येच अंतर्भूत आहे?

In reply to by एकुलता एक डॉन

याने काही फरक पडत नाही. तथाकथित (संकुल रजिस्टर होऊन आणि वैध पद्धतिने निवड न झालेला*) चेअरमन तुमच्या मते ठीक काम करत असला तरी हा व्यवहार वैध नाही... अर्थातच, याला कायद्यात आधार नाही. संकुलाची व्यवस्था नीट पाहिली जात असली तरी तो केवळ सामंजस्यावर आधारलेला खाजगी व्यवहार आहे. * : हल्लीच्या नवीन नियमांप्रमाणे सहकारी गृहसंस्थांच्या कमिशनरच्या (commissioner of cooperative housing society) ऑफिसमधून नियुक्त अधिकार्‍यांच्या निरिक्षणाखाली निवड झालेली मॅनेजिंग कमिटीच अधिकृत असते. हे नियम सतत अद्ययावत होत असतात आणि त्यांच्या नवीन प्रति कमिशनरच्या ऑफिसमधून आणून त्या प्रत्येक मेंबरला देणे ही कमिटीची जबाबदारी असते. कमिटी व मेंबर्सच्या सर्व कृती या बायलॉजच्या चौकटीत असणे कायद्याने आवश्यक आहे. अन्यथा गृहसंस्थांचा कमिशनर संकुलावर आपला अ‍ॅडमिनिस्ट्रेटर नेमून त्याच्या ताब्यात सर्व व्यवहार देवू शकतो (हा मुद्दा जितका भितीदायक आहे, तितकीच त्याची भिती सगळ्या मेंबर्सना एकत्र आणण्यास उपयोगीसुद्धा आहे :) ).

हा विषय लेखकाने खरडफळ्यावर काढला होता. तिथे बरीच चर्चाही झाली. आता हा विषय मुख्य फळ्यावर हा आल्यामुळे खरडफळ्यावरचे माझे काही प्रतिसाद इथे डकवत आहे. फार महत्वाची सूचना : जाणकारांनी इथे माहिती टाकल्यास सर्वच मिपाकरांना तिचा उपयोग होईल. मात्र कोणतीही कारवाई, प्रत्येक संकुलाच्या वैशिष्ट्याप्रमाणे वेगवेगळी असू शकते. त्यामुळे इथल्या माहितीचा "प्राथमिक माहिती" असाच उपयोग करावा आणि कारवाई या विषयात तज्ज्ञ व विश्वासू असलेल्या वकिलाच्या सल्ल्यानेच करावी, हे नक्की लक्षात ठेवावे. =========================== गृह आणि/अथवा व्यापारी संकुलांचे मुख्यतः दोन प्रकार होतात : १. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी : यामध्ये सोसायटी (पर्यायाने सगळे मेंबर्स) सगळ्या इमारतींचे व (कन्व्हेयन्स झाले असल्यास) सर्व जमिनीचे एकत्रित रित्या मालक असतात. प्रत्येक मेंबरकडे त्याच्या नावे रजिस्टर असलेल्या युनिटचा (सदनिकेचा/बंगल्याचा/दुकानाचा/ऑफिसचा) ताबा असतो... तो हक्क साधारणपणे एखाद्या भाडेकरूसारखा असतो. कारण मेंबरने सदनिकेचा, तिच्या विशिष्ट मूळ वापरापेक्षा वेगळा वापर (उदा: स्वतःच्या राहत्या सदनिकेत ऑफिस थाटणे) करणे, भाड्याने देणे, विकणे, इत्यादीसाठी सोसायटीची पूर्वपरवानगी घेणे आणि त्यासंबंधीचे सोसायटीने केलेले नियम पाळणे (जादा मेंटेनन्स, खास फी, इ) आवश्यक असते. यासंबंधात प्रत्येक सोसायटी, राज्याने बनवलेल्या सोसायटी 'मॉडेल बायलॉज'च्या फ्रेमवर्कच्या अंतर्गत, सोसायटीच्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये बहुमताने, आपापले वेगळे नियम बनवू शकते व ते सर्व नियम सर्व मेंबर्सवर (तो मेंबर त्या मिटिंगला हजर असला वा नसला, किंवा नवीन मेंबर असला तरी) बंधनकारक असतात . २. असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स : यामध्ये प्रत्येक मेंबरकडे त्याच्या नावे रजिस्टर असलेल्या युनिटचा (सदनिकेचा/बंगल्याचा/दुकानाचा/ऑफिसचा) पूर्ण ताबा असतो. मेंबर आपल्या ताब्यातील युनिट, सरकारी नियमांना मान्य असलेल्या कोणत्याही प्रकारे, स्वतःच्या मर्जीने वापरू अथवा विकू शकतो.अर्थातच, त्यासाठी असोशिएशन नियम बनवू शकत नाही, असोशिएशनची परवानगी लागत नाही अथवा असोशिएशन विरोध करू शकत नाही. असोशिएशन नावाप्रमाणे केवळ "सामायिक जागेचा वापर व सामायिक सेवांचे नियोजन" यासाठी सर्व मेंबर्सनी एकत्र येऊन बनवलेली संघटना असते. संकुलाचे रजिस्ट्रेशन करताना यापैकी एक निवडून मगच रजिस्ट्रेशन होते... मग ते बिल्डरने करून दिलेले असो (जे सर्वसाधारणपणे होते) की मेंबर्सनी एकत्र येऊन केलेले असो (जे अपवादात्मक परिस्थितीत होते किंवा समस्येत गुंतलेल्या संकुलांच्या संबंधात करावे लागते). =========================== सोसायटीने जुनी इमारत पाडून रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय बहुमताने घेतला तर तो देखील सर्व सदस्यांवर बंधनकारक असतो का? इमारत खूप जुनी असेल आणि ती पाडावी अशी सरकारी नोटीस आली असेल तर प्रत्येक मेंबरच्या मताला फारशी किंमत राहत नाही. तरीही रिडेव्हलपमेंटचा खर्च न भरून मेंबर अडचणी आणू शकतो आणि प्रकरण कोर्टात जाऊ शकते. इमातर जुनी नसेल किंवा सरकारी कायद्यानुसार राहण्यास असुरक्षित नसेल तर मात्र १००% मेंबर्सची अनुमती असणे जास्त चांगले. कारण, अल्पसंख्य मेंबर्सनी विरोध केला आणि केस कोर्टात गेली, अश्या अनेक परिस्थितींत एकमेकास विरोधी (काँट्रॅडिक्टरी) निकाल लागलेले आहेत ! http://www.chsguru.com/2011/12/minority-members-obstructing.html =========================== असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स अससोसिएशन झालीच नाही चैर्मन फक्त महिना मैनेटेन्स घायला तोंड दाखवतो ५ वर्षे झालीत फ्लॅट विकायचा तर NOC लागेल असे म्हणाला हे सगळेच, बिनकायदेशीर / खाजगी व्यवस्था / अवैध / अजून काही, आहे. यामुळे अपार्टमेंट ओनर्सना त्रास होण्याची दाट शक्यता आहे. अश्या परिस्थितीत जमिनीचे हस्तांतरण होणे शक्य नसते (जमीन कोणाच्या नावे करणार ?) जे फार धोकादायक असते. जेव्हा नवीनिकरण करण्याची वेळ येईल तेव्हा, (ज्यांच्यावर अपार्टमेंट ओनर्सचा हक्क होता त्या) इमारती तोडल्या जातील व त्यांचा हक्क संपेल. मात्र, जमीनीचा हक्क मूळ मालकाकडेच असल्याने, (अ) अपार्टमेंट ओनर्सना ती जमीन त्यावेळच्या किंमतीत परत विकत/लीजवर घ्यावी लागेल किंवा (आ) जमीन मालकने विकणे/लीज नाकारले तर ते अजूनच गोत्यात येतील. =========================== २०१२ मध्ये agreemtn to sale झाली .२०१४ मध्ये सेल्स डीड अससोकेशन अजून नाही मी लोकअदालत आणि सहकारात संकुल दोन्ही कडे गेलो पण त्यांच्या कार्यकक्षे च्या बाहेर आहे कमी खर्चिक उपाय कोणता ? तुमचे प्रकरण बरेच गुंतागुंतीचे वाटते आहे. त्यासाठी "संकुल रजिस्ट्रेशन आणि व्यवस्थापन" या विषयात तज्ज्ञ असलेल्या वकिलाचा सल्ला घेणे सर्वोत्तम असेल. काही वकील केवळ या विषयातच प्रॅक्टीस करतात, तसा एखादा शोधावा. काही जुजुबी माहिती अशी: १. सर्वात प्रथम बहुसंख्य "प्रस्तावित मेंबर्सना" एकत्र करून रजिस्ट्रेशन (सोसायटी/असोसिएशन जे बहुमताने व कायदेशीर सल्ल्याने मान्य योग्य असेल ते) करावे, तरच तुमच्या संघटनेला (मॅनेजिंग बॉडी व तिचे पदाधिकारी यांना) वैधता मिळेल. रजिस्ट्रेशन करण्याने संकुलाचे व्यवस्थापन व्यवस्थित व कायदेशीर पद्धतीने होण्यास मदत होईल. तसेच, तुम्ही वर सांगितलेल्या व इतर कोणतीही सरकारी संस्था तुमची दखल घेणे कठीण आहे. २. सोसायटी/असोसिएशनच्या नावे जमिनीचे "डिम्ड कन्व्हेयन्स" करून घ्यावे. त्यामुळे, तुम्हाला सर्वाधिकार मिळत नसले तरी सोसायटी/असोसिएशनचा जमिनीवरचा हक्क सरकारदरबारी नोंदला जातो व त्यामुळे बर्‍यापैकी कायदेशीर सुरक्षा मिळते. ३. हे सगळे वर वर सोपे वाटले तरी बरेच किचकट (विशेषतः मेंबर्सचे सहकार्य जरूर असल्याने) आहे आणि वेळखाऊ सुद्धा आहे... "लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यास कंबर बांधून तयार असलेले" दोनचार प्रस्तावित मेंबर्स असल्याशिवाय हे जमणे कठीण असते... अर्थातच, त्याशिवाय, वर सांगितलेल्याप्रमाणे या विषयात तज्ज्ञ व विश्वासू वकिलाच्या सल्ल्यानेच तुम्ही सर्व कारवाई करावी, हे नक्की. ===========================

म्हात्रे सर १. सर्वात प्रथम बहुसंख्य "प्रस्तावित मेंबर्सना" एकत्र करून रजिस्ट्रेशन (सोसायटी/असोसिएशन जे बहुमताने व कायदेशीर सल्ल्याने मान्य योग्य असेल ते) करावे, तरच तुमच्या संघटनेला (मॅनेजिंग बॉडी व तिचे पदाधिकारी यांना) वैधता मिळेल. रजिस्ट्रेशन करण्याने संकुलाचे व्यवस्थापन व्यवस्थित व कायदेशीर पद्धतीने होण्यास मदत होईल. तसेच, तुम्ही वर सांगितलेल्या व इतर कोणतीही सरकारी संस्था तुमची दखल घेणे कठीण आहे. बाकी सदस्य निष्क्रिय आहेत २. सोसायटी/असोसिएशनच्या नावे जमिनीचे "डिम्ड कन्व्हेयन्स" करून घ्यावे. त्यामुळे, तुम्हाला सर्वाधिकार मिळत नसले तरी सोसायटी/असोसिएशनचा जमिनीवरचा हक्क सरकारदरबारी नोंदला जातो व त्यामुळे बर्‍यापैकी कायदेशीर सुरक्षा मिळते. अपार्टमेंट डीड फक्त झालीये ३. हे सगळे वर वर सोपे वाटले तरी बरेच किचकट (विशेषतः मेंबर्सचे सहकार्य जरूर असल्याने) आहे आणि वेळखाऊ सुद्धा आहे... "लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यास कंबर बांधून तयार असलेले" दोनचार प्रस्तावित मेंबर्स असल्याशिवाय हे जमणे कठीण असते... अर्थातच, त्याशिवाय, वर सांगितलेल्याप्रमाणे या विषयात तज्ज्ञ व विश्वासू वकिलाच्या सल्ल्यानेच तुम्ही सर्व कारवाई करावी, हे नक्की.

In reply to by एकुलता एक डॉन

बाकी सदस्य निष्क्रिय आहेत हे प्रत्येक सोसायटीच्या बाबतीत खरे आहे. म्हणूनच मी "लष्करच्या भाकर्‍या भाजण्याची" तयारी असलेल्या मेंबर्सची संकल्पना वरच्या मुद्दा क्र ३ मध्ये सांगितली आहे... आमची सोसायटी बिल्डरने करून दिली, पण बाकीची दुखणी आमची आम्हीच काढली होती, त्या (आणि इतर अनेकांच्या तश्याच) अनुभवावरून ते लिहिले आहे. :) अपार्टमेंट डीड फक्त झालीये अपार्टमेंट डीड तुम्हाला तुमच्या गाळ्याच्या दगडमातीच्या आत तुम्हाला गाळ्याचा वैयक्तीक उपभोग घेण्याचा परवाना आहे... तोही जर त्याचे कंप्लिशन सर्टीफिकेट घेतलेले असले व तुमच्याकडे असले तरच. केवळ, तुम्ही त्या गाळ्याचा प्रॉपर्टी कर भरता आहात याचा अर्थ या सगळ्या गोष्टी झालेल्याच असतील असे नाही... त्या झाल्या नसल्यास तुम्ही तेथे अवैधपणे राहत आहात (प्रॉपर्टी कर भरत असला तरीसुद्धा !).

कंजूस 19/02/2018 - 06:48
>>त्या झाल्या नसल्यास तुम्ही तेथे अवैधपणे राहत आहात (प्रॉपर्टी कर भरत असला तरीसुद्धा !).>> ... या ठिकाणी राहात असणाय्रांचे दुसरे अधिकृत पत्ता असलेले घर कुठेतरी असणार. आधार, पासपोर्टचा पत्ता असलेले. हेच एकमेव घर असल्यास त्यांना रहिवासी पुरावा कोण देणार? ज्या माणसाशी सेल डीड झाले तोच देऊ शकेल. चेअरमन तोच आहे का? इलेक्ट्रिक बिल कुणाच्या नावे येते? हे कागदपत्र /तुम्हाला मिळत असतील तरी बराच आधार आहे.

कंजूस 19/02/2018 - 06:56
शिवाय अपार्टमेंट डीड फक्त झालीये ती फक्त नोटरीकडे झाली किंवा रेजिस्ट्रेशन ओफिसात झाली असेल आणि कर भरलेल्या पावतीवरचे नाव एकच असल्यास आहे त्या परिस्थितीतही बराच दिलासा आहे हे सांगतो. डीडची नोंदणी कुठे रेजिस्टर झाली? नसल्यास तो विकणारा रेजिस्ट्रेशन करायला तयार आहे का? विकणारा हाच खरा जमिनीचा मालक आहे का?

कंजूस 19/02/2018 - 11:21
ओके सध्या तुमच्याकडे एक मालकीचे योग्य प्रमाणपत्र आहेच. चेअरमनला ( बहुतेक तोच मालक आहे जागेचा) मध्यस्थ घालून विकून टाका आणि सुटका करून घ्या. बाकी सोसायटीत फार गारगार असते हा एक गैरसमजच आहे म्हणा!

मी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला ९ फ्लॅट ची अपार्टमेंट तुमचा मूळ मुद्दा परत एकदा वाचला आणि ध्यानात आले की तुमच्या संकुलात केवळ ९च अपार्टमेंट्स आहेत असे दिसते. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नियमांप्रमाणे, अशी सोसायटी स्थापन करायला कमीत कमी १० सभासद लागतात. (http://dcfs.gov.jm/Forms/Registration%20&%20Application%20forms%20_Co-operatives_%20updated.pdf). अर्थातच हा मार्ग तुम्हाला उपलब्ध नाही. परंतु, तुम्हाला "असोशिएशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स" स्थापित करता येणे शक्य आहे, कारण त्यासाठी कमीत कमी ७ सभासद लागतात, जे तुमच्याकडे आहेत (http://www.moneycontrol.com/news/business/personal-finance/-1618515.html). अजून "असोशिएशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स" स्थापन झालेली नाही असेच तुम्ही दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. आता, सोसायटी होऊ शकत नाही आणि असोशिएशन केली नाही... यामुळे, तुम्ही ज्याला "चेअरमन" म्हणत आहात, ती व्यक्ती वैध/अधिकृत अधिकारी नसून, ती, त्या व्यक्तीने स्वतःच किंवा काही/सर्व सभासदांनी "मानलेली", केवळ एक सोय आहे. त्या सोईला कायदेशीर बैठक नाही. अश्या परिथितीत, तथाकथित चेअरमनला कोणतेच कायदेशीर अधिकार नाहीत. अजून सोसायटी अथवा असोशिएशन न झाल्यामुळे, तुमची सदनिका विकताना (रजिस्ट्रेशन आणि/अथवा कंप्लिशन सर्टीफिकेशन आणि/अथवा हस्तांतरण झालेले असले/नसले तरी) पुर्नविक्रिच्या कृतीत बिल्डर/विकासकाला सामील करून घ्यावे लागेल. तथाकथित चेअरमन अडथळे आणू लागला तर त्याला वकिलातर्फे कायदा वाचून दाखवावा, तितके पुरे ठरेल असे वाटते... असे किंवा तसे, योग्य वकिलाच्या सल्ल्यानेच हे काम करावे लागेल, हे आधी सांगितले आहेच. आता, बिल्डर/विकासक जरी पुनर्विक्रिला सहकार्य करायला तयार झाला तरी, एक महत्वाचा मुद्दा राहतोच. तो म्हणजे, सदनिकेसंदर्भात आतापर्यंत आलेल्या/असलेल्या सगळ्या समस्या तुम्ही खरेदीदाराला सांगणे आवश्यक असेल, त्या ऐकून त्याचे खरेदीसाठी सकारात्मक मत होईल याबद्दल संशय आहे. :( असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स स्थापन होऊ शकली तर मात्र (इतर काही समस्या नाहीत हे गृहीत धरून) सगळे कायदेशीर होणे शक्य आहे. मग तुमचे सदनिकेत राहणे अथवा ती विकणे, दोन्ही, सुकर होईल असे वाटते. थोडक्यात, याबाबतीतल्या एखाद्या तज्ज्ञ व विश्वासू वकिलाला या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण माहिती देऊन त्याचे मत घ्यावे, याला पर्याय नाही... कारण, अश्या प्रकरणांत, तपशिलातील छोट्या-मोठ्या फरकामुळे, कायदेशीर कारवाईच्या प्रकारात फार मोठे बदल संभवतात.

असोशिएशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स" स्थापन झालेली नाही असेच तुम्ही दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. तेच तर सांगतोय तुमची सदनिका विकताना (रजिस्ट्रेशन आणि/अथवा कंप्लिशन सर्टीफिकेशन आणि/अथवा हस्तांतरण झालेले असले/नसले तरी) पुर्नविक्रिच्या कृतीत बिल्डर/विकासकाला सामील करून घ्यावे लागेल. अपार्टमेंट डीड झालीये ,त्यामुळे त्यांचे हात वर

In reply to by एकुलता एक डॉन

आता तुमच्या हातात, वरच्या प्रतिसादातल्या शेवटच्या परिच्छेदात सांगितलेला एकुलता एक पर्याय राहिला आहे, असे मला वाटते.

कंजूस 20/02/2018 - 11:28
अगदी थेट प्रश्न असा की तुम्हाला इथे राहायचे आहे का? नसेल तर लवकरात लवकर बाहेर पडा. कारण बाहेरचा मार्केट भाव व तुम्हाला मिळणारी किंमत यात फरक पडायला नको.

स्वधर्म 21/02/2018 - 16:18
जमिनीच्या ७/१२ उतार्यावर सर्व सभासदांचे नांव लावण्याची प्रक्रिया करावी लागते. ती तलाठी कार्यालयातून होते. सोसायटीचे हस्तांतरण झाल्यावरही हीच प्रक्रिया करावी लागते. तुमच्याकडे तुमचे अपार्टमेंट डीड तर अाहेच. ते वापरून जमिनीच्या हक्कावर तुमचे नांव लावून घेणे हे तरी कराच. अामच्या संकुलातही अपार्टमेंटच स्थापन केले अाहे. बिल्डरने सोसायटी करायचे टाळले. याचा मुख्य तोटा असा अाहे, की कोणत्याही कायदेशीर वादासाठी सहकारी निबंधकाकडे जाता येत नाही. दिवाणी दावाच ठोकावा लागतो. जे प्रचंड कटकटीचे व वेळखाऊ असते.

श्रीगुरुजी 18/02/2018 - 18:56
देखभाल खर्च देण्याची कागदोपत्री नोंद असेल तर पावतीची काळजी करू नका. गरज पडल्यास आधी उपरजिस्ट्रॉर व नंतर रजिस्ट्रॉरकडे तक्रार करता येते.

कंजूस 18/02/2018 - 19:46
बय्राच/काही लोकांना ही अपारटमेंट पद्धत फायद्याची आणि सोयीची वाटते. कारण त्यांचे व्यवहार तसेच असतात. त्यांना सोसायटी नकोच असते. चेअरमन(!!)ला गाठून विकणेच योग्य.

Nitin Palkar 18/02/2018 - 20:28
'मी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला' फ्लॅट घेतला तेव्हा व्यवहार रोखीने केला की 'काही रोख, काही धनादेश' असा? त्यावेळी कुणाशी आणि काय करार केला यावर पुढील प्रश्नांची उत्तरे अवलंबून आहेत. २०१४ मध्ये अपार्टमेंट डीड झाले, हे अपार्टमेंट डीड कुणामध्ये झाले? त्या मध्ये काय तरतुदी आहेत? वीज बिल, पाणी बिल तुमच्या नावाने आहे का? की हे सर्व मेन्टेनन्स मध्येच अंतर्भूत आहे?

In reply to by एकुलता एक डॉन

याने काही फरक पडत नाही. तथाकथित (संकुल रजिस्टर होऊन आणि वैध पद्धतिने निवड न झालेला*) चेअरमन तुमच्या मते ठीक काम करत असला तरी हा व्यवहार वैध नाही... अर्थातच, याला कायद्यात आधार नाही. संकुलाची व्यवस्था नीट पाहिली जात असली तरी तो केवळ सामंजस्यावर आधारलेला खाजगी व्यवहार आहे. * : हल्लीच्या नवीन नियमांप्रमाणे सहकारी गृहसंस्थांच्या कमिशनरच्या (commissioner of cooperative housing society) ऑफिसमधून नियुक्त अधिकार्‍यांच्या निरिक्षणाखाली निवड झालेली मॅनेजिंग कमिटीच अधिकृत असते. हे नियम सतत अद्ययावत होत असतात आणि त्यांच्या नवीन प्रति कमिशनरच्या ऑफिसमधून आणून त्या प्रत्येक मेंबरला देणे ही कमिटीची जबाबदारी असते. कमिटी व मेंबर्सच्या सर्व कृती या बायलॉजच्या चौकटीत असणे कायद्याने आवश्यक आहे. अन्यथा गृहसंस्थांचा कमिशनर संकुलावर आपला अ‍ॅडमिनिस्ट्रेटर नेमून त्याच्या ताब्यात सर्व व्यवहार देवू शकतो (हा मुद्दा जितका भितीदायक आहे, तितकीच त्याची भिती सगळ्या मेंबर्सना एकत्र आणण्यास उपयोगीसुद्धा आहे :) ).

हा विषय लेखकाने खरडफळ्यावर काढला होता. तिथे बरीच चर्चाही झाली. आता हा विषय मुख्य फळ्यावर हा आल्यामुळे खरडफळ्यावरचे माझे काही प्रतिसाद इथे डकवत आहे. फार महत्वाची सूचना : जाणकारांनी इथे माहिती टाकल्यास सर्वच मिपाकरांना तिचा उपयोग होईल. मात्र कोणतीही कारवाई, प्रत्येक संकुलाच्या वैशिष्ट्याप्रमाणे वेगवेगळी असू शकते. त्यामुळे इथल्या माहितीचा "प्राथमिक माहिती" असाच उपयोग करावा आणि कारवाई या विषयात तज्ज्ञ व विश्वासू असलेल्या वकिलाच्या सल्ल्यानेच करावी, हे नक्की लक्षात ठेवावे. =========================== गृह आणि/अथवा व्यापारी संकुलांचे मुख्यतः दोन प्रकार होतात : १. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी : यामध्ये सोसायटी (पर्यायाने सगळे मेंबर्स) सगळ्या इमारतींचे व (कन्व्हेयन्स झाले असल्यास) सर्व जमिनीचे एकत्रित रित्या मालक असतात. प्रत्येक मेंबरकडे त्याच्या नावे रजिस्टर असलेल्या युनिटचा (सदनिकेचा/बंगल्याचा/दुकानाचा/ऑफिसचा) ताबा असतो... तो हक्क साधारणपणे एखाद्या भाडेकरूसारखा असतो. कारण मेंबरने सदनिकेचा, तिच्या विशिष्ट मूळ वापरापेक्षा वेगळा वापर (उदा: स्वतःच्या राहत्या सदनिकेत ऑफिस थाटणे) करणे, भाड्याने देणे, विकणे, इत्यादीसाठी सोसायटीची पूर्वपरवानगी घेणे आणि त्यासंबंधीचे सोसायटीने केलेले नियम पाळणे (जादा मेंटेनन्स, खास फी, इ) आवश्यक असते. यासंबंधात प्रत्येक सोसायटी, राज्याने बनवलेल्या सोसायटी 'मॉडेल बायलॉज'च्या फ्रेमवर्कच्या अंतर्गत, सोसायटीच्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये बहुमताने, आपापले वेगळे नियम बनवू शकते व ते सर्व नियम सर्व मेंबर्सवर (तो मेंबर त्या मिटिंगला हजर असला वा नसला, किंवा नवीन मेंबर असला तरी) बंधनकारक असतात . २. असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स : यामध्ये प्रत्येक मेंबरकडे त्याच्या नावे रजिस्टर असलेल्या युनिटचा (सदनिकेचा/बंगल्याचा/दुकानाचा/ऑफिसचा) पूर्ण ताबा असतो. मेंबर आपल्या ताब्यातील युनिट, सरकारी नियमांना मान्य असलेल्या कोणत्याही प्रकारे, स्वतःच्या मर्जीने वापरू अथवा विकू शकतो.अर्थातच, त्यासाठी असोशिएशन नियम बनवू शकत नाही, असोशिएशनची परवानगी लागत नाही अथवा असोशिएशन विरोध करू शकत नाही. असोशिएशन नावाप्रमाणे केवळ "सामायिक जागेचा वापर व सामायिक सेवांचे नियोजन" यासाठी सर्व मेंबर्सनी एकत्र येऊन बनवलेली संघटना असते. संकुलाचे रजिस्ट्रेशन करताना यापैकी एक निवडून मगच रजिस्ट्रेशन होते... मग ते बिल्डरने करून दिलेले असो (जे सर्वसाधारणपणे होते) की मेंबर्सनी एकत्र येऊन केलेले असो (जे अपवादात्मक परिस्थितीत होते किंवा समस्येत गुंतलेल्या संकुलांच्या संबंधात करावे लागते). =========================== सोसायटीने जुनी इमारत पाडून रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय बहुमताने घेतला तर तो देखील सर्व सदस्यांवर बंधनकारक असतो का? इमारत खूप जुनी असेल आणि ती पाडावी अशी सरकारी नोटीस आली असेल तर प्रत्येक मेंबरच्या मताला फारशी किंमत राहत नाही. तरीही रिडेव्हलपमेंटचा खर्च न भरून मेंबर अडचणी आणू शकतो आणि प्रकरण कोर्टात जाऊ शकते. इमातर जुनी नसेल किंवा सरकारी कायद्यानुसार राहण्यास असुरक्षित नसेल तर मात्र १००% मेंबर्सची अनुमती असणे जास्त चांगले. कारण, अल्पसंख्य मेंबर्सनी विरोध केला आणि केस कोर्टात गेली, अश्या अनेक परिस्थितींत एकमेकास विरोधी (काँट्रॅडिक्टरी) निकाल लागलेले आहेत ! http://www.chsguru.com/2011/12/minority-members-obstructing.html =========================== असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स अससोसिएशन झालीच नाही चैर्मन फक्त महिना मैनेटेन्स घायला तोंड दाखवतो ५ वर्षे झालीत फ्लॅट विकायचा तर NOC लागेल असे म्हणाला हे सगळेच, बिनकायदेशीर / खाजगी व्यवस्था / अवैध / अजून काही, आहे. यामुळे अपार्टमेंट ओनर्सना त्रास होण्याची दाट शक्यता आहे. अश्या परिस्थितीत जमिनीचे हस्तांतरण होणे शक्य नसते (जमीन कोणाच्या नावे करणार ?) जे फार धोकादायक असते. जेव्हा नवीनिकरण करण्याची वेळ येईल तेव्हा, (ज्यांच्यावर अपार्टमेंट ओनर्सचा हक्क होता त्या) इमारती तोडल्या जातील व त्यांचा हक्क संपेल. मात्र, जमीनीचा हक्क मूळ मालकाकडेच असल्याने, (अ) अपार्टमेंट ओनर्सना ती जमीन त्यावेळच्या किंमतीत परत विकत/लीजवर घ्यावी लागेल किंवा (आ) जमीन मालकने विकणे/लीज नाकारले तर ते अजूनच गोत्यात येतील. =========================== २०१२ मध्ये agreemtn to sale झाली .२०१४ मध्ये सेल्स डीड अससोकेशन अजून नाही मी लोकअदालत आणि सहकारात संकुल दोन्ही कडे गेलो पण त्यांच्या कार्यकक्षे च्या बाहेर आहे कमी खर्चिक उपाय कोणता ? तुमचे प्रकरण बरेच गुंतागुंतीचे वाटते आहे. त्यासाठी "संकुल रजिस्ट्रेशन आणि व्यवस्थापन" या विषयात तज्ज्ञ असलेल्या वकिलाचा सल्ला घेणे सर्वोत्तम असेल. काही वकील केवळ या विषयातच प्रॅक्टीस करतात, तसा एखादा शोधावा. काही जुजुबी माहिती अशी: १. सर्वात प्रथम बहुसंख्य "प्रस्तावित मेंबर्सना" एकत्र करून रजिस्ट्रेशन (सोसायटी/असोसिएशन जे बहुमताने व कायदेशीर सल्ल्याने मान्य योग्य असेल ते) करावे, तरच तुमच्या संघटनेला (मॅनेजिंग बॉडी व तिचे पदाधिकारी यांना) वैधता मिळेल. रजिस्ट्रेशन करण्याने संकुलाचे व्यवस्थापन व्यवस्थित व कायदेशीर पद्धतीने होण्यास मदत होईल. तसेच, तुम्ही वर सांगितलेल्या व इतर कोणतीही सरकारी संस्था तुमची दखल घेणे कठीण आहे. २. सोसायटी/असोसिएशनच्या नावे जमिनीचे "डिम्ड कन्व्हेयन्स" करून घ्यावे. त्यामुळे, तुम्हाला सर्वाधिकार मिळत नसले तरी सोसायटी/असोसिएशनचा जमिनीवरचा हक्क सरकारदरबारी नोंदला जातो व त्यामुळे बर्‍यापैकी कायदेशीर सुरक्षा मिळते. ३. हे सगळे वर वर सोपे वाटले तरी बरेच किचकट (विशेषतः मेंबर्सचे सहकार्य जरूर असल्याने) आहे आणि वेळखाऊ सुद्धा आहे... "लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यास कंबर बांधून तयार असलेले" दोनचार प्रस्तावित मेंबर्स असल्याशिवाय हे जमणे कठीण असते... अर्थातच, त्याशिवाय, वर सांगितलेल्याप्रमाणे या विषयात तज्ज्ञ व विश्वासू वकिलाच्या सल्ल्यानेच तुम्ही सर्व कारवाई करावी, हे नक्की. ===========================

म्हात्रे सर १. सर्वात प्रथम बहुसंख्य "प्रस्तावित मेंबर्सना" एकत्र करून रजिस्ट्रेशन (सोसायटी/असोसिएशन जे बहुमताने व कायदेशीर सल्ल्याने मान्य योग्य असेल ते) करावे, तरच तुमच्या संघटनेला (मॅनेजिंग बॉडी व तिचे पदाधिकारी यांना) वैधता मिळेल. रजिस्ट्रेशन करण्याने संकुलाचे व्यवस्थापन व्यवस्थित व कायदेशीर पद्धतीने होण्यास मदत होईल. तसेच, तुम्ही वर सांगितलेल्या व इतर कोणतीही सरकारी संस्था तुमची दखल घेणे कठीण आहे. बाकी सदस्य निष्क्रिय आहेत २. सोसायटी/असोसिएशनच्या नावे जमिनीचे "डिम्ड कन्व्हेयन्स" करून घ्यावे. त्यामुळे, तुम्हाला सर्वाधिकार मिळत नसले तरी सोसायटी/असोसिएशनचा जमिनीवरचा हक्क सरकारदरबारी नोंदला जातो व त्यामुळे बर्‍यापैकी कायदेशीर सुरक्षा मिळते. अपार्टमेंट डीड फक्त झालीये ३. हे सगळे वर वर सोपे वाटले तरी बरेच किचकट (विशेषतः मेंबर्सचे सहकार्य जरूर असल्याने) आहे आणि वेळखाऊ सुद्धा आहे... "लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यास कंबर बांधून तयार असलेले" दोनचार प्रस्तावित मेंबर्स असल्याशिवाय हे जमणे कठीण असते... अर्थातच, त्याशिवाय, वर सांगितलेल्याप्रमाणे या विषयात तज्ज्ञ व विश्वासू वकिलाच्या सल्ल्यानेच तुम्ही सर्व कारवाई करावी, हे नक्की.

In reply to by एकुलता एक डॉन

बाकी सदस्य निष्क्रिय आहेत हे प्रत्येक सोसायटीच्या बाबतीत खरे आहे. म्हणूनच मी "लष्करच्या भाकर्‍या भाजण्याची" तयारी असलेल्या मेंबर्सची संकल्पना वरच्या मुद्दा क्र ३ मध्ये सांगितली आहे... आमची सोसायटी बिल्डरने करून दिली, पण बाकीची दुखणी आमची आम्हीच काढली होती, त्या (आणि इतर अनेकांच्या तश्याच) अनुभवावरून ते लिहिले आहे. :) अपार्टमेंट डीड फक्त झालीये अपार्टमेंट डीड तुम्हाला तुमच्या गाळ्याच्या दगडमातीच्या आत तुम्हाला गाळ्याचा वैयक्तीक उपभोग घेण्याचा परवाना आहे... तोही जर त्याचे कंप्लिशन सर्टीफिकेट घेतलेले असले व तुमच्याकडे असले तरच. केवळ, तुम्ही त्या गाळ्याचा प्रॉपर्टी कर भरता आहात याचा अर्थ या सगळ्या गोष्टी झालेल्याच असतील असे नाही... त्या झाल्या नसल्यास तुम्ही तेथे अवैधपणे राहत आहात (प्रॉपर्टी कर भरत असला तरीसुद्धा !).

कंजूस 19/02/2018 - 06:48
>>त्या झाल्या नसल्यास तुम्ही तेथे अवैधपणे राहत आहात (प्रॉपर्टी कर भरत असला तरीसुद्धा !).>> ... या ठिकाणी राहात असणाय्रांचे दुसरे अधिकृत पत्ता असलेले घर कुठेतरी असणार. आधार, पासपोर्टचा पत्ता असलेले. हेच एकमेव घर असल्यास त्यांना रहिवासी पुरावा कोण देणार? ज्या माणसाशी सेल डीड झाले तोच देऊ शकेल. चेअरमन तोच आहे का? इलेक्ट्रिक बिल कुणाच्या नावे येते? हे कागदपत्र /तुम्हाला मिळत असतील तरी बराच आधार आहे.

कंजूस 19/02/2018 - 06:56
शिवाय अपार्टमेंट डीड फक्त झालीये ती फक्त नोटरीकडे झाली किंवा रेजिस्ट्रेशन ओफिसात झाली असेल आणि कर भरलेल्या पावतीवरचे नाव एकच असल्यास आहे त्या परिस्थितीतही बराच दिलासा आहे हे सांगतो. डीडची नोंदणी कुठे रेजिस्टर झाली? नसल्यास तो विकणारा रेजिस्ट्रेशन करायला तयार आहे का? विकणारा हाच खरा जमिनीचा मालक आहे का?

कंजूस 19/02/2018 - 11:21
ओके सध्या तुमच्याकडे एक मालकीचे योग्य प्रमाणपत्र आहेच. चेअरमनला ( बहुतेक तोच मालक आहे जागेचा) मध्यस्थ घालून विकून टाका आणि सुटका करून घ्या. बाकी सोसायटीत फार गारगार असते हा एक गैरसमजच आहे म्हणा!

मी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला ९ फ्लॅट ची अपार्टमेंट तुमचा मूळ मुद्दा परत एकदा वाचला आणि ध्यानात आले की तुमच्या संकुलात केवळ ९च अपार्टमेंट्स आहेत असे दिसते. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नियमांप्रमाणे, अशी सोसायटी स्थापन करायला कमीत कमी १० सभासद लागतात. (http://dcfs.gov.jm/Forms/Registration%20&%20Application%20forms%20_Co-operatives_%20updated.pdf). अर्थातच हा मार्ग तुम्हाला उपलब्ध नाही. परंतु, तुम्हाला "असोशिएशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स" स्थापित करता येणे शक्य आहे, कारण त्यासाठी कमीत कमी ७ सभासद लागतात, जे तुमच्याकडे आहेत (http://www.moneycontrol.com/news/business/personal-finance/-1618515.html). अजून "असोशिएशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स" स्थापन झालेली नाही असेच तुम्ही दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. आता, सोसायटी होऊ शकत नाही आणि असोशिएशन केली नाही... यामुळे, तुम्ही ज्याला "चेअरमन" म्हणत आहात, ती व्यक्ती वैध/अधिकृत अधिकारी नसून, ती, त्या व्यक्तीने स्वतःच किंवा काही/सर्व सभासदांनी "मानलेली", केवळ एक सोय आहे. त्या सोईला कायदेशीर बैठक नाही. अश्या परिथितीत, तथाकथित चेअरमनला कोणतेच कायदेशीर अधिकार नाहीत. अजून सोसायटी अथवा असोशिएशन न झाल्यामुळे, तुमची सदनिका विकताना (रजिस्ट्रेशन आणि/अथवा कंप्लिशन सर्टीफिकेशन आणि/अथवा हस्तांतरण झालेले असले/नसले तरी) पुर्नविक्रिच्या कृतीत बिल्डर/विकासकाला सामील करून घ्यावे लागेल. तथाकथित चेअरमन अडथळे आणू लागला तर त्याला वकिलातर्फे कायदा वाचून दाखवावा, तितके पुरे ठरेल असे वाटते... असे किंवा तसे, योग्य वकिलाच्या सल्ल्यानेच हे काम करावे लागेल, हे आधी सांगितले आहेच. आता, बिल्डर/विकासक जरी पुनर्विक्रिला सहकार्य करायला तयार झाला तरी, एक महत्वाचा मुद्दा राहतोच. तो म्हणजे, सदनिकेसंदर्भात आतापर्यंत आलेल्या/असलेल्या सगळ्या समस्या तुम्ही खरेदीदाराला सांगणे आवश्यक असेल, त्या ऐकून त्याचे खरेदीसाठी सकारात्मक मत होईल याबद्दल संशय आहे. :( असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स स्थापन होऊ शकली तर मात्र (इतर काही समस्या नाहीत हे गृहीत धरून) सगळे कायदेशीर होणे शक्य आहे. मग तुमचे सदनिकेत राहणे अथवा ती विकणे, दोन्ही, सुकर होईल असे वाटते. थोडक्यात, याबाबतीतल्या एखाद्या तज्ज्ञ व विश्वासू वकिलाला या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण माहिती देऊन त्याचे मत घ्यावे, याला पर्याय नाही... कारण, अश्या प्रकरणांत, तपशिलातील छोट्या-मोठ्या फरकामुळे, कायदेशीर कारवाईच्या प्रकारात फार मोठे बदल संभवतात.

असोशिएशन ऑफ अपार्टमेंट ओनर्स" स्थापन झालेली नाही असेच तुम्ही दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. तेच तर सांगतोय तुमची सदनिका विकताना (रजिस्ट्रेशन आणि/अथवा कंप्लिशन सर्टीफिकेशन आणि/अथवा हस्तांतरण झालेले असले/नसले तरी) पुर्नविक्रिच्या कृतीत बिल्डर/विकासकाला सामील करून घ्यावे लागेल. अपार्टमेंट डीड झालीये ,त्यामुळे त्यांचे हात वर

In reply to by एकुलता एक डॉन

आता तुमच्या हातात, वरच्या प्रतिसादातल्या शेवटच्या परिच्छेदात सांगितलेला एकुलता एक पर्याय राहिला आहे, असे मला वाटते.

कंजूस 20/02/2018 - 11:28
अगदी थेट प्रश्न असा की तुम्हाला इथे राहायचे आहे का? नसेल तर लवकरात लवकर बाहेर पडा. कारण बाहेरचा मार्केट भाव व तुम्हाला मिळणारी किंमत यात फरक पडायला नको.

स्वधर्म 21/02/2018 - 16:18
जमिनीच्या ७/१२ उतार्यावर सर्व सभासदांचे नांव लावण्याची प्रक्रिया करावी लागते. ती तलाठी कार्यालयातून होते. सोसायटीचे हस्तांतरण झाल्यावरही हीच प्रक्रिया करावी लागते. तुमच्याकडे तुमचे अपार्टमेंट डीड तर अाहेच. ते वापरून जमिनीच्या हक्कावर तुमचे नांव लावून घेणे हे तरी कराच. अामच्या संकुलातही अपार्टमेंटच स्थापन केले अाहे. बिल्डरने सोसायटी करायचे टाळले. याचा मुख्य तोटा असा अाहे, की कोणत्याही कायदेशीर वादासाठी सहकारी निबंधकाकडे जाता येत नाही. दिवाणी दावाच ठोकावा लागतो. जे प्रचंड कटकटीचे व वेळखाऊ असते.
मी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला ९ फ्लॅट ची अपार्टमेंट अग्रीमेंट तो sale झाली होती फक्त २०१४ मध्ये अपार्टमेंट डीड पण २०१२ पासून चैर्मन महिना मेन्टेन्स घेत आहेत ,पावती देत नाहीत ,काय करावे ? खरड वहीच्या चर्चेतून धागा बनत आहे कृपया डॉक्टर साहेब व बाकी साहेब यांनी मार्ग दर्शन करावे

एक प्रश्न : मदत करा

साहना ·

बापू नारू 17/01/2018 - 09:33
ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे(पण २च अपत्ये हवीत, असा नियम मात्र हवा)

साहना 17/01/2018 - 10:12
पहिली स्कीम जास्त चांगली आहे ! "सगळ्यांत गरीब लोक शोधा आणि त्यातील फक्त मुस्लिम मुलींनाच मदत करा !" हे अतिशय वाईट आहे. इथे बिगर मुस्लिम लोकांवर फार अन्याय होतो त्याशिवाय मुलांवर अन्याय होतो तो वेगळा. आता खालील प्रिन्सिपल वाचा आणि सांगा कि तो चांगला आहे कि नाही ? "मुस्लिम लोकांना शक्य असेल तिथे जीवनदान द्या आणि जे गरीब मुस्लिम असतील त्यांना प्राधान्य द्या." वर करणी हे चांगले वाटले तरी प्रत्यक्षांत त्याचा परिणाम काय होतो? बोट बुडत आहे आणि समजा शेकडो लोक गटांगळ्या खात आहेत. इथे फक्त मुस्लिम लोकांना वाचविले जाईल आणि त्यांत गरीब मुस्लिमाना प्राधान्य मिळेल. हे तुम्हाला चालेल काय ?

ट्रेड मार्क 17/01/2018 - 19:47
टायटल बघून मला वाटलं तुम्हाला वैयक्तिक मदत पाहिजे. पण प्रश्न आणि त्यावरचा तुमचा प्रतिसाद बघता रोख आणि पुढची वाटचाल लक्षात आली, त्यामुळे प्रतिसाद द्यायची इच्छा नाहीये. फक्त सहज दिसलेली विसंगती दाखवून द्यायचा मोह आवरत नाहीये. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि जीवनदान याची तुलना चुकीची आहे.

बापू नारू 17/01/2018 - 09:33
ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे(पण २च अपत्ये हवीत, असा नियम मात्र हवा)

साहना 17/01/2018 - 10:12
पहिली स्कीम जास्त चांगली आहे ! "सगळ्यांत गरीब लोक शोधा आणि त्यातील फक्त मुस्लिम मुलींनाच मदत करा !" हे अतिशय वाईट आहे. इथे बिगर मुस्लिम लोकांवर फार अन्याय होतो त्याशिवाय मुलांवर अन्याय होतो तो वेगळा. आता खालील प्रिन्सिपल वाचा आणि सांगा कि तो चांगला आहे कि नाही ? "मुस्लिम लोकांना शक्य असेल तिथे जीवनदान द्या आणि जे गरीब मुस्लिम असतील त्यांना प्राधान्य द्या." वर करणी हे चांगले वाटले तरी प्रत्यक्षांत त्याचा परिणाम काय होतो? बोट बुडत आहे आणि समजा शेकडो लोक गटांगळ्या खात आहेत. इथे फक्त मुस्लिम लोकांना वाचविले जाईल आणि त्यांत गरीब मुस्लिमाना प्राधान्य मिळेल. हे तुम्हाला चालेल काय ?

ट्रेड मार्क 17/01/2018 - 19:47
टायटल बघून मला वाटलं तुम्हाला वैयक्तिक मदत पाहिजे. पण प्रश्न आणि त्यावरचा तुमचा प्रतिसाद बघता रोख आणि पुढची वाटचाल लक्षात आली, त्यामुळे प्रतिसाद द्यायची इच्छा नाहीये. फक्त सहज दिसलेली विसंगती दाखवून द्यायचा मोह आवरत नाहीये. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि जीवनदान याची तुलना चुकीची आहे.
समजा दोन सरकारी स्कीम्स आहेत. ह्यांतील कुठली स्कीम जास्त चांगली आहे असे तुम्हाला वाटते ? १. फक्त अल्पसंख्यांक लोकांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती २. फक्त अल्पसंख्यांक लोंकासाठी पण फक्त मुलींसाठी शिष्यवृत्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे ! सोर्स : https://twitter.com/realitycheckind/status/953285874136969217 आणखीन : https://twitter.com/TormundsMember0/status/953390737281908736

मला भेटलेले रूग्ण - ११

डॉ श्रीहास ·

डॉ श्रीहास 19/10/2017 - 18:09
मागच्या भागात बरेच जणांनी थांबू नका असं म्हटलं .. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमापोटी हा आजचा भाग आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी दहावा भाग लिहून संपादीत झाला त्याच दिवशी हे पेशंट्स दाखवून गेले ....

mayu4u 19/10/2017 - 18:17
सुंदर लिहिता तुम्ही! असेच लिहीत रहा! पु ले शु आणि पु भा प्र.

In reply to by प्रमोद देर्देकर

डॉ श्रीहास 20/10/2017 - 17:37
प्रमोदजी प्रतिसादासाठी धन्यवाद.... माझ्या भावना फार तोकड्या पडतात हो... मी नशिबवान आहे , मला ही लोक भेटून जातात आणि काहीतरी शिकायला मिळतं त्यातून ..... मी फक्त अनुभव कथन करू शकतो _/\_.

In reply to by अत्रन्गि पाउस

डॉ श्रीहास 20/10/2017 - 17:45
साहेब मी एक सामान्य माणूस आहे हो ... लोकांनी वाचलं ,प्रतिक्रिया दिल्या की तेवढंच बरं वाटतं.... तुम्ही द्या हो प्रतिक्रीया , अगदी नाही आवडलं तर सांगा तसं स्पष्ट , थांबवावसं वाटलं तर बेफिकीर होऊन सांगा ... पण सांगाच _/\_

In reply to by डॉ श्रीहास

मुद्दा असा कि सिरीज फार भारी चालू आहे ...ती तशीच चालू ठेवा ...आवडलेल्या आहेतच आणि म्हणून हा प्रेमाचा आग्रह ...

नाखु 20/10/2017 - 13:09
धुराळी धाग्यातच प्रतिक्रिया द्यायला आवडते ते इथं येणार नाहीत म्हणून म्हणून तुम्ही लिखाण थांबवु नका असे अस्सल अनुभव फार कमी प्रमाणात लिहिले जातात नितवाचक नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

चौकटराजा 22/10/2017 - 09:54
आजकाल बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकाना कमीतकमी बोलण्याचे व्रत पाळावे लागते. बाहेर अनेक पेशंट ताटकळून बसलेले असतात. घरी बायकापोरं वाट पहात असतात. कमीतकमी वेळात जास्त पेशंट (हो काही वेळेस) " उरकायचे" असतात. अशामध्ये आपण वेगळे दिसता. पैशाचे महत्व एकूणच दुनियेत वाढत आहे. त्यामुळे ते डॉ. लोकांमधे आले तर नवल नाही. तरीही एक संवेदनशील माणूस तुमच्यात जागा आहे हे पाहून मस्त वाटले.

सविता००१ 22/10/2017 - 12:10
अतिशय छान लेखमाला आहे तुमची डॉक्टर. कशी कोण जाणे पण वाचायची राहून गेली होती. आज हा भाग वाचल्यानंतर पूर्ण लेखमाला आधी वाचून काढली आणि एकदमच एकत्रित प्रतिसाद देतेय. अजिबात थांबू नका हो. फार सुरेख लिहिताय आणि त्यातून रुग्ण - एक मनुष्य किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो हे ही कळतय आणि तुम्हीही एक डॉक्टर म्हणून किती सह्रुदयी आहात हेही कळतय, जे सध्या कदाचित दुर्मिळ आहे. लिहिते रहा हो. आवडतंय वाचायला.

राजाभाउ 24/10/2017 - 18:09
डॉक तुम्ही तुमच्या कडे आलेल्या पेशंटना केवळ पेशंट नाही तर माणुस म्हणुन भेटता, त्या अनुभवांकडे अत्यंत डोळसपणे पाहता. तुमच्याकडील माणुसपणाचा हा झरा असाच अखंडपणे वहात राहो. हां आणि स्पष्ट सांगतो ते लिहीण्याचे बंद करायचे नाव सुद्धा काढु नका हो (हा आमचा आपला प्रेमाचा आग्रह हां. ह.घ्या).

सप्तरंगी 24/10/2017 - 18:38
तुम्ही फार त्रोटक पण नेमकं लिहिता , तरीही तुमच्या तुमच्या रुग्णांबद्दलच्या सहसंवेदना / empathie आम्हाला जाणवतात आणि आम्हीही ते फील करू लागतो.

पलाश 25/10/2017 - 05:06
मालिका फार चांगली चालली आहे. माणसं वाचता येतात तुम्हाला आणि थोडक्या शब्दात पण नीट उलगडून सांगताय तुम्ही!! वैद्यकीय माहितीही मिळते आहे. लिहित रहा ही आग्रहाची विनंती. _/\_

In reply to by राजाभाउ

डॉ श्रीहास 22/02/2018 - 23:34
आज बरेच दिवसांनी मिपावर फिरकलो आणि लेख डोक्यात होताच ... त्यात तुमची कमेंट वाचून सलग २ तास बसून लिखाण/टायपिंग केलं.... आभारी आहे _/\_

In reply to by एस

शलभ 23/02/2018 - 14:01
+१ डॉक तुमचा रेडीयो वर प्रोग्राम झालेला तो ही लेख रुपाने येऊ द्या किंवा त्या ध्वनीफिती नवीन धागा काढून त्यात टाका.

डॉ श्रीहास 19/10/2017 - 18:09
मागच्या भागात बरेच जणांनी थांबू नका असं म्हटलं .. आपण सर्वांनी दाखवलेल्या प्रेमापोटी हा आजचा भाग आणि गंमत म्हणजे ज्या दिवशी दहावा भाग लिहून संपादीत झाला त्याच दिवशी हे पेशंट्स दाखवून गेले ....

mayu4u 19/10/2017 - 18:17
सुंदर लिहिता तुम्ही! असेच लिहीत रहा! पु ले शु आणि पु भा प्र.

In reply to by प्रमोद देर्देकर

डॉ श्रीहास 20/10/2017 - 17:37
प्रमोदजी प्रतिसादासाठी धन्यवाद.... माझ्या भावना फार तोकड्या पडतात हो... मी नशिबवान आहे , मला ही लोक भेटून जातात आणि काहीतरी शिकायला मिळतं त्यातून ..... मी फक्त अनुभव कथन करू शकतो _/\_.

In reply to by अत्रन्गि पाउस

डॉ श्रीहास 20/10/2017 - 17:45
साहेब मी एक सामान्य माणूस आहे हो ... लोकांनी वाचलं ,प्रतिक्रिया दिल्या की तेवढंच बरं वाटतं.... तुम्ही द्या हो प्रतिक्रीया , अगदी नाही आवडलं तर सांगा तसं स्पष्ट , थांबवावसं वाटलं तर बेफिकीर होऊन सांगा ... पण सांगाच _/\_

In reply to by डॉ श्रीहास

मुद्दा असा कि सिरीज फार भारी चालू आहे ...ती तशीच चालू ठेवा ...आवडलेल्या आहेतच आणि म्हणून हा प्रेमाचा आग्रह ...

नाखु 20/10/2017 - 13:09
धुराळी धाग्यातच प्रतिक्रिया द्यायला आवडते ते इथं येणार नाहीत म्हणून म्हणून तुम्ही लिखाण थांबवु नका असे अस्सल अनुभव फार कमी प्रमाणात लिहिले जातात नितवाचक नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

चौकटराजा 22/10/2017 - 09:54
आजकाल बहुतेक वैद्यकीय व्यावसायिकाना कमीतकमी बोलण्याचे व्रत पाळावे लागते. बाहेर अनेक पेशंट ताटकळून बसलेले असतात. घरी बायकापोरं वाट पहात असतात. कमीतकमी वेळात जास्त पेशंट (हो काही वेळेस) " उरकायचे" असतात. अशामध्ये आपण वेगळे दिसता. पैशाचे महत्व एकूणच दुनियेत वाढत आहे. त्यामुळे ते डॉ. लोकांमधे आले तर नवल नाही. तरीही एक संवेदनशील माणूस तुमच्यात जागा आहे हे पाहून मस्त वाटले.

सविता००१ 22/10/2017 - 12:10
अतिशय छान लेखमाला आहे तुमची डॉक्टर. कशी कोण जाणे पण वाचायची राहून गेली होती. आज हा भाग वाचल्यानंतर पूर्ण लेखमाला आधी वाचून काढली आणि एकदमच एकत्रित प्रतिसाद देतेय. अजिबात थांबू नका हो. फार सुरेख लिहिताय आणि त्यातून रुग्ण - एक मनुष्य किती वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो हे ही कळतय आणि तुम्हीही एक डॉक्टर म्हणून किती सह्रुदयी आहात हेही कळतय, जे सध्या कदाचित दुर्मिळ आहे. लिहिते रहा हो. आवडतंय वाचायला.

राजाभाउ 24/10/2017 - 18:09
डॉक तुम्ही तुमच्या कडे आलेल्या पेशंटना केवळ पेशंट नाही तर माणुस म्हणुन भेटता, त्या अनुभवांकडे अत्यंत डोळसपणे पाहता. तुमच्याकडील माणुसपणाचा हा झरा असाच अखंडपणे वहात राहो. हां आणि स्पष्ट सांगतो ते लिहीण्याचे बंद करायचे नाव सुद्धा काढु नका हो (हा आमचा आपला प्रेमाचा आग्रह हां. ह.घ्या).

सप्तरंगी 24/10/2017 - 18:38
तुम्ही फार त्रोटक पण नेमकं लिहिता , तरीही तुमच्या तुमच्या रुग्णांबद्दलच्या सहसंवेदना / empathie आम्हाला जाणवतात आणि आम्हीही ते फील करू लागतो.

पलाश 25/10/2017 - 05:06
मालिका फार चांगली चालली आहे. माणसं वाचता येतात तुम्हाला आणि थोडक्या शब्दात पण नीट उलगडून सांगताय तुम्ही!! वैद्यकीय माहितीही मिळते आहे. लिहित रहा ही आग्रहाची विनंती. _/\_

In reply to by राजाभाउ

डॉ श्रीहास 22/02/2018 - 23:34
आज बरेच दिवसांनी मिपावर फिरकलो आणि लेख डोक्यात होताच ... त्यात तुमची कमेंट वाचून सलग २ तास बसून लिखाण/टायपिंग केलं.... आभारी आहे _/\_

In reply to by एस

शलभ 23/02/2018 - 14:01
+१ डॉक तुमचा रेडीयो वर प्रोग्राम झालेला तो ही लेख रुपाने येऊ द्या किंवा त्या ध्वनीफिती नवीन धागा काढून त्यात टाका.
http://www.misalpav.com/node/41281 ह्या आजीबाई दुसऱ्यांदा आल्या होत्या (खरं तर नातीनी बळजबरीनी आणलेलं ) ... मी विचारलं का नाही आल्या ?औषधं संपल्यावर बंद करायची नव्हती ती पण बंद केलीत... नात म्हणाली "फारच जिद्दी आहे आजी अजिबात ऐकत नाही आणि आजही बळेच घेऊन आले नाहीतर आलीच नसती.." ह्या आजींना Vitiligo (मराठीत कोड असं वाईट नाव आहे) असल्यानी बाहेर पडणं लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तोंड देणं नको वाटत होतं , हे त्यांनी जरी नाही सांगितलं तरी कळणं अवघड नव्हतं... मी त्यांच्या कोडामुळे पांढरे डाग असलेल्या आणि सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत ऐवढच बोललो...

मला भेटलेले रुग्ण - १०

डॉ श्रीहास ·

धडपड्या 15/10/2017 - 10:55
डाॅक, माणसं वाचायची तुमची कला लै भारी आहे.... तुमच्यासारखे डाॅक सगळ्यांनाच मिळत राहो... आणि हो, लेखन चालू ठेवा हो... उगाच बंद बिंद करायची भाषा अजिबात नको...

In reply to by धडपड्या

शलभ 15/10/2017 - 12:25
नशीब लागतं असे डॉक्टर मिळायला..आमच्या घरातले 2 पेशंट पाठवणार आहे मी लवकरच.. आणि आजार जरी सारखा असला तरी माणसं थोडी सारखी असतात..सो ह्या सिरीज ची सेंच्युरी होऊ द्या..

बाजीप्रभू 16/10/2017 - 14:57
लिहित रहा डॉक्टर... काल्पनिक लेख सेकंडरी चॉईस असतो माझा. ते फक्त मनोरंजन करतात.. तुमचे जिवंत अनुभव वाचुन खूप काही शिकायला मिळत... निदान माझ्यासाठी तरी लेखमला चालू ठेवा _/\_.

धडपड्या 15/10/2017 - 10:55
डाॅक, माणसं वाचायची तुमची कला लै भारी आहे.... तुमच्यासारखे डाॅक सगळ्यांनाच मिळत राहो... आणि हो, लेखन चालू ठेवा हो... उगाच बंद बिंद करायची भाषा अजिबात नको...

In reply to by धडपड्या

शलभ 15/10/2017 - 12:25
नशीब लागतं असे डॉक्टर मिळायला..आमच्या घरातले 2 पेशंट पाठवणार आहे मी लवकरच.. आणि आजार जरी सारखा असला तरी माणसं थोडी सारखी असतात..सो ह्या सिरीज ची सेंच्युरी होऊ द्या..

बाजीप्रभू 16/10/2017 - 14:57
लिहित रहा डॉक्टर... काल्पनिक लेख सेकंडरी चॉईस असतो माझा. ते फक्त मनोरंजन करतात.. तुमचे जिवंत अनुभव वाचुन खूप काही शिकायला मिळत... निदान माझ्यासाठी तरी लेखमला चालू ठेवा _/\_.
http://www.misalpav.com/node/41158 हा दहावा भाग लिहीण्याआधी वाटत होतं की थांबावं.... किती लिहायचं आणि तेच तेच तर नाही होणार ना , स्पेशॅलिस्ट असल्याने येणारे रुग्ण पण एकाच पठडीतले शिवाय वाचकांना कंटाळा तर दनाही आला असणार ना ? माणसांची ईतकी व्हरायटी असते की लिहावं तितकं कमीच आहे .... _________________________________ कालच म्हणजे रविवारी फोन केला म्हणून फोनवरच रागावलेलं होतं , पर्सनल नंबर वर काॅल करू नये ही गोष्ट सांगायची गरज नसते पण तरिही केलाच (बरं कारण काय तर सर्दीचा त्रास कमी नाही झाला !!) ..... आता हाच पेशंट समोर बसलेला...

कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का?

अज्ञात ·

सतिश पाटील 06/10/2017 - 17:31
धागाकर्त्याचे नाव आवडले. हे आमच्या गावाच्या तालुक्याचे ठिकाण. कवठे महांकाळ. एका महिन्यात दुप्पट? तेही व्हाट्सएप्प वरची मेसेज वाचून गुंतवले? पुढच्या वेळला सावध रहा एवढेच मी सांगू शकतो...

Nitin Palkar 06/10/2017 - 20:19
सर्वात आधी कंपनीस ई मेल करून, 'मला तुमच्याकडील खाते त्वरित बंद करायचे असून या पुढे तुमच्या टिप्सची मला आवश्यकता नाही. या पुढे तुम्हाला मी कंपनीस कोणताही आकार देणे लागत नसून माझी शिल्लक रक्कम त्वरित परत करावी' असे कळवावे. सदर इमेल सेबीच्या Grievence Redressal Portal ला फोरवर्डकरावी. तसेच मुंबई ग्राहक पंचायातीकडेही लेखी व ईमेल द्वारेही तक्रार करावी. दुसऱ्या बाबतीत पोलिसांकडे तक्रार करणे एवढेच सुचवू शकतो.

ज्ञानव 06/10/2017 - 22:30
ग्राहक पंचायत किंवा ग्राहक सेल कडे तक्रार करा. त्यांचे स्वतःचे वकील असतात आणि उत्तम मार्गदर्शन करतात असा अनुभव आहे. मुंबईत असाल तर पार्ल्याला त्यांचे ऑफिस आहे. बुधवारी तिथे संबंधित व्यक्ती असतात. mumbaigrahakpanchayat.org हि वेब साईट आहे.त्यावर तुम्हाला त्यांचे नंबर मिळतील. जर मुंबई बाहेर असाल तर फोन करून त्यांच्याकडूनच माहिती घ्या. सेबी फारसे काही करू शकेल असे वाटत नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही कारण सध्या सेबीशी संपर्क नाही. त्यामुळे नवीन काही अपडेट्स नाहीत.

गंम्बा 09/10/2017 - 11:12
प्रिपेड ब्रोकरेज प्लॅन हे नेहमीच नॉन-रीफंडेबल असतात. तुमच्या भावाचा एकुण स्वभाव बघता ( एका महिन्यात दुप्पट ला भुलणे ) त्याला आपण नक्की काय करतो आहोत हे कळले नसावे. आता आपल्या चुकांचे खापर तो दुसर्‍यांवर फोडतो आहे. हे पैसे अक्कल्खाती गेले म्हणुन समजावे आणि या पुढे काळजीने वागावे. कुठेहि तक्रार करुन काहीही मिळणार नाही कारण चु़क तुमच्या भावाचीच आहे.

सतिश पाटील 06/10/2017 - 17:31
धागाकर्त्याचे नाव आवडले. हे आमच्या गावाच्या तालुक्याचे ठिकाण. कवठे महांकाळ. एका महिन्यात दुप्पट? तेही व्हाट्सएप्प वरची मेसेज वाचून गुंतवले? पुढच्या वेळला सावध रहा एवढेच मी सांगू शकतो...

Nitin Palkar 06/10/2017 - 20:19
सर्वात आधी कंपनीस ई मेल करून, 'मला तुमच्याकडील खाते त्वरित बंद करायचे असून या पुढे तुमच्या टिप्सची मला आवश्यकता नाही. या पुढे तुम्हाला मी कंपनीस कोणताही आकार देणे लागत नसून माझी शिल्लक रक्कम त्वरित परत करावी' असे कळवावे. सदर इमेल सेबीच्या Grievence Redressal Portal ला फोरवर्डकरावी. तसेच मुंबई ग्राहक पंचायातीकडेही लेखी व ईमेल द्वारेही तक्रार करावी. दुसऱ्या बाबतीत पोलिसांकडे तक्रार करणे एवढेच सुचवू शकतो.

ज्ञानव 06/10/2017 - 22:30
ग्राहक पंचायत किंवा ग्राहक सेल कडे तक्रार करा. त्यांचे स्वतःचे वकील असतात आणि उत्तम मार्गदर्शन करतात असा अनुभव आहे. मुंबईत असाल तर पार्ल्याला त्यांचे ऑफिस आहे. बुधवारी तिथे संबंधित व्यक्ती असतात. mumbaigrahakpanchayat.org हि वेब साईट आहे.त्यावर तुम्हाला त्यांचे नंबर मिळतील. जर मुंबई बाहेर असाल तर फोन करून त्यांच्याकडूनच माहिती घ्या. सेबी फारसे काही करू शकेल असे वाटत नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही कारण सध्या सेबीशी संपर्क नाही. त्यामुळे नवीन काही अपडेट्स नाहीत.

गंम्बा 09/10/2017 - 11:12
प्रिपेड ब्रोकरेज प्लॅन हे नेहमीच नॉन-रीफंडेबल असतात. तुमच्या भावाचा एकुण स्वभाव बघता ( एका महिन्यात दुप्पट ला भुलणे ) त्याला आपण नक्की काय करतो आहोत हे कळले नसावे. आता आपल्या चुकांचे खापर तो दुसर्‍यांवर फोडतो आहे. हे पैसे अक्कल्खाती गेले म्हणुन समजावे आणि या पुढे काळजीने वागावे. कुठेहि तक्रार करुन काहीही मिळणार नाही कारण चु़क तुमच्या भावाचीच आहे.
गाभा: माझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा ! १) याने एका सेबी नोंदणीकृत कंपनीत DMAT अकाउंट उघडला होता.त्या कम्पनीने मोठ्या मोठया गोष्टी सांगून त्याला कमोडिटी ट्रेडिंग करण्यास सांगितले.काही काळानंतर त्याच्याकडून ५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज म्हणून घेतले.आता त्याला अकाउंट बंद करायचा आहे कारण त्याचे बरेच पैसे त्यांच्या टिप्स मुळे बुडले आहेत.पण आता ती कंपनी पैसे परत देण्यास नकार देत आहे कारण आमच्याकडे अशी काही पद्ध्धत नाही म्हणत आहे.तुम्ही जो प्लॅन घेतला होता तो नॉन रिफंडबल होता असे त्यांचे म्हणणे आहे पण आधी असे काहीच आणि कुठेच सां

पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).

दिपक लोखंडे ·

रंगीला रतन 09/09/2017 - 15:09
तद्दन भिकार कथा होती. पात्र परिचय अतिशय वाईट होता, कथानक तर अगदीच घाणेरड्या दर्जाचं होतं, वातावरण निर्मिती शेवट पर्यंत झालीच नाही. क्षमा करा लोखंडे साहेब पण तुमचं हे पहिलच लेखन वाचलंय आज, पण एवढी निराशा झाली कि अजून काही तुमचं लेखन असेल तर वाचायची हिम्मत होत नाहीये आता.

बाजीप्रभू 09/09/2017 - 16:50
दिपकजी.. तुमच्यात पोटेन्शियल आहेत, सरावाने जमेल हळूहळू पत्रांच्या तोंडी संवाद थोडे मोठे असल्यास.. सतत होणारा पात्र बदल खटकत नाही.

In reply to by बाजीप्रभू

दिपक लोखंडे 09/09/2017 - 17:04
समजावून सांगितल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर... पुढच्या वेळी आशा चुका ना करण्याचा प्रयत्न करेन . धन्यवाद!.

विषयाला ट्विस्ट चांगला होता. पण अजून थोडं लेखन असत तर खुलला असता विषय. प्रयत्न चांगला आहे. सुरवातीला मनात कथा कल्पना असते पण विस्तार लक्षात येत नाही. सुरवातीला लिहिलेत की किमान 5-6 वेळा स्वतः वाचून बघा म्हणजे आपसूक कळतील

थॉर माणूस 12/09/2017 - 04:57
पहिल्या भागाने अपेक्षा वाढली होती, पण हा भाग अपेक्षाभंग करून गेला. पहिला प्रयत्न असावा असे समजून सोडून द्यावा म्हणतो. प्रमाणाबाहेर स्टिरीओटीपीकल आणि प्रेडीक्टीबल झालात, आणि त्यात जर वेगवेगळ्या भागांमधे गोंधळ झाला (सुचिता यांनी दाखवला तसा) तर वाचकाला कथा आवडण्याची शक्यता कमी होते.

रंगीला रतन 09/09/2017 - 15:09
तद्दन भिकार कथा होती. पात्र परिचय अतिशय वाईट होता, कथानक तर अगदीच घाणेरड्या दर्जाचं होतं, वातावरण निर्मिती शेवट पर्यंत झालीच नाही. क्षमा करा लोखंडे साहेब पण तुमचं हे पहिलच लेखन वाचलंय आज, पण एवढी निराशा झाली कि अजून काही तुमचं लेखन असेल तर वाचायची हिम्मत होत नाहीये आता.

बाजीप्रभू 09/09/2017 - 16:50
दिपकजी.. तुमच्यात पोटेन्शियल आहेत, सरावाने जमेल हळूहळू पत्रांच्या तोंडी संवाद थोडे मोठे असल्यास.. सतत होणारा पात्र बदल खटकत नाही.

In reply to by बाजीप्रभू

दिपक लोखंडे 09/09/2017 - 17:04
समजावून सांगितल्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर... पुढच्या वेळी आशा चुका ना करण्याचा प्रयत्न करेन . धन्यवाद!.

विषयाला ट्विस्ट चांगला होता. पण अजून थोडं लेखन असत तर खुलला असता विषय. प्रयत्न चांगला आहे. सुरवातीला मनात कथा कल्पना असते पण विस्तार लक्षात येत नाही. सुरवातीला लिहिलेत की किमान 5-6 वेळा स्वतः वाचून बघा म्हणजे आपसूक कळतील

थॉर माणूस 12/09/2017 - 04:57
पहिल्या भागाने अपेक्षा वाढली होती, पण हा भाग अपेक्षाभंग करून गेला. पहिला प्रयत्न असावा असे समजून सोडून द्यावा म्हणतो. प्रमाणाबाहेर स्टिरीओटीपीकल आणि प्रेडीक्टीबल झालात, आणि त्यात जर वेगवेगळ्या भागांमधे गोंधळ झाला (सुचिता यांनी दाखवला तसा) तर वाचकाला कथा आवडण्याची शक्यता कमी होते.
भाग ०१ पासून पुढे..... ( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली ) मयुरी : आता? राघव : निघुया? संकेत : हो. मयुरी : काय हो?. राघव, काय प्लॅन आहे? राघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ. मयुरी : म्हणजे? राघव : अग "डर के आगे जीत है" मयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय? राघव : आपल्या मैत्रीची जीत. संकेत : नीघुया का? मयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची! राघव : ए.. चला बस आली निघुया आता. ( सकाळचे ९:५५ झाले होते. तिघही पाटलाच्या वाड्यावर पोहोचले ) मयुरी : आलो तर खरं.

पाटलाची मुलगी.. – भाग १

दिपक लोखंडे ·
संकेत : मयुरी... या राघवचं तोंड झाक जरा.. मयुरी : ए तु गप्प बस ना रे राघव... राघव : मी कशाला गप्प बसू?.. या थेरड्याला सांग ना त्याच तोंड झाकायला... संकेत : ए थेरडा कोणाला म्हणतोे रे.. राघव : तुला म्हणतोय तुला.. मयुरी : अरे तुम्ही दोघंही शांत होता का जरा.. संकेत.. सांग.. काय प्रॉब्लेम आहे तुझा.. राघव : हं.. आता याचा पण प्रॉब्लेम ऐकावा लागेल.. परमेश्वरा... मयुरी : राघव चुप्प.. तु बोल संकेत.. संकेत : मी काय म्हणतो राघव : काय म्हणतोस तु?? संकेत : हेच्या आयलां... मयुरी : संक्या शांत हो..

संस्कृती vs अंधश्रद्धा

योगेश कोयले ·

नास्तिक आहात तर गणपती कशाला बसवताय. मी तर हेच म्हणेन सगळ्यांना की नास्तिक बना, मजेत रहा.. आणि उगाच शेकड्यांच्या संख्येने एकत्र येवून सण/उत्सव साजरा करण्यापेक्षा तुमच्या आयुष्यात तुम्हाला मनापासून जवळचे वाटतात ते मित्र, नातेवाईक यांना भेटत रहा, त्यांच्या सुखदु:खात सामील व्हा. . .

अत्रे 22/08/2017 - 14:16
संस्कृती च्या नावाखाली चालू असलेली अंधश्रद्धा आणि मूर्खपणा चालू द्यायचा की त्यावर टीका करून त्याचा बहिष्कार करुन आपल्या लोकांपासून दूर व्हायचं?
तुम्ही-आम्ही कोण चालवू देणारे? आपल्याला ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्यात सहभाग घेऊ नये, आपल्या घरापुरते त्याचे अनुचरण करावे. मित्रमंडळीत विषय निघाला की आपले मत नम्रपणे मांडावे. कोणालाही हिणवू नये. खूप त्रास होत असल्यास समविचारी लोकांना एकत्र आणून पोलीस कम्प्लेंट कराव्यात, कोर्टात जावे. मग आपले अनुभव लोकांना सांगावेत.

होना हो! गणपतीत प्रदुषनाचा! दहीहंडीत मृत्युचा! होळीत पाणी अपव्यायाचा! दिवाळीत प्रदुषणाचा! फक्त हिंदूंच्या सणांचा कसा त्रास होतो हो तुम्हाला? ईद ला ईतके जनावरं मारले जातात. त्याचा का नाही होत त्रास??

In reply to by मराठी_माणूस

हेच म्हणायचं होतं! बाहेरच्या सार्वजनिक गणपतीमंडळांचं राजकरण बघून घरचा गणपती बंद करण्याचा संबंध कळला नाही. हे म्हणजे हॉटेलात फिरनी आवडली नाही म्हणून घराची खीर खाणे बंद केल्यासारखे आहे ना!

पुंबा 22/08/2017 - 15:03
मस्त व्यक्त झालायस मित्रा.. माझ्या मते, जे हिडिस रूप सार्‍याच सार्वजनिक उत्सवांना आलंय त्यात सकारात्मक बदल घडवून आणने कठीण आहे. वर्गणी नावाची खंडणी, ट्रॅफिकची जितकी वाट लावू शकेल त्यावरून मंडळाची इभ्रत जोखली जाणं, डॉल्बी नावाचा वृद्ध, विद्यार्थी आणि लहान मुलं यांच्यावरचा अत्याचार, गणपती मंडळांची दादागिरी, ती गर्दी ह्या सगळ्याचा उबग आलाय. मात्र आपण हे रोखू शकत नाही, लोकांना देखिल हे हवं आहे तेव्हा आपण अंतर राखायचं. आपल्यापुरता जेवढा बदल घडवून आणता येईल तितका आणायचा.

In reply to by योगेश कोयले

अत्रे 22/08/2017 - 15:28
थोडे अवांतर - एक मिपिय निरीक्षण- कोणी एखाद्या मिपा लेखकाची थोडी प्रशंसा केली की लगेच लेखकाला आपण लिहिलेले या एकट्यालाच कळाले आहे असा साक्षात्कार होतो. (पर्सनली घेऊ नका, हलके घ्या :)

In reply to by अत्रे

योगेश कोयले 22/08/2017 - 15:42
मुळात प्रशंसा व्हावी यासाठी हे लिहिलेलाच नाही माझं द्वंद्व संपावं म्हणून.. आणि मी लिहिलेल्या गोष्टींशी साधर्म्य असलेल्या बाबींवर त्यांनी पुढे लेखन केले आहे त्यामुळे मला तसे वाटणे सहाजिक आहे!

In reply to by पुंबा

गणपती उत्सवाबाबत बाहेर असलेल्या परिस्थतीला आपण कसे कारणीभूत आहोत? किंवा आपल्यातील बदल ह्या परिस्थितीत कसा बदल घडवून आणू शकतो? लेखक बाहेरील परिस्थितीला कंटाळून घरातील गणपती बंद करू का असे विचारात आहेत? या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत का? तुमच्या घरात गणपती बसवायचा कि नाही हा तुमच्या वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न आहे, बाहेरच्यांच्या विशिष्ट श्रद्धेचा नाही. लेखकांचा मुद्दा तुम्हाला समजला असेल तर तुम्ही तो स्पष्ट कराल काय (गणपती मंडळे अति करत आहेत हे सोडून, ते सगळ्यांना मान्य आहे असे मला वाटते)?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पुंबा 22/08/2017 - 18:30
मात्र आपण हे रोखू शकत नाही, लोकांना देखिल हे हवं आहे तेव्हा आपण अंतर राखायचं. आपल्यापुरता जेवढा बदल घडवून आणता येईल तितका आणायचा.
हे माझे मत आहे. घरगुती गणपती आणि सार्वजनिक धुडगुस यात फरक आहे. घरगुती गणेशोत्सव करणे न करणे वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे धागाकर्त्याच्या. त्यांना जे मानसिक द्वंद्व वाटते(घरात गणपती बसवावा/ सहभाग घ्यावा कि न घ्यावा वगैरे) त्याबद्दल सल्ला हाच..
आपल्यापुरता जेवढा बदल घडवून आणता येईल तितका आणायचा.
बाकी, सार्वजनिक उत्सवांचे हिडिस रूप पाहून वैयक्तिक श्रद्धेबद्दल देखिल अविश्वास निर्माण झाला आहे ते अयोग्य आहे असे वाटत नाही. बाहेर श्रद्धेच्या नावावर चालणारा अनाचार पाहून सश्रद्धालादेखिल उबग येऊ शकतो. आता ह्याबद्दल..
किंवा आपल्यातील बदल ह्या परिस्थितीत कसा बदल घडवून आणू शकतो?
या परिस्थितीत बदल घडवून आणने आपल्याला शक्य नाही असेच वाटते. वैयक्तिक बदल म्हणजे आपल्या वैयक्तिक श्रद्धेमुळे इतरांना त्रास होऊ न देणे हि काळजी घेणे. या बदलांमुळे बाहेरची परिस्थिती सुधारेल असे नाही.

खग्या 22/08/2017 - 18:24
देव म्हणजे काय या प्रश्नांच उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य खर्च केल्याचं आपण वाचत आलो. पण त्याचं उत्तर शोधण्यासाठी आधी देव असतो असा विश्वास असणं गरजेचं आहे. पण देव नक्की असतो का? देवाची गरज आहे का? देव असला तर नक्की काय काम करतो या सारख्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मला अजून मिळाली नाहीत. मग मीच चिंतन करून स्वतःपुरती स्वतःची उत्तर शोधून काढली. तीच खाली देत आहे. आपले विचार ऐकून ती उत्तर अधिक प्रगल्भ करायला मला आवडेल. देव नक्की असतो का? हो देव असतो. कुठे असतो ते माहित नाही आणि कुठेही असला तरी फरक पडत नाही. देव हा राष्ट्रपतींसारखा असतो. तो सत्ता चालवत नाही. तो शक्यतो पर्यंत कशातही लक्ष घालत नाही तरी त्याच्या परवानगी शिवाय कुठलंही काम तडीस जात नाही. तरी त्याला स्वतःला आणीबाणी शिवाय कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. देव नक्की काय करतो? देव स्वतः काहीच करत नाही. फक्त तो इतरांच्या कामात ढवळाढवळ करत नाही. जो जस वागेल तस तो त्याला वागू देतो. तुम्ही वाईट वागलात म्हणून तुम्हाला शिक्षा देण्याची जबाबदारी देव घेत नाही, आणि तुम्ही चांगलं वागलात म्हणून तुमचं भलं सुद्धा देव करत नाही. किंबहुना देवाचं ते कामच नाही. तुमच्या आमच्या सारख्या शूद्र लोकांच्या आयुष्यात देवाला काडीइतका सुद्धा रस नाही. देवाची गरज कशासाठी आहे? प्रत्यक्ष जीवनात देवाची गरज अजिबात नाही. देवाची गरज मुख्यतः दोष देण्यासाठी आणि क्वचित आभार मानण्यासाठी आहे. जे तुम्ही बदलू शकत नाही अशा गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या इच्छित कार्यात अपयश आलं कि दोष देण्यासाठी देव लागतो कारण स्वतःचे दोष स्वीकारणं आपल्याला सहज जमत नाही. तसंच तुम्हाला यश मिळालं कि ते मिळवताना तुम्हाला जाणवलेल्या स्वतःच्या मर्यादा आणि तरी मिळालेलं यश याची सांगड घालताना मनात आलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देव लागतो.

मराठी_माणूस 23/08/2017 - 12:41
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/state-to-hc-there-are-no-silence-zones-in-mumbai/articleshow/60179935.cms ह्यात एक मोठा गंभीर प्रश्न विचारला आहे "Why is the state getting so agitated because somebody is not allowed to use loudspeakers? Why is the state so keen to encourage the use of loudspeakers?"

नास्तिक आहात तर गणपती कशाला बसवताय. मी तर हेच म्हणेन सगळ्यांना की नास्तिक बना, मजेत रहा.. आणि उगाच शेकड्यांच्या संख्येने एकत्र येवून सण/उत्सव साजरा करण्यापेक्षा तुमच्या आयुष्यात तुम्हाला मनापासून जवळचे वाटतात ते मित्र, नातेवाईक यांना भेटत रहा, त्यांच्या सुखदु:खात सामील व्हा. . .

अत्रे 22/08/2017 - 14:16
संस्कृती च्या नावाखाली चालू असलेली अंधश्रद्धा आणि मूर्खपणा चालू द्यायचा की त्यावर टीका करून त्याचा बहिष्कार करुन आपल्या लोकांपासून दूर व्हायचं?
तुम्ही-आम्ही कोण चालवू देणारे? आपल्याला ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्यात सहभाग घेऊ नये, आपल्या घरापुरते त्याचे अनुचरण करावे. मित्रमंडळीत विषय निघाला की आपले मत नम्रपणे मांडावे. कोणालाही हिणवू नये. खूप त्रास होत असल्यास समविचारी लोकांना एकत्र आणून पोलीस कम्प्लेंट कराव्यात, कोर्टात जावे. मग आपले अनुभव लोकांना सांगावेत.

होना हो! गणपतीत प्रदुषनाचा! दहीहंडीत मृत्युचा! होळीत पाणी अपव्यायाचा! दिवाळीत प्रदुषणाचा! फक्त हिंदूंच्या सणांचा कसा त्रास होतो हो तुम्हाला? ईद ला ईतके जनावरं मारले जातात. त्याचा का नाही होत त्रास??

In reply to by मराठी_माणूस

हेच म्हणायचं होतं! बाहेरच्या सार्वजनिक गणपतीमंडळांचं राजकरण बघून घरचा गणपती बंद करण्याचा संबंध कळला नाही. हे म्हणजे हॉटेलात फिरनी आवडली नाही म्हणून घराची खीर खाणे बंद केल्यासारखे आहे ना!

पुंबा 22/08/2017 - 15:03
मस्त व्यक्त झालायस मित्रा.. माझ्या मते, जे हिडिस रूप सार्‍याच सार्वजनिक उत्सवांना आलंय त्यात सकारात्मक बदल घडवून आणने कठीण आहे. वर्गणी नावाची खंडणी, ट्रॅफिकची जितकी वाट लावू शकेल त्यावरून मंडळाची इभ्रत जोखली जाणं, डॉल्बी नावाचा वृद्ध, विद्यार्थी आणि लहान मुलं यांच्यावरचा अत्याचार, गणपती मंडळांची दादागिरी, ती गर्दी ह्या सगळ्याचा उबग आलाय. मात्र आपण हे रोखू शकत नाही, लोकांना देखिल हे हवं आहे तेव्हा आपण अंतर राखायचं. आपल्यापुरता जेवढा बदल घडवून आणता येईल तितका आणायचा.

In reply to by योगेश कोयले

अत्रे 22/08/2017 - 15:28
थोडे अवांतर - एक मिपिय निरीक्षण- कोणी एखाद्या मिपा लेखकाची थोडी प्रशंसा केली की लगेच लेखकाला आपण लिहिलेले या एकट्यालाच कळाले आहे असा साक्षात्कार होतो. (पर्सनली घेऊ नका, हलके घ्या :)

In reply to by अत्रे

योगेश कोयले 22/08/2017 - 15:42
मुळात प्रशंसा व्हावी यासाठी हे लिहिलेलाच नाही माझं द्वंद्व संपावं म्हणून.. आणि मी लिहिलेल्या गोष्टींशी साधर्म्य असलेल्या बाबींवर त्यांनी पुढे लेखन केले आहे त्यामुळे मला तसे वाटणे सहाजिक आहे!

In reply to by पुंबा

गणपती उत्सवाबाबत बाहेर असलेल्या परिस्थतीला आपण कसे कारणीभूत आहोत? किंवा आपल्यातील बदल ह्या परिस्थितीत कसा बदल घडवून आणू शकतो? लेखक बाहेरील परिस्थितीला कंटाळून घरातील गणपती बंद करू का असे विचारात आहेत? या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत का? तुमच्या घरात गणपती बसवायचा कि नाही हा तुमच्या वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न आहे, बाहेरच्यांच्या विशिष्ट श्रद्धेचा नाही. लेखकांचा मुद्दा तुम्हाला समजला असेल तर तुम्ही तो स्पष्ट कराल काय (गणपती मंडळे अति करत आहेत हे सोडून, ते सगळ्यांना मान्य आहे असे मला वाटते)?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पुंबा 22/08/2017 - 18:30
मात्र आपण हे रोखू शकत नाही, लोकांना देखिल हे हवं आहे तेव्हा आपण अंतर राखायचं. आपल्यापुरता जेवढा बदल घडवून आणता येईल तितका आणायचा.
हे माझे मत आहे. घरगुती गणपती आणि सार्वजनिक धुडगुस यात फरक आहे. घरगुती गणेशोत्सव करणे न करणे वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे धागाकर्त्याच्या. त्यांना जे मानसिक द्वंद्व वाटते(घरात गणपती बसवावा/ सहभाग घ्यावा कि न घ्यावा वगैरे) त्याबद्दल सल्ला हाच..
आपल्यापुरता जेवढा बदल घडवून आणता येईल तितका आणायचा.
बाकी, सार्वजनिक उत्सवांचे हिडिस रूप पाहून वैयक्तिक श्रद्धेबद्दल देखिल अविश्वास निर्माण झाला आहे ते अयोग्य आहे असे वाटत नाही. बाहेर श्रद्धेच्या नावावर चालणारा अनाचार पाहून सश्रद्धालादेखिल उबग येऊ शकतो. आता ह्याबद्दल..
किंवा आपल्यातील बदल ह्या परिस्थितीत कसा बदल घडवून आणू शकतो?
या परिस्थितीत बदल घडवून आणने आपल्याला शक्य नाही असेच वाटते. वैयक्तिक बदल म्हणजे आपल्या वैयक्तिक श्रद्धेमुळे इतरांना त्रास होऊ न देणे हि काळजी घेणे. या बदलांमुळे बाहेरची परिस्थिती सुधारेल असे नाही.

खग्या 22/08/2017 - 18:24
देव म्हणजे काय या प्रश्नांच उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य खर्च केल्याचं आपण वाचत आलो. पण त्याचं उत्तर शोधण्यासाठी आधी देव असतो असा विश्वास असणं गरजेचं आहे. पण देव नक्की असतो का? देवाची गरज आहे का? देव असला तर नक्की काय काम करतो या सारख्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर मला अजून मिळाली नाहीत. मग मीच चिंतन करून स्वतःपुरती स्वतःची उत्तर शोधून काढली. तीच खाली देत आहे. आपले विचार ऐकून ती उत्तर अधिक प्रगल्भ करायला मला आवडेल. देव नक्की असतो का? हो देव असतो. कुठे असतो ते माहित नाही आणि कुठेही असला तरी फरक पडत नाही. देव हा राष्ट्रपतींसारखा असतो. तो सत्ता चालवत नाही. तो शक्यतो पर्यंत कशातही लक्ष घालत नाही तरी त्याच्या परवानगी शिवाय कुठलंही काम तडीस जात नाही. तरी त्याला स्वतःला आणीबाणी शिवाय कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. देव नक्की काय करतो? देव स्वतः काहीच करत नाही. फक्त तो इतरांच्या कामात ढवळाढवळ करत नाही. जो जस वागेल तस तो त्याला वागू देतो. तुम्ही वाईट वागलात म्हणून तुम्हाला शिक्षा देण्याची जबाबदारी देव घेत नाही, आणि तुम्ही चांगलं वागलात म्हणून तुमचं भलं सुद्धा देव करत नाही. किंबहुना देवाचं ते कामच नाही. तुमच्या आमच्या सारख्या शूद्र लोकांच्या आयुष्यात देवाला काडीइतका सुद्धा रस नाही. देवाची गरज कशासाठी आहे? प्रत्यक्ष जीवनात देवाची गरज अजिबात नाही. देवाची गरज मुख्यतः दोष देण्यासाठी आणि क्वचित आभार मानण्यासाठी आहे. जे तुम्ही बदलू शकत नाही अशा गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या इच्छित कार्यात अपयश आलं कि दोष देण्यासाठी देव लागतो कारण स्वतःचे दोष स्वीकारणं आपल्याला सहज जमत नाही. तसंच तुम्हाला यश मिळालं कि ते मिळवताना तुम्हाला जाणवलेल्या स्वतःच्या मर्यादा आणि तरी मिळालेलं यश याची सांगड घालताना मनात आलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देव लागतो.

मराठी_माणूस 23/08/2017 - 12:41
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/state-to-hc-there-are-no-silence-zones-in-mumbai/articleshow/60179935.cms ह्यात एक मोठा गंभीर प्रश्न विचारला आहे "Why is the state getting so agitated because somebody is not allowed to use loudspeakers? Why is the state so keen to encourage the use of loudspeakers?"
हे माझ्या मनातील द्वंद्व आहे काही दिवसांपासून.. शीर्षक कदाचित साजेसं नाही (मी स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करणारा विध्यार्थी आहे लेखनाबाबत अजूनतरी प्रगल्भता आलेली नाही) परंतु जे मला सांगायचं आहे त्यासाठी तेच बरोबर वाटतं! झालं असं आहे की या आठवड्यात गणपती येतायत सगळी कडे लगबग सुरू आहे.. घरी असतो आमच्या गणपती.. सुरुवात मीच केली आहे त्याची किंवा माझाच हट्ट होता त्यासाठी काही वर्षांपुर्वी.. त्यामुळे तयारीही माझ्याचकडे असायची.. साफ सफाई, सजावट सगळंच.. गणपती आले की एकंदरीत सगळं छान असतं, प्रसन्न वाटतं मग मित्रमंडळी, आप्तेष्ट, पाहुणे, आणि अगदी काही जवळची माणसे☺(ज्यांना इतर वेळी घरी बोलावणं अवघड) यांना आम

लिखाण

माम्लेदारचा पन्खा ·

In reply to by पिलीयन रायडर

पण अर्थात लेखकु वाचायला फिरकतही असतील इतर धाग्यांवर असं वाटत नाही.
शक्य आहे. ह्या धाग्याची लिंक 'त्या' धाग्यात प्रतिक्रिया म्हणून टाकायला हवी.

जुने आणि जाणिते मिपाकर पण आजकाल तेच तेच चर्‍हाट वळून राहिलेत त्यामुळे नवीन लेखकुंना पाठींबा देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यातल्या त्यात जमल्यास शालजोडीतले हाणावे असा मम मनी विचार येतो पण प्रत्यक्ष कृती करणे टाळावे लागते. न जाणो आपलाच पत्ता कट झाला तर ! कोणत्याही लेखापुढे शुन्य अभिप्राय असु नये असे व्रत म्या धरीले आहे आजकाल :)

कॉपी करायला सुद्धा अक्कल लागते, काही लोकांकडे ती ही नसते त्यामुळे साधं एडिट करताना भाषण शब्द राहून गेलाय एका ठिकाणी. अजून आमचे शेकडो लेख येणे आहेत ज्यावर असे काही गरीब पोट भरू शकतील. कॉपी करून का होईना, पास होत रहा.

In reply to by पिलीयन रायडर

पण अर्थात लेखकु वाचायला फिरकतही असतील इतर धाग्यांवर असं वाटत नाही.
शक्य आहे. ह्या धाग्याची लिंक 'त्या' धाग्यात प्रतिक्रिया म्हणून टाकायला हवी.

जुने आणि जाणिते मिपाकर पण आजकाल तेच तेच चर्‍हाट वळून राहिलेत त्यामुळे नवीन लेखकुंना पाठींबा देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. त्यातल्या त्यात जमल्यास शालजोडीतले हाणावे असा मम मनी विचार येतो पण प्रत्यक्ष कृती करणे टाळावे लागते. न जाणो आपलाच पत्ता कट झाला तर ! कोणत्याही लेखापुढे शुन्य अभिप्राय असु नये असे व्रत म्या धरीले आहे आजकाल :)

कॉपी करायला सुद्धा अक्कल लागते, काही लोकांकडे ती ही नसते त्यामुळे साधं एडिट करताना भाषण शब्द राहून गेलाय एका ठिकाणी. अजून आमचे शेकडो लेख येणे आहेत ज्यावर असे काही गरीब पोट भरू शकतील. कॉपी करून का होईना, पास होत रहा.
"मला लिखाण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं पहिल्यांदा बोलून जो माणूस लिहायला सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने लिखाण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ लिखाण चाललेलं असते. मिपावर हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मुख्य बोर्डाच्या संपादक लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात.