मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राहणी

(धप्पकन)

प्यारे१ ·
रस्त्यावरुन जाताना चालू सिग्नलमधून धप्पकन आवाज कानात घुसला.. कोणाचा तरी फाटलेला स्पिकर असणार.. छातीत नुसतीच धडधड आणि मनात कचकचीत शिव्या आल्या.. संस्कारांनी तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा कानात खुपणारा तो भसाडा आवाज... कोण साला घुसतोय डोक्यात.. नडतोय खालीपीली **चा.. कुठच्याही वेळेला कारटेप लावून शायनिंग मारतात... काळ्या पैशाची पैदास हरामखोरांची... मान वळवून मागे बघितलं तर तो '४१४१ घड्याळवाला' स्कॉर्पिओ होता... मग मी गपगुमान खाली मान घालून चालू पडलो.. !!!! -(मनातल्या मनात)

नस्त्या उचापती

अन्नू ·

रेवती 12/04/2012 - 06:34
बापरे! बराच सोडा पोटात गेला म्हणायचा.;) असो, चार सोपे पदार्थ सहज शिकता येतील असे वाटते. सोड्याच्या डब्याचा जो घोळ झाला तसाच माझ्याकडूनही झाला होता. गाजर हलव्यात साखरेऐवजी मीठ घातले आणि सगळा प्रकार डोळ्यादेखत वाया गेल्याचे अजून वाईट वाटते.

सूड 12/04/2012 - 07:23
पहिला प्रयत्न असला तरी बर्‍यापैकी यशस्वी झालाय. असले उपद्व्याप केलेले दिवस आठवले आणि हसू आलं. पण कधी हट्ट सोडला नाही शिकण्याचा !! त्याचा फायदा हा झाला की कुणी बनवून देईल किंवा विकत आणू हा विचार कधी करावा लागला नाही. मनात आलं की करुन खाता येऊ लागलं. आपल्या पोटाला लागणारं करुन खाण्यात कमीपणा तो कसला ? फारच बोललो राव. असो पुढील रेशिपीसाठी शुभेच्छा !

In reply to by जेनी...

पापडांपेक्षा होलव्हीट खाकरे जास्त वाटत आहे :P असो स्वयंपाक करताना चुका ह्या होतचं असतात :) तुमच्या मेहनतीला दाद :)

पियुशा 12/04/2012 - 10:08
हम्म्...कळल ना तुला स्वयंपा़क करणे कीती अवघड असते ते ;) दिद्दीकडुन शिकुन घे हळुहळु मग पुन्हा अशी वेळ आली तर गोची होणार नाही तुझी ;) असो ..हा पाक्रु. चा फड्शा पाड्लेला व्रुतांत आवडला गेला आहे :)

दादा कोंडके 12/04/2012 - 10:25
माझ्या मित्रानं घरी एकटा असताना, 'वन पॉट मील' मध्ये वराइटी म्हणून भात करताना तांदळातच मीठ, तीखट आणि आंडी फोडून टाकली होती. तो पदार्थ झाल्यावर कसाबसा अर्धा खाउन संपवला. कूकर मध्ये ते अर्धं तसच ठेउन स्वारी लगेच कॉलेजला गेली, त्या दिवशी हॉस्टेल वरच्या मित्राकडे राहून दुसर्‍या दिवशी संध्याकाळी घरी परितले आणि दार उघडल्या बरोबर दारातच ओकले! :)

होतं असं कधी कधी. विसेषतः नव्यानेच स्वयंपाक शिकताना. पण हतोत्साहित होऊ नये. अशा अनुभवांमधून शिकतच चांगला स्वयंपाक येऊ शकतो. पियुशाला स्वयंपाक अवघड वाटत असेल तर वाटू दे बापुडा. पण नेटाने शिकल्यास काहीही (स्वयंपाकात तरी) अवघड नाही.

पियुशा 12/04/2012 - 10:45
@ पेठकर काका पियुशाला स्वयंपाक अवघड वाटत असेल तर वाटू दे बापुडा अहो मी गंमत केली त्याची !! अन मला स्वयंपाक अवघड नै वाटत , घरच्याना मला स्वयंपाक करताना पाहुन अवघड वाटत ;)

मृत्युन्जय 12/04/2012 - 11:05
हीहीही. मस्त लिहिले आहे एकदम. वरती अपर्णातै म्हणाल्यातसे जिवंत राह्यला त्यातच समाधान माना ;) लेख मस्तच जमला आहे. एक गोष्ट नक्की की पाकक्रिया येत नसेल तरी लेखनक्रिया व्यवस्थित जमते तुम्हाला :)

गवि 12/04/2012 - 11:23
देवा.. जबरदस्त हसू आलेलं आहे. पहिल्यांदा पोळ्या बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा शब्दशः आणि स्टेप बाय स्टेप हीच सर्व अघटितं घडली होती. विनावाटणाचे पाणीदार कालवण बनवण्याचा अनुभवही तंतोतंत जुळला.. लगे रहो.. उत्तम प्रयत्न... तो करावासा वाटला हे विशेष.. पुन्हा नव्याने उचापती चालूच ठेव.

In reply to by गवि

गवि 12/04/2012 - 12:07
बादवे पुढील वेळी एक डाबर होममेड कोकोनट मिल्कचा छोटा टेट्रापॅक घरी ठेवा. फर्स्ट प्रेसचं घट्ट नारळदूध असतं. पूर्वी वापरलंही असेल तुम्ही म्हणा.. तो कालवणात, करी, रस्सा , खिचडी वगैरेत घातला की दाटपणा येतो. विशेषतः कालवणांना वेगळी ग्रेव्ही, वाटणघाटण करावे लागत नाही.

सस्नेह 12/04/2012 - 11:56
स्वयंपाकाची क्रुती फसली तरि लेखनाची छानच जमली आहे बरं का अन्नूभाऊ. (इथे होतकरू तरुणांनी धडा गिरवण्यासारखे आहे. शिकून घ्या मंडळी, उद्या तुमच्या सौं. ना स्वयंपाक येत नसला तर पंचाईत नको ! )

कवितानागेश 12/04/2012 - 12:30
फार वाईट वाटून घेउ नका. असे कुणाचेही होउ शकते. माझी एक मावशी एकदा पिठीसाखरेऐवजी रांगोळी वापरणार होती. सहज एक चिमूट तोंडात टाकली आणि पदार्थ वाचला! :)

विसुनाना 12/04/2012 - 12:42
लेख (चपात्यांप्रमाणेच) कडक आहे. महत्त्वाचे अवांतरः
मी घरात एकटाच पडलो होतो
प्रथमच सासरच्या घरात प्रवेश करणार्‍या नववधू
रडणार्‍या मुलीला उगी उगी म्हणणार्‍या वधूच्या पित्यासारखे
पण रोज स्वयंपाक करताना दिदिच्या जवळ हाच डबा असतो
- या वाक्यांशांवरून या प्रात्यक्षिकाचे लेखक श्री. अन्नु हे उपवधु असून आता थोडाफार स्वयंपाकही करू शकतात असे (आमच्या अंगभूत चाणाक्षपणामुळे) जाणवले. तेव्हा घरातली सर्व मंडळी बाहेर गेल्यास त्यांची काळजी घेण्यास - "जरूरत है, जरूरत है....सख्त जरूरत है"
प्रथम टाईम मॅनेजमेंटसाठी मोबाईल पाहीला.
- या वाक्यावरून ते आयटीतही असावेत असे वाटले. तेव्हा (ताई, माई, अक्का, आज्जी, काका इ.) समस्त विवाह मंडळांनी त्यांच्या पुढे येणार्‍या लेखांकडे लक्ष ठेवून त्यांतून त्यांची इत्थंभूत माहिती काढावी आणि एक पुण्यकार्य पदरात (किंवा रुमालात) बांधून घ्यावे ही आग्रहाची विनंती. ;)

स्वातीविशु 12/04/2012 - 13:24
मस्त आणि कड्क लेखन आवडले. :) मला माझा पहिला डोश्याचा अन कुकर मधल्या गाजर (एका कुकरच्या जाहीरातीत पाहिला होता तसा) हलव्याचा प्रयत्न आठवला. डोश्याला मी कुठलेतरी भलतेच पीठ घेतले होते, त्यामुळे ते तव्यावर ज्वारीच्या पीठासारखे लांब लांब पसरत होते, त्यामुळे आईने वैतागून ज्वारीच्या पीठाच्या भाकरी केल्या अन घेवड्याच्या डाळीची आमटी. ;) कुकरमधला गाजर हलवा जास्त शिट्यांमुळे करपला होता. ;) पण आता मात्र हे दोन्ही प्रकार मी चांगले करते बरं का. ;) तुम्हालाही जमेल हळूहळू स्वयंपाक....असा धीर सोडू नका. :)

In reply to by स्वातीविशु

किचेन 27/02/2016 - 20:00
कुकर मधला गाजर हलवा हा गाजराची खिर मह्णून खपवला होता.एकदा पियुषाच्या जिलब्या करताना मजा आली होती.पहिल्या काहि जिलब्या तर पसरुन ताटभर मोठ्या झाल्या होत्या.

In reply to by किचेन

अन्नू 01/03/2016 - 03:07
हसणारी स्माईली आहे [:)] कि रडणारी? [:(] आंम्हाला तर कै कळतंच नै ब्वॉ.

स्मिता. 12/04/2012 - 23:03
मस्त कुरकुरीत लेख आहे. पोळ्या पापडासारख्या दिसत असल्या तरी भिजवलेली कणीक छान दिसतेय ;)

ऋषिकेश 13/04/2012 - 09:45
हा हा हा मस्त खुसखुशीत लेखन! जेवण कसंही होवो त्यानिमित्ताने निखळ करमणूक करणारे लेखन तयार झाले हे काय कमी आहे :) बाकी काहि वर्षांपूर्वी माझीही हीच गत होती.. साबुदाणा, रविवारची दूपार आणि मी हे त्यावर लिहिलं होतं ते आठवलं सरावाने आता स्वतःच नव्हे तर इतरही माझ्या जेवणार खुश असतात

In reply to by ऋषिकेश

तुझ्या आणि राजेच्या उपदव्यापांच्या लेखाचीच लिंक द्यायला आलो होतो. स्वयंपाक कसाही होवो, पण लेख मात्र चमचमीत आणि लज्जतदार झाला आहे हो अन्नु शेठ. बाकी आम्ही एक मोठी पोळी लाटतो आणि त्यावरती डब्याच्या झाकणाची कड दाबतो. छान गोग्गोल पोळी तयार होते. ;)

In reply to by प्रीत-मोहर

मी आधी तुला सांगितले होते. आठव जरा ! लगेच तू म्हणालीस मी पण असेच करते. आता तू खरेच करतेस का माझे ऐकून तसे बोललीस ह्याला पुरावा काय ?

अन्नू 13/04/2012 - 15:27
सर्वांचे मनापासून आभार तर माझ्या पुढच्या उचापतींसाठी शुभेच्छा देणार्‍यांचे विशेष आभार. @ ऋषिकेश तुमचा लेख वाचून जिव परातीतच पडला! आपल्यासारखे आणखी कोणी जोडीला असलेले पाहून जरा बरे वाटते. बाकि तुंम्हाला ती पाकृ खाण्याचा भयंकर योग आला नव्हता हे पाहून आनंद वाटला, पण आंम्ही मात्र स्वतः ची पाकृ स्वतः च खाण्याचे महा-कर्मकठीण काम केले होते आणि ते करताना त्यावेळी मला अक्षरशः दरदरुन घाम फुटला होता! :(

तिच्यायला त्या सोड्याच्या आठवणी नको राव! पुण्यात मेसवाल्यांचा परममित्र आहे खायचा सोडा!, चार चपात्या खाऊन पोट भरणार नाही पण एक घास भात खाल्ला का पोट डब्ब होत असे वजन असले सरसर उतरे की बास!

रेवती 12/04/2012 - 06:34
बापरे! बराच सोडा पोटात गेला म्हणायचा.;) असो, चार सोपे पदार्थ सहज शिकता येतील असे वाटते. सोड्याच्या डब्याचा जो घोळ झाला तसाच माझ्याकडूनही झाला होता. गाजर हलव्यात साखरेऐवजी मीठ घातले आणि सगळा प्रकार डोळ्यादेखत वाया गेल्याचे अजून वाईट वाटते.

सूड 12/04/2012 - 07:23
पहिला प्रयत्न असला तरी बर्‍यापैकी यशस्वी झालाय. असले उपद्व्याप केलेले दिवस आठवले आणि हसू आलं. पण कधी हट्ट सोडला नाही शिकण्याचा !! त्याचा फायदा हा झाला की कुणी बनवून देईल किंवा विकत आणू हा विचार कधी करावा लागला नाही. मनात आलं की करुन खाता येऊ लागलं. आपल्या पोटाला लागणारं करुन खाण्यात कमीपणा तो कसला ? फारच बोललो राव. असो पुढील रेशिपीसाठी शुभेच्छा !

In reply to by जेनी...

पापडांपेक्षा होलव्हीट खाकरे जास्त वाटत आहे :P असो स्वयंपाक करताना चुका ह्या होतचं असतात :) तुमच्या मेहनतीला दाद :)

पियुशा 12/04/2012 - 10:08
हम्म्...कळल ना तुला स्वयंपा़क करणे कीती अवघड असते ते ;) दिद्दीकडुन शिकुन घे हळुहळु मग पुन्हा अशी वेळ आली तर गोची होणार नाही तुझी ;) असो ..हा पाक्रु. चा फड्शा पाड्लेला व्रुतांत आवडला गेला आहे :)

दादा कोंडके 12/04/2012 - 10:25
माझ्या मित्रानं घरी एकटा असताना, 'वन पॉट मील' मध्ये वराइटी म्हणून भात करताना तांदळातच मीठ, तीखट आणि आंडी फोडून टाकली होती. तो पदार्थ झाल्यावर कसाबसा अर्धा खाउन संपवला. कूकर मध्ये ते अर्धं तसच ठेउन स्वारी लगेच कॉलेजला गेली, त्या दिवशी हॉस्टेल वरच्या मित्राकडे राहून दुसर्‍या दिवशी संध्याकाळी घरी परितले आणि दार उघडल्या बरोबर दारातच ओकले! :)

होतं असं कधी कधी. विसेषतः नव्यानेच स्वयंपाक शिकताना. पण हतोत्साहित होऊ नये. अशा अनुभवांमधून शिकतच चांगला स्वयंपाक येऊ शकतो. पियुशाला स्वयंपाक अवघड वाटत असेल तर वाटू दे बापुडा. पण नेटाने शिकल्यास काहीही (स्वयंपाकात तरी) अवघड नाही.

पियुशा 12/04/2012 - 10:45
@ पेठकर काका पियुशाला स्वयंपाक अवघड वाटत असेल तर वाटू दे बापुडा अहो मी गंमत केली त्याची !! अन मला स्वयंपाक अवघड नै वाटत , घरच्याना मला स्वयंपाक करताना पाहुन अवघड वाटत ;)

मृत्युन्जय 12/04/2012 - 11:05
हीहीही. मस्त लिहिले आहे एकदम. वरती अपर्णातै म्हणाल्यातसे जिवंत राह्यला त्यातच समाधान माना ;) लेख मस्तच जमला आहे. एक गोष्ट नक्की की पाकक्रिया येत नसेल तरी लेखनक्रिया व्यवस्थित जमते तुम्हाला :)

गवि 12/04/2012 - 11:23
देवा.. जबरदस्त हसू आलेलं आहे. पहिल्यांदा पोळ्या बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा शब्दशः आणि स्टेप बाय स्टेप हीच सर्व अघटितं घडली होती. विनावाटणाचे पाणीदार कालवण बनवण्याचा अनुभवही तंतोतंत जुळला.. लगे रहो.. उत्तम प्रयत्न... तो करावासा वाटला हे विशेष.. पुन्हा नव्याने उचापती चालूच ठेव.

In reply to by गवि

गवि 12/04/2012 - 12:07
बादवे पुढील वेळी एक डाबर होममेड कोकोनट मिल्कचा छोटा टेट्रापॅक घरी ठेवा. फर्स्ट प्रेसचं घट्ट नारळदूध असतं. पूर्वी वापरलंही असेल तुम्ही म्हणा.. तो कालवणात, करी, रस्सा , खिचडी वगैरेत घातला की दाटपणा येतो. विशेषतः कालवणांना वेगळी ग्रेव्ही, वाटणघाटण करावे लागत नाही.

सस्नेह 12/04/2012 - 11:56
स्वयंपाकाची क्रुती फसली तरि लेखनाची छानच जमली आहे बरं का अन्नूभाऊ. (इथे होतकरू तरुणांनी धडा गिरवण्यासारखे आहे. शिकून घ्या मंडळी, उद्या तुमच्या सौं. ना स्वयंपाक येत नसला तर पंचाईत नको ! )

कवितानागेश 12/04/2012 - 12:30
फार वाईट वाटून घेउ नका. असे कुणाचेही होउ शकते. माझी एक मावशी एकदा पिठीसाखरेऐवजी रांगोळी वापरणार होती. सहज एक चिमूट तोंडात टाकली आणि पदार्थ वाचला! :)

विसुनाना 12/04/2012 - 12:42
लेख (चपात्यांप्रमाणेच) कडक आहे. महत्त्वाचे अवांतरः
मी घरात एकटाच पडलो होतो
प्रथमच सासरच्या घरात प्रवेश करणार्‍या नववधू
रडणार्‍या मुलीला उगी उगी म्हणणार्‍या वधूच्या पित्यासारखे
पण रोज स्वयंपाक करताना दिदिच्या जवळ हाच डबा असतो
- या वाक्यांशांवरून या प्रात्यक्षिकाचे लेखक श्री. अन्नु हे उपवधु असून आता थोडाफार स्वयंपाकही करू शकतात असे (आमच्या अंगभूत चाणाक्षपणामुळे) जाणवले. तेव्हा घरातली सर्व मंडळी बाहेर गेल्यास त्यांची काळजी घेण्यास - "जरूरत है, जरूरत है....सख्त जरूरत है"
प्रथम टाईम मॅनेजमेंटसाठी मोबाईल पाहीला.
- या वाक्यावरून ते आयटीतही असावेत असे वाटले. तेव्हा (ताई, माई, अक्का, आज्जी, काका इ.) समस्त विवाह मंडळांनी त्यांच्या पुढे येणार्‍या लेखांकडे लक्ष ठेवून त्यांतून त्यांची इत्थंभूत माहिती काढावी आणि एक पुण्यकार्य पदरात (किंवा रुमालात) बांधून घ्यावे ही आग्रहाची विनंती. ;)

स्वातीविशु 12/04/2012 - 13:24
मस्त आणि कड्क लेखन आवडले. :) मला माझा पहिला डोश्याचा अन कुकर मधल्या गाजर (एका कुकरच्या जाहीरातीत पाहिला होता तसा) हलव्याचा प्रयत्न आठवला. डोश्याला मी कुठलेतरी भलतेच पीठ घेतले होते, त्यामुळे ते तव्यावर ज्वारीच्या पीठासारखे लांब लांब पसरत होते, त्यामुळे आईने वैतागून ज्वारीच्या पीठाच्या भाकरी केल्या अन घेवड्याच्या डाळीची आमटी. ;) कुकरमधला गाजर हलवा जास्त शिट्यांमुळे करपला होता. ;) पण आता मात्र हे दोन्ही प्रकार मी चांगले करते बरं का. ;) तुम्हालाही जमेल हळूहळू स्वयंपाक....असा धीर सोडू नका. :)

In reply to by स्वातीविशु

किचेन 27/02/2016 - 20:00
कुकर मधला गाजर हलवा हा गाजराची खिर मह्णून खपवला होता.एकदा पियुषाच्या जिलब्या करताना मजा आली होती.पहिल्या काहि जिलब्या तर पसरुन ताटभर मोठ्या झाल्या होत्या.

In reply to by किचेन

अन्नू 01/03/2016 - 03:07
हसणारी स्माईली आहे [:)] कि रडणारी? [:(] आंम्हाला तर कै कळतंच नै ब्वॉ.

स्मिता. 12/04/2012 - 23:03
मस्त कुरकुरीत लेख आहे. पोळ्या पापडासारख्या दिसत असल्या तरी भिजवलेली कणीक छान दिसतेय ;)

ऋषिकेश 13/04/2012 - 09:45
हा हा हा मस्त खुसखुशीत लेखन! जेवण कसंही होवो त्यानिमित्ताने निखळ करमणूक करणारे लेखन तयार झाले हे काय कमी आहे :) बाकी काहि वर्षांपूर्वी माझीही हीच गत होती.. साबुदाणा, रविवारची दूपार आणि मी हे त्यावर लिहिलं होतं ते आठवलं सरावाने आता स्वतःच नव्हे तर इतरही माझ्या जेवणार खुश असतात

In reply to by ऋषिकेश

तुझ्या आणि राजेच्या उपदव्यापांच्या लेखाचीच लिंक द्यायला आलो होतो. स्वयंपाक कसाही होवो, पण लेख मात्र चमचमीत आणि लज्जतदार झाला आहे हो अन्नु शेठ. बाकी आम्ही एक मोठी पोळी लाटतो आणि त्यावरती डब्याच्या झाकणाची कड दाबतो. छान गोग्गोल पोळी तयार होते. ;)

In reply to by प्रीत-मोहर

मी आधी तुला सांगितले होते. आठव जरा ! लगेच तू म्हणालीस मी पण असेच करते. आता तू खरेच करतेस का माझे ऐकून तसे बोललीस ह्याला पुरावा काय ?

अन्नू 13/04/2012 - 15:27
सर्वांचे मनापासून आभार तर माझ्या पुढच्या उचापतींसाठी शुभेच्छा देणार्‍यांचे विशेष आभार. @ ऋषिकेश तुमचा लेख वाचून जिव परातीतच पडला! आपल्यासारखे आणखी कोणी जोडीला असलेले पाहून जरा बरे वाटते. बाकि तुंम्हाला ती पाकृ खाण्याचा भयंकर योग आला नव्हता हे पाहून आनंद वाटला, पण आंम्ही मात्र स्वतः ची पाकृ स्वतः च खाण्याचे महा-कर्मकठीण काम केले होते आणि ते करताना त्यावेळी मला अक्षरशः दरदरुन घाम फुटला होता! :(

तिच्यायला त्या सोड्याच्या आठवणी नको राव! पुण्यात मेसवाल्यांचा परममित्र आहे खायचा सोडा!, चार चपात्या खाऊन पोट भरणार नाही पण एक घास भात खाल्ला का पोट डब्ब होत असे वजन असले सरसर उतरे की बास!
आज घरातील सर्व मंडळी काही कारणास्तव चार दिवसांसाठी बाहेरगावी गेलेली असल्याने मी घरात एकटाच पडलो होतो आणि त्यामुळेच घरातील 'स्व' जेवणाची जबाबदारीसुद्धा सर्वस्वी माझ्यावर पडली होती. तसा मी भात अगदी मस्त करतो (एकट्यापुरताच) परंतु रोज रोज भात खाण्यापेक्षा आज जरा वेगळं करुया असे वाटले. पण वेगळ म्हणजे नेमक काय करायच? कारण ऑम्लेट- भाताच्या पुढे माझी कधीच उडी गेली नव्हती; नव्हे तसं धाडसच मी कधी केलं नव्हत. (त्यात आळस हा घटकही किंचितसा कारणीभूत होताच!) पण आज मात्र काहीतरी असं धाडसी कृत्य करावच अस मनापासून वाटू लागल होतं.

नीतिमत्ता

सहज ·

उधळ्या इसाप भरपूर वाटून, झाला सुप्रसिद्ध! आता, मी वाटून काय उपयोग? आणि हो, घाबरतोय कोण कुप्रसिद्धीला?
हे एकदम आवडेश.

In reply to by गणपा

आवडलं, काव्यांग आवडलं! :) पुर्वी कधी दिसलं नाही. अहो, आधी ते सुप्त होतं! आता रिटायरमेंट जवळ आल्याने उमलतंय, अंग!!! मेल्-मेनोपॉजचा तुमच्या तिथल्या उष्ण हवेत मात्र भारीच त्रास हो सहजराव!!!! :)

पैसा 10/04/2012 - 20:38
कविता मस्त! पण नीतिमत्ता म्हण्जे काय हो भौ?

मदनबाण 10/04/2012 - 20:52
बॉं बाँ बाँ... कोन लिवतय बगा की राव ! डायरेक्ट व्यनी मोड मधुनशान नितिमत्तेवर ! हॅहॅहॅ... चुकुन हिंदुस्थानी बातम्या देणारी वाहिनी अथवा वर्तमानपत्र सहजच नजरेत आले काय राव ? ;)

सुनील 10/04/2012 - 21:07
देर से आये, दुरुस्त आये! खव, खफ वर ऊंडारणं बंद केलं की काही लिहून होतं! Waht you keep is not yours, what you give away is yours असं कुणीसं म्हटलयं (गुगलून पहा आणि नाहीच सापडलं तर मीच म्हटलय असं समजा!) कवितेचा फॉर्म आवडला. ही सुरुवात ठरू दे आणि सहजरावांकडून असेच लेखन येउ दे!!

विकास 12/04/2012 - 20:26
ती ना? नसतेच राजकारण्यांकडे, सरकारी बाबूंकडे आणि भांडवलशहांकडे. म्ह्णूनच मीही वापरत नाही. कशाला त्यांची वक्रदृष्टी? अजून येऊ द्यात!

उधळ्या इसाप भरपूर वाटून, झाला सुप्रसिद्ध! आता, मी वाटून काय उपयोग? आणि हो, घाबरतोय कोण कुप्रसिद्धीला?
हे एकदम आवडेश.

In reply to by गणपा

आवडलं, काव्यांग आवडलं! :) पुर्वी कधी दिसलं नाही. अहो, आधी ते सुप्त होतं! आता रिटायरमेंट जवळ आल्याने उमलतंय, अंग!!! मेल्-मेनोपॉजचा तुमच्या तिथल्या उष्ण हवेत मात्र भारीच त्रास हो सहजराव!!!! :)

पैसा 10/04/2012 - 20:38
कविता मस्त! पण नीतिमत्ता म्हण्जे काय हो भौ?

मदनबाण 10/04/2012 - 20:52
बॉं बाँ बाँ... कोन लिवतय बगा की राव ! डायरेक्ट व्यनी मोड मधुनशान नितिमत्तेवर ! हॅहॅहॅ... चुकुन हिंदुस्थानी बातम्या देणारी वाहिनी अथवा वर्तमानपत्र सहजच नजरेत आले काय राव ? ;)

सुनील 10/04/2012 - 21:07
देर से आये, दुरुस्त आये! खव, खफ वर ऊंडारणं बंद केलं की काही लिहून होतं! Waht you keep is not yours, what you give away is yours असं कुणीसं म्हटलयं (गुगलून पहा आणि नाहीच सापडलं तर मीच म्हटलय असं समजा!) कवितेचा फॉर्म आवडला. ही सुरुवात ठरू दे आणि सहजरावांकडून असेच लेखन येउ दे!!

विकास 12/04/2012 - 20:26
ती ना? नसतेच राजकारण्यांकडे, सरकारी बाबूंकडे आणि भांडवलशहांकडे. म्ह्णूनच मीही वापरत नाही. कशाला त्यांची वक्रदृष्टी? अजून येऊ द्यात!
वडीलोपार्जीत संपत्ती? मानवतेचा ठेवा? स्त्रीधनच. बहुतेक वापरु की नको? जग कुठे चालल्लेय? ---------- उधळ्या इसाप भरपूर वाटून, झाला सुप्रसिद्ध! आता, मी वाटून काय उपयोग? आणि हो, घाबरतोय कोण कुप्रसिद्धीला? ----------------------- ती ना? नसतेच राजकारण्यांकडे, सरकारी बाबूंकडे आणि भांडवलशहांकडे. म्ह्णूनच मीही वापरत नाही. कशाला त्यांची वक्रदृष्टी? -------------------------- म्हणाली, मला स्वातंत्र्य द्या. तुमच्या आयुष्यात स्थान द्या. नाही जाणार पळून, नाही होत मी भ्रष्ट. ज्यांनी दिले, ते अजरामर झाले. स्साली, जरा बोलू दिले, तर पोहोचली थेट माझ्या मरणापाशी..

सॅम पित्रोडा नवे राष्ट्रपती?

चैतन्य गौरान्गप्रभु ·

सोत्रि 09/04/2012 - 19:24
छान ओळख करून दिलीत! आज आपण जी संदेश दळणवळणात जी प्रगती केली आहे त्यामागे पित्रोदांचा फार मोठा हात आहे. ते राष्ट्रपती ह्यावे ह्यासाठी सदिच्छा पण झाल्यास रबर स्टॅम्प राष्ट्रपती होऊ नये हीच इच्छा. - (पित्रोदांचा समर्थक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Pearl 09/04/2012 - 19:52
लेख आवडला. >>ते राष्ट्रपती ह्यावे ह्यासाठी सदिच्छा पण झाल्यास रबर स्टॅम्प राष्ट्रपती होऊ नये हीच इच्छा.>> +१

दादा कोंडके 08/04/2012 - 22:39
ते राष्ट्रपती व्हावे हीच इच्छा. बहुतेक वेळी अधिकार आणि जबाबदारीच्या बाबतीत पद कुचकामी असलं तरी कोणत्यातरी कर्तुत्ववान व्यक्तीला मिळावं. या धाग्यावर हे अवांतर होइल पण सध्याची बाई जाम डोक्यात जाते यार. आता हे काही रागाचं कारण नव्हे, पण एकदा सकाळ मध्ये फोटो आला होता कुठल्यातरी दौर्‍यावर असताना, "एका निवांत क्षणी प्रतिभा पाटील" या टॅग लाइननं. त्या फोटोत ही बाई पायर्‍यांवर बसली होती आणी जवळच नवरा आणि अंगरक्षक हात बांधून उभे होते. :| असा निष्कारण रागराग करण्यापेक्षा या दौर्‍याविषयीची आंतरजालावर माहिती काढायचा प्रयत्न केला. :) अजेंडा काय होता, तीथं प्रत्यक्षात जाणं का जरूरीचं होतं वगैरे. पण कुठेच काहीच माहिती मिळाली नाही. या फोटोशिवाय कुठल्याही वर्तमान पत्रानंही या दौर्‍याची दखलही घेतली नव्हती. म्हणजे हा दौराच निरुपयोगी होता की गोपनिय होता हे कळायला मार्ग नाही. (च्यायला रिटायर झाल्यावर माहितीच्या अधिकार वापरून हीच कामं करावी लागणार आहेत) आणि आतातर या बाईने आत्तापर्यंतच्या राष्ट्रपतींमध्ये रेकॉर्ड केला आहे दौर्‍यांवर खर्च करून. मागे सुखोईमधून प्रवास केला म्हणे. या वयात असल्या विदुषकी चाळ्यांनी सैनिकांचं मनोधैर्य खरच उंचावत असेल? की फक्त यांच्या हौसे खातर पद वापरून यांचे शौक पुर्ण करून घ्यायचे? देशासाठी खरच काही करायचं असेल तर यांनी पैसे न उधळता फक्त घरी बसावं.

In reply to by दादा कोंडके

मन१ 09/04/2012 - 18:52
म्हणजे हा दौराच निरुपयोगी होता की गोपनिय होता हे म्हणजे अगदि हुच्च लिहिलत. देशासाठी खरच काही करायचं असेल तर यांनी पैसे न उधळता फक्त घरी बसावं. हे त्याहून थोर.

पित्रोडा ह्यांना राजीव ह्यांच्या मृत्यू नंतर इतर राजकारणी माणसांनी त्यांच्या कर्तुत्वाला संधी मिळेल व देशाचे सोने होईन अशी कोणतीही कामगिरी देऊ शकले नाही. मनमोहन सिंग ह्यांनी अनेक गुणी माणसे योग्य त्या पदावर आणली. आलुवालीया, तेंडूलकर , जाधव , निलकेणी आणि अशी कितीतरी वेगळ्या शेत्रातील कर्तुत्ववान माणसे कोणतेही राजकारण न करता योग्य त्या पदावर आलेत. आता दुबळे म्हणून हिणवणे फार सोपे असते. पण प्रत्यक्षात कड्बोल्याचे सरकार चालवणे विरोधी पक्षाला सुद्धा कठीण गेले. माझ्या मते राष्ट्रपती हा रबरी शिक्का जरी असला तरी त्याचा जगात एक ब्रेंड म्हणून उपयोग होऊ शकतो. कलाम ह्यांच्या उच्च शिक्षण व भव्य कारकीर्दीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला स्वताची प्रतिमा उंचावण्यासाठी फार मोठी मदत झाली. आता प्रतिभा ताई ह्यांच्या नावामागे आंतराष्ट्रीय ख्याती आणि वलय नव्हते हे तितकेच खरे आहे. पित्रोडा ह्यांच्या अनुभव ,कार्य आणि नाव ह्यांच्या भारताला खरेच खूप चांगला फायदा होईन, विशेतः दक्षिण अमेरिकेची बाजारपेठ चीन वेगाने खिशात टाकतोय. तिथे आणि अफिक्रेत भारतीय नेते जाऊन चांगले संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे. प्रगत देशांची व त्यांच्या कंपन्यांचे तंत्रांद्यान पारदर्शक रीत्या भारतात आले पाहिजे. आणि ह्या साठी पित्रोडा सारख्या व्यक्तींची देशाला गरज आहे.

अन्या दातार 09/04/2012 - 10:25
नेहमीप्रमाणेच उत्तम ओळख करुन दिलीत. धन्यवाद जाताजाता: मिपा हे दैनिक वगैरे नसून एक पब्लिक फोरम आहे. इथे येउन फक्त लेख टाकण्यापलिकडे इतर धाग्यांवरही प्रतिसाद देत चला. हा जरी संस्थळाचा नियम नसला तरी लोकांची अपेक्षा असते.

कलामांविषयी, त्यांच्या कार्याविषयी पूर्ण आदर ठेऊन मी म्हणतो की त्यांनी राष्ट्रपतीपदी असताना एवढे काय भव्य-दिव्य काम केले होते? ते एक शास्त्रज्ञ म्हणून प्रयोगशाळेत किंवा एक प्राध्यापक म्हणून कितीही चांगले असले म्हणून ते राष्ट्रपती भवनातही ते तितकेच चांगले होते असे का वाटते हे समजत नाही. चर्चेत कलामांच्या विद्वत्तेचा भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मान उंचावायला उपयोग झाला असे कोणी म्हटले आहे. भारताची मान उंचावली (असली तर) ती आर्थिक कारणांमुळे आणि अमेरिकेला भारताचे महत्व अधिक जाणवू लागले म्हणून. कलाम राष्ट्रपती होते त्या काळातच भारताचे स्थान पूर्वीपेक्षा अधिक उंचावले (ते इतर कारणांमुळे) पण त्याचे श्रेय कलामकारणांमुळे) पटले नाही. मुळात राष्ट्रपती हे पद शोभेचे असते. त्या पदाला फारसे अधिकारही नाहीत. तेव्हा अशा ठिकाणी एका चांगल्या माणसाला प्रयोगशाळेतून उचलून का ठेवले गेले हेच समजले नाही. त्यांनी प्रयोगशाळेतून देशासाठी प्रसिध्दीच्या झोतात तितक्या प्रमाणात न राहता खूप योगदान दिलेच आहे त्यात २००२ ते २००७ या काळात अजून चांगल्या पध्दतीने ते योगदान देऊ शकले असते. कलाम एकदा पूर्वोत्तर भारतात गेले असताना त्यांनी एका हवाई तळावरून अंधार पडल्यानंतर विमानाचे उड्डाण करून लवकरात लवकर दिल्लीला परत जायला लावले होते असे वाचल्याचे आठवते. या हवाई तळावरून अंधार पडल्यानंतर विमानांचे उड्डाण करत नाहीत. तरीही कलामांनीच आग्रह धरल्यामुळे स्थानिक अधिकार्क्ष्याचा नाईलाज झाला आणि त्याला परवानगी द्यावी लागली. समजा दुर्दैवाने विमानाला काही झाले असते तर ते कोणावर शेकले असते?मला वाटते तो अधिकारी विमानाचे उड्डाण व्यवस्थित होईपर्यंत आपला जीव मुठीत घेऊन बसला असेल!! कलामांनी मुळात राष्ट्रपती म्हणून ५ वर्षात एवढे काय भव्यदिव्य केले होते ? आणि इतकेच नव्हे तर विजयी व्हायची खात्री असल्यास ते आणखी ५ वर्षे राष्ट्रपती भवनात राहून काय करणार होते? (http://news.oneindia.in/2007/06/20/kalam-willing-for-2nd-term-unpa-cong-left-unmoved-1182348916.html) तेव्हा एखाद्या क्षेत्रात उत्युंग कार्य केलेली व्यक्ती सगळ्या क्षेत्रातही तितक्याच भरार्या मारेल ही मानसिकता अयोग्य आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

विजुभाऊ 09/04/2012 - 19:13
कलामांनी मुळात राष्ट्रपती म्हणून ५ वर्षात एवढे काय भव्यदिव्य केले होते ? आणि इतकेच नव्हे तर विजयी व्हायची खात्री असल्यास ते आणखी ५ वर्षे राष्ट्रपती भवनात राहून काय करणार होते? त्यांचे सोडा आजतागायत होऊन गेलेल्या सर्वच जणानी त्या पदावर राहून भव्यदिव्य राहूद्या साधे तरी नक्की काय केले. अपवाद झैलसिंग्.त्यानी राजीव गांधीना बर्‍यापैकी चाप लावला होता

In reply to by विजुभाऊ

त्यांचे सोडा आजतागायत होऊन गेलेल्या सर्वच जणानी त्या पदावर राहून भव्यदिव्य राहूद्या साधे तरी नक्की काय केले.
बरोबर आहे. आणि म्हणूनच कलामसाहेबांसारखा चांगला माणूस काही फारसे साध्य करू शकत नसलेल्या पदावर ५ वर्षे होता म्हणजे त्यांच्याकडून अधिक चांगले कार्य झाले असते ती ५ वर्षे फुकट गेली असेच मला वाटते. तेव्हा फारसे काही करता न येण्याजोगे पद असेल तर तितपत आवाक्याचाच माणूस तिथे हवा. कलामसाहेबांसारख्या हुषार माणसाला तिथे ठेवणे म्हणजे त्यांच्या विद्वत्तेचेच नव्हे तर देशाचेही नुकसानच आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चौकटराजा 09/04/2012 - 14:10
बराचसा सहमत ! अहो पंतप्रधानाचे पद इतके महत्वाचे व शक्तिशाली असताना देखील अनिल बोकिलांचे "काळे धन नियंत्रणा " वरील उपायापैकी एक तरी उपाय मनमोहन सिंग यानी करून पाहिला आहे का? भारतीय पंतप्रधान राजकीय दबावामुळे स्थितिप्रधान असतो असेच दिसून आले आहे.

अमोल केळकर 09/04/2012 - 15:32
खुप छान माहिती. हे सगळे वाचून आता असं वाटत आहे की हेच भारताचे पुढील राष्ट्रपती बनावेत अमोल केळकर

सोत्रि 09/04/2012 - 19:24
छान ओळख करून दिलीत! आज आपण जी संदेश दळणवळणात जी प्रगती केली आहे त्यामागे पित्रोदांचा फार मोठा हात आहे. ते राष्ट्रपती ह्यावे ह्यासाठी सदिच्छा पण झाल्यास रबर स्टॅम्प राष्ट्रपती होऊ नये हीच इच्छा. - (पित्रोदांचा समर्थक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Pearl 09/04/2012 - 19:52
लेख आवडला. >>ते राष्ट्रपती ह्यावे ह्यासाठी सदिच्छा पण झाल्यास रबर स्टॅम्प राष्ट्रपती होऊ नये हीच इच्छा.>> +१

दादा कोंडके 08/04/2012 - 22:39
ते राष्ट्रपती व्हावे हीच इच्छा. बहुतेक वेळी अधिकार आणि जबाबदारीच्या बाबतीत पद कुचकामी असलं तरी कोणत्यातरी कर्तुत्ववान व्यक्तीला मिळावं. या धाग्यावर हे अवांतर होइल पण सध्याची बाई जाम डोक्यात जाते यार. आता हे काही रागाचं कारण नव्हे, पण एकदा सकाळ मध्ये फोटो आला होता कुठल्यातरी दौर्‍यावर असताना, "एका निवांत क्षणी प्रतिभा पाटील" या टॅग लाइननं. त्या फोटोत ही बाई पायर्‍यांवर बसली होती आणी जवळच नवरा आणि अंगरक्षक हात बांधून उभे होते. :| असा निष्कारण रागराग करण्यापेक्षा या दौर्‍याविषयीची आंतरजालावर माहिती काढायचा प्रयत्न केला. :) अजेंडा काय होता, तीथं प्रत्यक्षात जाणं का जरूरीचं होतं वगैरे. पण कुठेच काहीच माहिती मिळाली नाही. या फोटोशिवाय कुठल्याही वर्तमान पत्रानंही या दौर्‍याची दखलही घेतली नव्हती. म्हणजे हा दौराच निरुपयोगी होता की गोपनिय होता हे कळायला मार्ग नाही. (च्यायला रिटायर झाल्यावर माहितीच्या अधिकार वापरून हीच कामं करावी लागणार आहेत) आणि आतातर या बाईने आत्तापर्यंतच्या राष्ट्रपतींमध्ये रेकॉर्ड केला आहे दौर्‍यांवर खर्च करून. मागे सुखोईमधून प्रवास केला म्हणे. या वयात असल्या विदुषकी चाळ्यांनी सैनिकांचं मनोधैर्य खरच उंचावत असेल? की फक्त यांच्या हौसे खातर पद वापरून यांचे शौक पुर्ण करून घ्यायचे? देशासाठी खरच काही करायचं असेल तर यांनी पैसे न उधळता फक्त घरी बसावं.

In reply to by दादा कोंडके

मन१ 09/04/2012 - 18:52
म्हणजे हा दौराच निरुपयोगी होता की गोपनिय होता हे म्हणजे अगदि हुच्च लिहिलत. देशासाठी खरच काही करायचं असेल तर यांनी पैसे न उधळता फक्त घरी बसावं. हे त्याहून थोर.

पित्रोडा ह्यांना राजीव ह्यांच्या मृत्यू नंतर इतर राजकारणी माणसांनी त्यांच्या कर्तुत्वाला संधी मिळेल व देशाचे सोने होईन अशी कोणतीही कामगिरी देऊ शकले नाही. मनमोहन सिंग ह्यांनी अनेक गुणी माणसे योग्य त्या पदावर आणली. आलुवालीया, तेंडूलकर , जाधव , निलकेणी आणि अशी कितीतरी वेगळ्या शेत्रातील कर्तुत्ववान माणसे कोणतेही राजकारण न करता योग्य त्या पदावर आलेत. आता दुबळे म्हणून हिणवणे फार सोपे असते. पण प्रत्यक्षात कड्बोल्याचे सरकार चालवणे विरोधी पक्षाला सुद्धा कठीण गेले. माझ्या मते राष्ट्रपती हा रबरी शिक्का जरी असला तरी त्याचा जगात एक ब्रेंड म्हणून उपयोग होऊ शकतो. कलाम ह्यांच्या उच्च शिक्षण व भव्य कारकीर्दीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला स्वताची प्रतिमा उंचावण्यासाठी फार मोठी मदत झाली. आता प्रतिभा ताई ह्यांच्या नावामागे आंतराष्ट्रीय ख्याती आणि वलय नव्हते हे तितकेच खरे आहे. पित्रोडा ह्यांच्या अनुभव ,कार्य आणि नाव ह्यांच्या भारताला खरेच खूप चांगला फायदा होईन, विशेतः दक्षिण अमेरिकेची बाजारपेठ चीन वेगाने खिशात टाकतोय. तिथे आणि अफिक्रेत भारतीय नेते जाऊन चांगले संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे. प्रगत देशांची व त्यांच्या कंपन्यांचे तंत्रांद्यान पारदर्शक रीत्या भारतात आले पाहिजे. आणि ह्या साठी पित्रोडा सारख्या व्यक्तींची देशाला गरज आहे.

अन्या दातार 09/04/2012 - 10:25
नेहमीप्रमाणेच उत्तम ओळख करुन दिलीत. धन्यवाद जाताजाता: मिपा हे दैनिक वगैरे नसून एक पब्लिक फोरम आहे. इथे येउन फक्त लेख टाकण्यापलिकडे इतर धाग्यांवरही प्रतिसाद देत चला. हा जरी संस्थळाचा नियम नसला तरी लोकांची अपेक्षा असते.

कलामांविषयी, त्यांच्या कार्याविषयी पूर्ण आदर ठेऊन मी म्हणतो की त्यांनी राष्ट्रपतीपदी असताना एवढे काय भव्य-दिव्य काम केले होते? ते एक शास्त्रज्ञ म्हणून प्रयोगशाळेत किंवा एक प्राध्यापक म्हणून कितीही चांगले असले म्हणून ते राष्ट्रपती भवनातही ते तितकेच चांगले होते असे का वाटते हे समजत नाही. चर्चेत कलामांच्या विद्वत्तेचा भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली मान उंचावायला उपयोग झाला असे कोणी म्हटले आहे. भारताची मान उंचावली (असली तर) ती आर्थिक कारणांमुळे आणि अमेरिकेला भारताचे महत्व अधिक जाणवू लागले म्हणून. कलाम राष्ट्रपती होते त्या काळातच भारताचे स्थान पूर्वीपेक्षा अधिक उंचावले (ते इतर कारणांमुळे) पण त्याचे श्रेय कलामकारणांमुळे) पटले नाही. मुळात राष्ट्रपती हे पद शोभेचे असते. त्या पदाला फारसे अधिकारही नाहीत. तेव्हा अशा ठिकाणी एका चांगल्या माणसाला प्रयोगशाळेतून उचलून का ठेवले गेले हेच समजले नाही. त्यांनी प्रयोगशाळेतून देशासाठी प्रसिध्दीच्या झोतात तितक्या प्रमाणात न राहता खूप योगदान दिलेच आहे त्यात २००२ ते २००७ या काळात अजून चांगल्या पध्दतीने ते योगदान देऊ शकले असते. कलाम एकदा पूर्वोत्तर भारतात गेले असताना त्यांनी एका हवाई तळावरून अंधार पडल्यानंतर विमानाचे उड्डाण करून लवकरात लवकर दिल्लीला परत जायला लावले होते असे वाचल्याचे आठवते. या हवाई तळावरून अंधार पडल्यानंतर विमानांचे उड्डाण करत नाहीत. तरीही कलामांनीच आग्रह धरल्यामुळे स्थानिक अधिकार्क्ष्याचा नाईलाज झाला आणि त्याला परवानगी द्यावी लागली. समजा दुर्दैवाने विमानाला काही झाले असते तर ते कोणावर शेकले असते?मला वाटते तो अधिकारी विमानाचे उड्डाण व्यवस्थित होईपर्यंत आपला जीव मुठीत घेऊन बसला असेल!! कलामांनी मुळात राष्ट्रपती म्हणून ५ वर्षात एवढे काय भव्यदिव्य केले होते ? आणि इतकेच नव्हे तर विजयी व्हायची खात्री असल्यास ते आणखी ५ वर्षे राष्ट्रपती भवनात राहून काय करणार होते? (http://news.oneindia.in/2007/06/20/kalam-willing-for-2nd-term-unpa-cong-left-unmoved-1182348916.html) तेव्हा एखाद्या क्षेत्रात उत्युंग कार्य केलेली व्यक्ती सगळ्या क्षेत्रातही तितक्याच भरार्या मारेल ही मानसिकता अयोग्य आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

विजुभाऊ 09/04/2012 - 19:13
कलामांनी मुळात राष्ट्रपती म्हणून ५ वर्षात एवढे काय भव्यदिव्य केले होते ? आणि इतकेच नव्हे तर विजयी व्हायची खात्री असल्यास ते आणखी ५ वर्षे राष्ट्रपती भवनात राहून काय करणार होते? त्यांचे सोडा आजतागायत होऊन गेलेल्या सर्वच जणानी त्या पदावर राहून भव्यदिव्य राहूद्या साधे तरी नक्की काय केले. अपवाद झैलसिंग्.त्यानी राजीव गांधीना बर्‍यापैकी चाप लावला होता

In reply to by विजुभाऊ

त्यांचे सोडा आजतागायत होऊन गेलेल्या सर्वच जणानी त्या पदावर राहून भव्यदिव्य राहूद्या साधे तरी नक्की काय केले.
बरोबर आहे. आणि म्हणूनच कलामसाहेबांसारखा चांगला माणूस काही फारसे साध्य करू शकत नसलेल्या पदावर ५ वर्षे होता म्हणजे त्यांच्याकडून अधिक चांगले कार्य झाले असते ती ५ वर्षे फुकट गेली असेच मला वाटते. तेव्हा फारसे काही करता न येण्याजोगे पद असेल तर तितपत आवाक्याचाच माणूस तिथे हवा. कलामसाहेबांसारख्या हुषार माणसाला तिथे ठेवणे म्हणजे त्यांच्या विद्वत्तेचेच नव्हे तर देशाचेही नुकसानच आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

चौकटराजा 09/04/2012 - 14:10
बराचसा सहमत ! अहो पंतप्रधानाचे पद इतके महत्वाचे व शक्तिशाली असताना देखील अनिल बोकिलांचे "काळे धन नियंत्रणा " वरील उपायापैकी एक तरी उपाय मनमोहन सिंग यानी करून पाहिला आहे का? भारतीय पंतप्रधान राजकीय दबावामुळे स्थितिप्रधान असतो असेच दिसून आले आहे.

अमोल केळकर 09/04/2012 - 15:32
खुप छान माहिती. हे सगळे वाचून आता असं वाटत आहे की हेच भारताचे पुढील राष्ट्रपती बनावेत अमोल केळकर
फोन ही हल्ली अन्न, वस्त्र, निवारा आणि विज यानंतरची पाचवी मुलभुत गरज बनली आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात स्वस्त आणि मस्त दुरध्वनी जर कुठे उपलब्ध असेल, तर तो भारतात असं म्हणतात. अवघ्या काही वर्षांपुर्वी मात्र हे असं मुळीच नव्हतं. आपल्यापैकी अनेकांना ट्रंक कॉल लावून तासनतास वाट बघत बसण्याचे दिवस चांगलेच आठवत असतील. ट्रींग ट्रींग करणारा काळा फोनही अनेकांच्या अगदी स्पष्ट स्मरणात असेल. तारेपासुन ते ब्रॉडबॅण्डपर्यंत दुरसंचार क्षेत्रात अगदी तासातासागणीक होणा-या या प्रगतीला सत्यनारायण गंगाराम पांचाल नावाचा एक माणुस जबाबदार आहे, असं सांगीतलं तर आपल्यापैकी अनेकांचा विश्वास बसणार नाही.

राजाराम सीताराम एक.....भाग १३...विस्थापित काश्मिरी हिंदू, सुनील खेर

रणजित चितळे ·

५० फक्त 08/04/2012 - 20:22
एका प्रखर आणि कटु वास्तवाकडे घेउन जात आहात तुम्ही. इथं दर तीन वर्षानी भाड्याचं घर बदलताना डोळ्यात पाणी येतं तिथं पिढीजात आयुष्यं काढलेली घरं सोडुन वा-यावर उघडं पडताना काय होत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही.

यकु 08/04/2012 - 20:46
सुनिलचे काय झाले? ते थोडेसे बाजूला पडून मध्येच इतिहास आल्यासारखे वाटले, की हा नेमका इथे भाग पाडल्याने विस्कळीतपणा? बाकी नेहमीप्रमाणेच उत्तम.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

काश्मिरी विस्थापितांच्या काहाण्या त्यांच्याच कडुन एकदा ऐकलेल्या आहेत... (एका सामाजिक संघटनेच्या मेळाव्यात) ... आज लेख हा वाचत होतो पण अठवत सगळं ते होतं :-(

In reply to by अत्रुप्त आत्मा

५० फक्त 09/04/2012 - 00:01
अआ.,नम्र विनंती, किमान अशा खरोखरच सिरियस विषयावर प्रतिसाद देताना तरी ती हास्यचिन्हं टाकु नका, तुमच्या मुळ, प्रामाणिक भावनांचा अन प्रतिसादांचा अगदी विचका होउन जातो.

In reply to by ५० फक्त

किमान अशा खरोखरच सिरियस विषयावर प्रतिसाद देताना तरी ती हास्यचिन्हं टाकु नका
अहो ते भावचिन्ह आहे 'सॅड'. त्यांनी उचित भावचिन्ह दिल आहे.

रेवती 09/04/2012 - 06:17
तुमच्या मित्राचे, त्याच्या आईचे काय झाले शेवटी? बाकी काश्मिर हे राज्य नेहमी दुखर्‍या आठवणींसाठीच लक्षात राहते. लेखन नेहमीप्रमाणेच छान.

कपिल काळे 09/04/2012 - 09:33
हा भागसुद्धा छान जमला आहे. पण शेवटी इतिहास आल्यामुळे जर विस्कळित वाटतो. सुनिल आणि त्याच्या आइचे काय झाले? त्यांच्या घराचे काय झाले ?

अँग्री बर्ड 09/04/2012 - 11:18
मला लेख आवडला, लेखातल्या चुका शोधण्यापेक्षा त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मी काही बोलणार नाही, मात्र हेच भयाण सत्य आहे की तिथे हिंदूंचा अनन्वित छळ केला जातो आणि आपले सरकार काहीच करत नाही कारण ते मुस्लीमधार्जिणे आहे.

मृत्युन्जय 09/04/2012 - 12:39
एवढी भयाण परिस्थिती असूनही जीसीला सुट्टी न देणारा कटोच मलातरी **रचो* वाटतो. माफ करा, सैन्याला नावे ठेवतो आहे पण शिस्त आपल्या जागी. माणसाला माणूस म्हणुन जगण्याचा अधिकार जर सैन्याची शिस्त नाकारत असेल तर **ड्या* गेली ती शिस्त. कटोचचे वागणे अमानूष वाटले. असो. लेख नेहमीप्रमाणे आवडला. एक भयाण वास्तव नजरेसमोर आले.

पुन्हा एकदा सावरकर वाचणार. ते वाचलं कि आपल्यापुरतं उत्तर सापडल्यासारखं होतं.

५० फक्त 08/04/2012 - 20:22
एका प्रखर आणि कटु वास्तवाकडे घेउन जात आहात तुम्ही. इथं दर तीन वर्षानी भाड्याचं घर बदलताना डोळ्यात पाणी येतं तिथं पिढीजात आयुष्यं काढलेली घरं सोडुन वा-यावर उघडं पडताना काय होत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही.

यकु 08/04/2012 - 20:46
सुनिलचे काय झाले? ते थोडेसे बाजूला पडून मध्येच इतिहास आल्यासारखे वाटले, की हा नेमका इथे भाग पाडल्याने विस्कळीतपणा? बाकी नेहमीप्रमाणेच उत्तम.. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

काश्मिरी विस्थापितांच्या काहाण्या त्यांच्याच कडुन एकदा ऐकलेल्या आहेत... (एका सामाजिक संघटनेच्या मेळाव्यात) ... आज लेख हा वाचत होतो पण अठवत सगळं ते होतं :-(

In reply to by अत्रुप्त आत्मा

५० फक्त 09/04/2012 - 00:01
अआ.,नम्र विनंती, किमान अशा खरोखरच सिरियस विषयावर प्रतिसाद देताना तरी ती हास्यचिन्हं टाकु नका, तुमच्या मुळ, प्रामाणिक भावनांचा अन प्रतिसादांचा अगदी विचका होउन जातो.

In reply to by ५० फक्त

किमान अशा खरोखरच सिरियस विषयावर प्रतिसाद देताना तरी ती हास्यचिन्हं टाकु नका
अहो ते भावचिन्ह आहे 'सॅड'. त्यांनी उचित भावचिन्ह दिल आहे.

रेवती 09/04/2012 - 06:17
तुमच्या मित्राचे, त्याच्या आईचे काय झाले शेवटी? बाकी काश्मिर हे राज्य नेहमी दुखर्‍या आठवणींसाठीच लक्षात राहते. लेखन नेहमीप्रमाणेच छान.

कपिल काळे 09/04/2012 - 09:33
हा भागसुद्धा छान जमला आहे. पण शेवटी इतिहास आल्यामुळे जर विस्कळित वाटतो. सुनिल आणि त्याच्या आइचे काय झाले? त्यांच्या घराचे काय झाले ?

अँग्री बर्ड 09/04/2012 - 11:18
मला लेख आवडला, लेखातल्या चुका शोधण्यापेक्षा त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मी काही बोलणार नाही, मात्र हेच भयाण सत्य आहे की तिथे हिंदूंचा अनन्वित छळ केला जातो आणि आपले सरकार काहीच करत नाही कारण ते मुस्लीमधार्जिणे आहे.

मृत्युन्जय 09/04/2012 - 12:39
एवढी भयाण परिस्थिती असूनही जीसीला सुट्टी न देणारा कटोच मलातरी **रचो* वाटतो. माफ करा, सैन्याला नावे ठेवतो आहे पण शिस्त आपल्या जागी. माणसाला माणूस म्हणुन जगण्याचा अधिकार जर सैन्याची शिस्त नाकारत असेल तर **ड्या* गेली ती शिस्त. कटोचचे वागणे अमानूष वाटले. असो. लेख नेहमीप्रमाणे आवडला. एक भयाण वास्तव नजरेसमोर आले.

पुन्हा एकदा सावरकर वाचणार. ते वाचलं कि आपल्यापुरतं उत्तर सापडल्यासारखं होतं.
3

कोचिंग क्लासेस -२

पैसा ·

नंदन 08/04/2012 - 13:56
धडो मस्तच. आदोळी सारखो नुस्त्यांच्या रांधपाक फातर पण गरजेचो. मिक्सरात खोबरा वाटूंची 'सोय' असली, तरी त्येका वाटून केल्ल्या साम्बार्‍याची चव नाय :) बाकी नीरपणस आणि घोटां हे शब्द वाचून तुडुंब हळवा झालो.

In reply to by नंदन

धन्या 08/04/2012 - 14:04
धडो मस्तच. आदोळी सारखो नुस्त्यांच्या रांधपाक फातर पण गरजेचो. मिक्सरात खोबरा वाटूंची 'सोय' असली, तरी त्येका वाटून केल्ल्या साम्बार्‍याची चव नाय
हे मालवणी आहे. पैसातैंचो धडो कोकनीत आसा. (आसां माका वाटता. ;))

In reply to by नंदन

पैसा 08/04/2012 - 14:27
सोय शब्दावरच्या कोटीसाठी जेव्हा तू येशील तेव्हा तुला अख्खा नीरफणस लागू! आज मात्र सॉरी. फोटो काढण्यापुरता पण शिल्लक नाही. :( धन्या, नंदनने लिहिलीय ती भाषा पेडणे धारगळ भागात पण साधारण अशीच बोलली जाते. मालवणी आणि कोंकणीच मिश्रण म्हण. त्यातला "नाय" हा शब्द "ना" असा म्हटला की कोकणी म्हणून चालून जाईल. आणि तू लिहिलंस तो "वाटतां" मालवणी. "दिसतां" म्हटलंस तर कोकणी झालं.

यकु 08/04/2012 - 15:49
हॅहॅहॅ भारी धडों. नुस्ते हा शब्द आजच पिडां काकांच्या ब्लॉगवर शिकलोय मरें ;-)
यकु, तुझे ग्रह फिरलेत काय, प्रीमो शिव्या देते म्हणायला? खर्‍या कोंकणी शिव्या तुला माहिती नाहीत म्हणून!
तां प्रिमो हे कोकणी बोलते तेव्हा ऐकत रहावे असे वाटते. :d आता बरोबर झाले ना? ;-)

पैसा 08/04/2012 - 14:57
रामदासकाका, गोव्यात हे ३ शब्द आले तरी पुरे! टुरिस्टाना आणखी काही शिकायची गरज नाही! यकु, तुझे ग्रह फिरलेत काय, प्रीमो शिव्या देते म्हणायला? :D खर्‍या कोंकणी शिव्या तुला माहिती नाहीत म्हणून! (शिव्या =गाळयो)

सूड 08/04/2012 - 15:13
क्लासां सुरु जा़लेंली पळोवन बरें वाटलें. (चुभूदेघे) 'आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली.' हें म्हाका कळ्ळे ना !!

In reply to by सूड

पैसा 08/04/2012 - 15:34
>> पळोवन बरें वाटलें ऐवजी "पळोवन बरें दिसलें " असं पाहिजे >>आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली (आपल्या एका गोवेकर शेजारणीने "कुल्ल्यार जाय वे" असं म्हणून मला चक्कर आणली होती, असं कोणीतरी मला सांगत होती.) कुल्ल्यार म्हणजे पोर्तुगीज शब्द "चमचा" या अर्थाने पण आहे आणि "कुल्ल्यावर (पाहिजे का)" हा पण अर्थ आहेच! हे घे

मस्तच पूर्वी दूरदर्शनवर महिन्यातून १ दा कोकणी सिनेमा किंवा नाटक लागायची. आणि ´३ दा मराठी. त्याची आठवण झाली. एक शंका कारवारी कोकणी आणि गोव्याच्या कोकणी भाषेत काही फरक आहे का ? पूर्वी एकदा पार्टीत अतुल कसबेकर ,दीपिका पदुकोन हे एकमेकांशी कोकणीतून बोलतांना पाहिल्याचे स्मरते.

In reply to by निनाद मुक्काम …

पैसा 08/04/2012 - 20:15
गोव्याच्या कोकणीत पोर्तुगीज भाषा मिसळली गेली आहे. तर कारवारी कोकणीवर मराठीचा जास्त प्रभाव आहे. मंगलोरी कोकणीवर कन्नड भाषेचा प्रभाव आहे. खरं तर कोंकणी भाषा म्हटलं तरी म्हापसा, मडगाव, फोंडा इथेही म्हणजे प्रत्येक गावात थोडी थोडी वेगळी भाषा बोलली जाते. जसं महाराष्ट्रात कोकणात मराठी वेगळी आहे, खानदेशात वेगळी, विदर्भात वेगळी, कोल्हापूरकडे वेगळी, तसंच.

प्रीत-मोहर 09/04/2012 - 09:30
ताय गो धडो ब्येस बरो जाला गो!!. बाकी थोड्या लोकांकडेन लक्ष दिवंक जाय अशें दिसतां. नाजाल्यार बोडार मिर्‍यां वाटपाक कमी करची ना हीं भुरगीं. !!!

In reply to by नरेंद्र गोळे

पैसा 09/04/2012 - 19:07
फातर्पे नावाचं गाव आहे मडगावच्या पुढे. तिथले लोक ते फातर्पेकर. गंमत म्हणजे तिथल्या देवीलासुद्धा 'शांतादुर्गा फातर्पेकरीण' असं म्हणतात. रामदासकाकांनी दिलेली या शब्दाची व्युत्पत्ती पण लै भारी आहे!

कंजूस 11/10/2014 - 08:46
पैसाताई क्लासचा धागा वर आला आणि आता वाचला. आवडला. असे क्लास इतरांनी कन्नड/ कानडी आणि गुजरातीचे चालू करावेत. चालू घटनांचे विनोदी लेख त्या भाषेतला आला की समजत जाते. मी गुजराती चांदोबा वाचून ७०साली गुजराती वाचायला शिकलो. रत्नागिरी टाईम्समध्ये काही दिवस कुडाळच्या कोकणीत लेख वाटल्याचे आठवते.

नंदन 08/04/2012 - 13:56
धडो मस्तच. आदोळी सारखो नुस्त्यांच्या रांधपाक फातर पण गरजेचो. मिक्सरात खोबरा वाटूंची 'सोय' असली, तरी त्येका वाटून केल्ल्या साम्बार्‍याची चव नाय :) बाकी नीरपणस आणि घोटां हे शब्द वाचून तुडुंब हळवा झालो.

In reply to by नंदन

धन्या 08/04/2012 - 14:04
धडो मस्तच. आदोळी सारखो नुस्त्यांच्या रांधपाक फातर पण गरजेचो. मिक्सरात खोबरा वाटूंची 'सोय' असली, तरी त्येका वाटून केल्ल्या साम्बार्‍याची चव नाय
हे मालवणी आहे. पैसातैंचो धडो कोकनीत आसा. (आसां माका वाटता. ;))

In reply to by नंदन

पैसा 08/04/2012 - 14:27
सोय शब्दावरच्या कोटीसाठी जेव्हा तू येशील तेव्हा तुला अख्खा नीरफणस लागू! आज मात्र सॉरी. फोटो काढण्यापुरता पण शिल्लक नाही. :( धन्या, नंदनने लिहिलीय ती भाषा पेडणे धारगळ भागात पण साधारण अशीच बोलली जाते. मालवणी आणि कोंकणीच मिश्रण म्हण. त्यातला "नाय" हा शब्द "ना" असा म्हटला की कोकणी म्हणून चालून जाईल. आणि तू लिहिलंस तो "वाटतां" मालवणी. "दिसतां" म्हटलंस तर कोकणी झालं.

यकु 08/04/2012 - 15:49
हॅहॅहॅ भारी धडों. नुस्ते हा शब्द आजच पिडां काकांच्या ब्लॉगवर शिकलोय मरें ;-)
यकु, तुझे ग्रह फिरलेत काय, प्रीमो शिव्या देते म्हणायला? खर्‍या कोंकणी शिव्या तुला माहिती नाहीत म्हणून!
तां प्रिमो हे कोकणी बोलते तेव्हा ऐकत रहावे असे वाटते. :d आता बरोबर झाले ना? ;-)

पैसा 08/04/2012 - 14:57
रामदासकाका, गोव्यात हे ३ शब्द आले तरी पुरे! टुरिस्टाना आणखी काही शिकायची गरज नाही! यकु, तुझे ग्रह फिरलेत काय, प्रीमो शिव्या देते म्हणायला? :D खर्‍या कोंकणी शिव्या तुला माहिती नाहीत म्हणून! (शिव्या =गाळयो)

सूड 08/04/2012 - 15:13
क्लासां सुरु जा़लेंली पळोवन बरें वाटलें. (चुभूदेघे) 'आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली.' हें म्हाका कळ्ळे ना !!

In reply to by सूड

पैसा 08/04/2012 - 15:34
>> पळोवन बरें वाटलें ऐवजी "पळोवन बरें दिसलें " असं पाहिजे >>आपल्या एका गोंयकार शेजान्नीन "कुल्ल्यार जाय वे" अशें म्हणून आपणाक गुवळ हाडिल्ली अशें कोण एकली माका सांगताली (आपल्या एका गोवेकर शेजारणीने "कुल्ल्यार जाय वे" असं म्हणून मला चक्कर आणली होती, असं कोणीतरी मला सांगत होती.) कुल्ल्यार म्हणजे पोर्तुगीज शब्द "चमचा" या अर्थाने पण आहे आणि "कुल्ल्यावर (पाहिजे का)" हा पण अर्थ आहेच! हे घे

मस्तच पूर्वी दूरदर्शनवर महिन्यातून १ दा कोकणी सिनेमा किंवा नाटक लागायची. आणि ´३ दा मराठी. त्याची आठवण झाली. एक शंका कारवारी कोकणी आणि गोव्याच्या कोकणी भाषेत काही फरक आहे का ? पूर्वी एकदा पार्टीत अतुल कसबेकर ,दीपिका पदुकोन हे एकमेकांशी कोकणीतून बोलतांना पाहिल्याचे स्मरते.

In reply to by निनाद मुक्काम …

पैसा 08/04/2012 - 20:15
गोव्याच्या कोकणीत पोर्तुगीज भाषा मिसळली गेली आहे. तर कारवारी कोकणीवर मराठीचा जास्त प्रभाव आहे. मंगलोरी कोकणीवर कन्नड भाषेचा प्रभाव आहे. खरं तर कोंकणी भाषा म्हटलं तरी म्हापसा, मडगाव, फोंडा इथेही म्हणजे प्रत्येक गावात थोडी थोडी वेगळी भाषा बोलली जाते. जसं महाराष्ट्रात कोकणात मराठी वेगळी आहे, खानदेशात वेगळी, विदर्भात वेगळी, कोल्हापूरकडे वेगळी, तसंच.

प्रीत-मोहर 09/04/2012 - 09:30
ताय गो धडो ब्येस बरो जाला गो!!. बाकी थोड्या लोकांकडेन लक्ष दिवंक जाय अशें दिसतां. नाजाल्यार बोडार मिर्‍यां वाटपाक कमी करची ना हीं भुरगीं. !!!

In reply to by नरेंद्र गोळे

पैसा 09/04/2012 - 19:07
फातर्पे नावाचं गाव आहे मडगावच्या पुढे. तिथले लोक ते फातर्पेकर. गंमत म्हणजे तिथल्या देवीलासुद्धा 'शांतादुर्गा फातर्पेकरीण' असं म्हणतात. रामदासकाकांनी दिलेली या शब्दाची व्युत्पत्ती पण लै भारी आहे!

कंजूस 11/10/2014 - 08:46
पैसाताई क्लासचा धागा वर आला आणि आता वाचला. आवडला. असे क्लास इतरांनी कन्नड/ कानडी आणि गुजरातीचे चालू करावेत. चालू घटनांचे विनोदी लेख त्या भाषेतला आला की समजत जाते. मी गुजराती चांदोबा वाचून ७०साली गुजराती वाचायला शिकलो. रत्नागिरी टाईम्समध्ये काही दिवस कुडाळच्या कोकणीत लेख वाटल्याचे आठवते.
कोचिंग क्लासेस कोचिंग क्लासेस -१ आयज आमी आमच्या घरांनी किदें किदें आसतां ते पळोवया. सुरुवात करतां रांधय कुडीतल्यान. रांधय कुड म्हणजे किदें? तुमचें किचन मरे तें! आमच्या रांधय कुडीत आता गॅस आसतां, पुण पयली मातयेची चूल असताली. मसालो वाटपाक आता मिक्सर आसतां, पयली फातर असतालो. त्या फातराचेर वाटप म्हणजे बरें मेहनतीचें काम. आपसोच व्यायाम झालो. आदोळी सामकी गरजेची. भाजी बी शिनपाक आदोळी जायच. तुमी ताका विळी म्हणटात. ता़जेर नाल्लाची सोय काढपाक मेळतां.

निजेला लॅपटॉप

नरेंद्र गोळे ·

अहो गोळेसाहेब असे कोणा अनोळखी व्यक्तीचे फोटो त्या व्यक्तीच्या नकळत विनापरवानगी पब्लिक फोरमवर कसे टाकता हो तुम्ही? निदान फोटो तरी काढा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पुण्याचे वटवाघुळ साहेब, अहो गोळेसाहेब असे कोणा अनोळखी व्यक्तीचे फोटो त्या व्यक्तीच्या नकळत विनापरवानगी पब्लिक फोरमवर कसे टाकता हो तुम्ही?>>>>> http://www.misalpav.com/node/21278 हा दुवा पाहा. अशा प्रकारे मी अनेकांचे फोटो टाकलेले आहेत. पूर्व-परवानगी न घेता. अशा सर्व प्रसंगी आपण हरकत घेणार का? काय म्हणून? असे करण्यात मला तरी मी काही वावगे करतो आहे असे वाटत नाही आहे. माझा हेतू शुद्दध आहे. निदान फोटो तरी काढा. >>>> तरीही, मी आपल्या भावनेचा आदर करतो. म्हणून तो फोटो काढून टाकलेला आहे.

धन्या 08/04/2012 - 12:08
काका, त्या मुलाचे फोटो काढण्यासाठी आणि इथे ते चिकटवण्यासाठी त्याची परवानगी घेतली आहे का?

In reply to by धन्या

धन्याशेठ, काका, त्या मुलाचे फोटो काढण्यासाठी आणि इथे ते चिकटवण्यासाठी त्याची परवानगी घेतली आहे का?>>>> नाही. http://www.misalpav.com/node/21278 ह्या दुव्यावरही मी डॉ.ओकांचा फोटो प्रकाशित करण्याकरता पूर्व-अनुमती घेतलेली नाही. तिथेही आपण हरकत घ्याल काय? तरीही आपल्या भावनांचा आदर करून मी तो फोटो काढून टाकलेला आहे. मला व्यक्तीशः तसा फोटो प्रकाशित करण्यात काही वावगे वाटत नाही, कारण माझा हेतू कुठल्याही प्रकारे त्या मुलाप्रती अनादर व्यक्त करण्याचा नव्हता, नाही आहे आणि असणारही नाही.

In reply to by नरेंद्र गोळे

धन्या 09/04/2012 - 17:48
http://www.misalpav.com/node/21278 ह्या दुव्यावरही मी डॉ.ओकांचा फोटो प्रकाशित करण्याकरता पूर्व-अनुमती घेतलेली नाही. तिथेही आपण हरकत घ्याल काय?
तुम्ही असा लेख लिहिताना त्या व्यक्तीची लेखासाठी आणि फोटोसाठी परवानगी घेतली असेल तर उत्तमच. नसेल तरीही आक्षेप घेण्याचे काही कारण दिसत नाही. तो लेख डॉ. ओकांचे व्यक्तीचित्र आहे. डॉ. ओकांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे हा तो लेख लिहिण्याचा उद्देश आहे.
तरीही आपल्या भावनांचा आदर करून मी तो फोटो काढून टाकलेला आहे.
यात माझ्या भावनांचा काय संबंध? परवानगीशिवाय अनोळखी व्यक्तीचे फोटो काढणे आणि ते एका सार्वजनिक मंचावर प्रकाशित करणे हे चुक आहे हे माझे मत कुणालाही पटेल. उदया तुमच्या मुला-मुलींचे फोटो असे झोपलेले असताना वगैरे काढून नंतर त्यावर तत्वज्ञान मांडलं तर ते तुम्हाला आवडेल का?
मला व्यक्तीशः तसा फोटो प्रकाशित करण्यात काही वावगे वाटत नाही, कारण माझा हेतू कुठल्याही प्रकारे त्या मुलाप्रती अनादर व्यक्त करण्याचा नव्हता, नाही आहे आणि असणारही नाही.
काही हेतू असो वा नसो, परवानगीशिवाय अनोळखी व्यक्तीचे फोटो काढून ते सार्वजनिक मंचावर प्रकाशित करणे चुक आहे आहे हो काका. :)

In reply to by धन्या

धन्याशेठ, यात माझ्या भावनांचा काय संबंध? >>> तुम्हाला काही वावगे वाटल्याशिवाय का तुम्ही तो प्रतिसाद दिलात? परवानगीशिवाय अनोळखी व्यक्तीचे फोटो काढणे आणि ते एका सार्वजनिक मंचावर प्रकाशित करणे हे चुक आहे हे माझे मत कुणालाही पटेल. >>>> हे तुमचे मत आहे. मला ते पटलेले नाही. उदया तुमच्या मुला-मुलींचे फोटो असे झोपलेले असताना वगैरे काढून नंतर त्यावर तत्वज्ञान मांडलं तर ते तुम्हाला आवडेल का?>>> ह्या लेखासंदर्भात बोलायचे झाले तर तो मुलगा माझाच असता तरी त्यात मला काही वावगे वाटले नसते. मात्र प्रत्येक लिखाणाबाबत असा निष्कर्ष सहज काढता येत नाही. सर्रास असे कुठले विधानही करता येणार नाही. निंदाव्यंजक आणि सरळसाधे वर्णनात्मक साहित्य यातील सीमा रेषा, दुर्दैवाने कित्येकदा काळ्या दगडावरील पांढ र्‍या रेषे इतकी स्पष्ट नसते. लिखाण एकतर "वाईट" असते किंवा "चांगले". माझे लिखाण तुम्हाला "वाईट" वाटले असेल, चांगल्या अभिरुचीला सोडून, निंदाव्यंजक वाटले असेल तर मात्र अवश्य सांगा. तसे नसावे असा माझा समज होता. इतरांच्या प्रतिसादांवरूनही मला तसे वाटले नाही.

काळ बदलला आहे. लॅपटॉपला इंटरनेट, भ्रमनध्वनीला इंटनेट जोडलेले असल्यावर काम असो वा टाइमपास, वेळ असा निघून जातो. आपल्या सोबत सहप्रवास करणार्‍याला महत्त्वाचे काम असेल किंवा नसेल निजेला काळानुरूप त्यानं योग्य साधन निवडलेलं आहे. लॅपटॉप सांभाळणे एक जिकरीचं काम मला वाटतं. टॅब्लेट वगैरे मला त्यापेक्षा चांगला पर्याय वाटतो. अर्थात वापरत नसल्यामुळे त्याचे फायदे तोटे माहिती नाहीत. लॅप्टॉप समोर बसल्यानंतर गालातल्या गालात हसणारे, खो-खो, धो-धो हसणारे, गंभीर होणारे, अस्वस्थ होणारे असे काही नमुने सतत आजूबाजूला कधीतरी दिसत असतात. बाकी, काही असो, प्रसंग मात्र चांगला चिमटीत पकडला आहे. -दिलीप बिरुटे

पैसा 08/04/2012 - 14:48
शिवाय लॅपटॉप हा तसा कठीण आणि मानेला आधारासाठी आवश्य्क तेवढाच जाड असल्याने मान लचकण्याची वगैरे भीती नको. फक्त धन्या आणि वटवाघूळ म्हणतायत तसा तिर्‍हाईताचा फोटो इथे ठेवण्यापेक्षा फोटोची लिंक द्यावी का?

कुंदन 09/04/2012 - 18:47
असेल कोणीतरी रात्रभर हापिसात काम करुन घरी चालेल्ला आय टी वाला. आता तरी इतरांना कळेल आय टी मध्ये काम करणे म्हणजे केवळ ए सी मध्ये बसुन टाईम पास करणे नाही. ;-)

In reply to by नरेंद्र गोळे

सहज 10/04/2012 - 09:37

In reply to by सहज

कुंदन 10/04/2012 - 16:27
धन्यवाद सहज राव...... बाकी "बुडीत खात्यातला" याबद्दल जोरदार निषेध. ;-)

अन्या दातार 09/04/2012 - 19:03
लॅपटॉपशिवाय काहीही सामान न घेता प्रवास करणारी व्यक्ति बघून आश्चर्य वाटले. पब्लिक फोरमवर फोटो डकवण्याबद्दलः यात काहीही गैर नाही, जोवर एखाद्याची विनाकारण बदनामी होत नाही तोपर्यंत. बाकी चालूद्यात.

In reply to by अन्या दातार

अन्या दातार, प्रतिसादाखातर धन्यवाद. लॅपटॉपशिवाय काहीही सामान न घेता प्रवास करणारी व्यक्ति बघून आश्चर्य वाटले.>>> खरेच. मलाही वाटलेच होते. पब्लिक फोरमवर फोटो डकवण्याबद्दलः यात काहीही गैर नाही, जोवर एखाद्याची विनाकारण बदनामी होत नाही तोपर्यंत. बाकी चालूद्यात.>>> मीही याच मताचा आहे.

अहो गोळेसाहेब असे कोणा अनोळखी व्यक्तीचे फोटो त्या व्यक्तीच्या नकळत विनापरवानगी पब्लिक फोरमवर कसे टाकता हो तुम्ही? निदान फोटो तरी काढा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पुण्याचे वटवाघुळ साहेब, अहो गोळेसाहेब असे कोणा अनोळखी व्यक्तीचे फोटो त्या व्यक्तीच्या नकळत विनापरवानगी पब्लिक फोरमवर कसे टाकता हो तुम्ही?>>>>> http://www.misalpav.com/node/21278 हा दुवा पाहा. अशा प्रकारे मी अनेकांचे फोटो टाकलेले आहेत. पूर्व-परवानगी न घेता. अशा सर्व प्रसंगी आपण हरकत घेणार का? काय म्हणून? असे करण्यात मला तरी मी काही वावगे करतो आहे असे वाटत नाही आहे. माझा हेतू शुद्दध आहे. निदान फोटो तरी काढा. >>>> तरीही, मी आपल्या भावनेचा आदर करतो. म्हणून तो फोटो काढून टाकलेला आहे.

धन्या 08/04/2012 - 12:08
काका, त्या मुलाचे फोटो काढण्यासाठी आणि इथे ते चिकटवण्यासाठी त्याची परवानगी घेतली आहे का?

In reply to by धन्या

धन्याशेठ, काका, त्या मुलाचे फोटो काढण्यासाठी आणि इथे ते चिकटवण्यासाठी त्याची परवानगी घेतली आहे का?>>>> नाही. http://www.misalpav.com/node/21278 ह्या दुव्यावरही मी डॉ.ओकांचा फोटो प्रकाशित करण्याकरता पूर्व-अनुमती घेतलेली नाही. तिथेही आपण हरकत घ्याल काय? तरीही आपल्या भावनांचा आदर करून मी तो फोटो काढून टाकलेला आहे. मला व्यक्तीशः तसा फोटो प्रकाशित करण्यात काही वावगे वाटत नाही, कारण माझा हेतू कुठल्याही प्रकारे त्या मुलाप्रती अनादर व्यक्त करण्याचा नव्हता, नाही आहे आणि असणारही नाही.

In reply to by नरेंद्र गोळे

धन्या 09/04/2012 - 17:48
http://www.misalpav.com/node/21278 ह्या दुव्यावरही मी डॉ.ओकांचा फोटो प्रकाशित करण्याकरता पूर्व-अनुमती घेतलेली नाही. तिथेही आपण हरकत घ्याल काय?
तुम्ही असा लेख लिहिताना त्या व्यक्तीची लेखासाठी आणि फोटोसाठी परवानगी घेतली असेल तर उत्तमच. नसेल तरीही आक्षेप घेण्याचे काही कारण दिसत नाही. तो लेख डॉ. ओकांचे व्यक्तीचित्र आहे. डॉ. ओकांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे हा तो लेख लिहिण्याचा उद्देश आहे.
तरीही आपल्या भावनांचा आदर करून मी तो फोटो काढून टाकलेला आहे.
यात माझ्या भावनांचा काय संबंध? परवानगीशिवाय अनोळखी व्यक्तीचे फोटो काढणे आणि ते एका सार्वजनिक मंचावर प्रकाशित करणे हे चुक आहे हे माझे मत कुणालाही पटेल. उदया तुमच्या मुला-मुलींचे फोटो असे झोपलेले असताना वगैरे काढून नंतर त्यावर तत्वज्ञान मांडलं तर ते तुम्हाला आवडेल का?
मला व्यक्तीशः तसा फोटो प्रकाशित करण्यात काही वावगे वाटत नाही, कारण माझा हेतू कुठल्याही प्रकारे त्या मुलाप्रती अनादर व्यक्त करण्याचा नव्हता, नाही आहे आणि असणारही नाही.
काही हेतू असो वा नसो, परवानगीशिवाय अनोळखी व्यक्तीचे फोटो काढून ते सार्वजनिक मंचावर प्रकाशित करणे चुक आहे आहे हो काका. :)

In reply to by धन्या

धन्याशेठ, यात माझ्या भावनांचा काय संबंध? >>> तुम्हाला काही वावगे वाटल्याशिवाय का तुम्ही तो प्रतिसाद दिलात? परवानगीशिवाय अनोळखी व्यक्तीचे फोटो काढणे आणि ते एका सार्वजनिक मंचावर प्रकाशित करणे हे चुक आहे हे माझे मत कुणालाही पटेल. >>>> हे तुमचे मत आहे. मला ते पटलेले नाही. उदया तुमच्या मुला-मुलींचे फोटो असे झोपलेले असताना वगैरे काढून नंतर त्यावर तत्वज्ञान मांडलं तर ते तुम्हाला आवडेल का?>>> ह्या लेखासंदर्भात बोलायचे झाले तर तो मुलगा माझाच असता तरी त्यात मला काही वावगे वाटले नसते. मात्र प्रत्येक लिखाणाबाबत असा निष्कर्ष सहज काढता येत नाही. सर्रास असे कुठले विधानही करता येणार नाही. निंदाव्यंजक आणि सरळसाधे वर्णनात्मक साहित्य यातील सीमा रेषा, दुर्दैवाने कित्येकदा काळ्या दगडावरील पांढ र्‍या रेषे इतकी स्पष्ट नसते. लिखाण एकतर "वाईट" असते किंवा "चांगले". माझे लिखाण तुम्हाला "वाईट" वाटले असेल, चांगल्या अभिरुचीला सोडून, निंदाव्यंजक वाटले असेल तर मात्र अवश्य सांगा. तसे नसावे असा माझा समज होता. इतरांच्या प्रतिसादांवरूनही मला तसे वाटले नाही.

काळ बदलला आहे. लॅपटॉपला इंटरनेट, भ्रमनध्वनीला इंटनेट जोडलेले असल्यावर काम असो वा टाइमपास, वेळ असा निघून जातो. आपल्या सोबत सहप्रवास करणार्‍याला महत्त्वाचे काम असेल किंवा नसेल निजेला काळानुरूप त्यानं योग्य साधन निवडलेलं आहे. लॅपटॉप सांभाळणे एक जिकरीचं काम मला वाटतं. टॅब्लेट वगैरे मला त्यापेक्षा चांगला पर्याय वाटतो. अर्थात वापरत नसल्यामुळे त्याचे फायदे तोटे माहिती नाहीत. लॅप्टॉप समोर बसल्यानंतर गालातल्या गालात हसणारे, खो-खो, धो-धो हसणारे, गंभीर होणारे, अस्वस्थ होणारे असे काही नमुने सतत आजूबाजूला कधीतरी दिसत असतात. बाकी, काही असो, प्रसंग मात्र चांगला चिमटीत पकडला आहे. -दिलीप बिरुटे

पैसा 08/04/2012 - 14:48
शिवाय लॅपटॉप हा तसा कठीण आणि मानेला आधारासाठी आवश्य्क तेवढाच जाड असल्याने मान लचकण्याची वगैरे भीती नको. फक्त धन्या आणि वटवाघूळ म्हणतायत तसा तिर्‍हाईताचा फोटो इथे ठेवण्यापेक्षा फोटोची लिंक द्यावी का?

कुंदन 09/04/2012 - 18:47
असेल कोणीतरी रात्रभर हापिसात काम करुन घरी चालेल्ला आय टी वाला. आता तरी इतरांना कळेल आय टी मध्ये काम करणे म्हणजे केवळ ए सी मध्ये बसुन टाईम पास करणे नाही. ;-)

In reply to by नरेंद्र गोळे

सहज 10/04/2012 - 09:37

In reply to by सहज

कुंदन 10/04/2012 - 16:27
धन्यवाद सहज राव...... बाकी "बुडीत खात्यातला" याबद्दल जोरदार निषेध. ;-)

अन्या दातार 09/04/2012 - 19:03
लॅपटॉपशिवाय काहीही सामान न घेता प्रवास करणारी व्यक्ति बघून आश्चर्य वाटले. पब्लिक फोरमवर फोटो डकवण्याबद्दलः यात काहीही गैर नाही, जोवर एखाद्याची विनाकारण बदनामी होत नाही तोपर्यंत. बाकी चालूद्यात.

In reply to by अन्या दातार

अन्या दातार, प्रतिसादाखातर धन्यवाद. लॅपटॉपशिवाय काहीही सामान न घेता प्रवास करणारी व्यक्ति बघून आश्चर्य वाटले.>>> खरेच. मलाही वाटलेच होते. पब्लिक फोरमवर फोटो डकवण्याबद्दलः यात काहीही गैर नाही, जोवर एखाद्याची विनाकारण बदनामी होत नाही तोपर्यंत. बाकी चालूद्यात.>>> मीही याच मताचा आहे.
६ मार्च २०१२, सकाळी आठच्या सुमारास आम्ही कल्याणला, मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसमध्ये, एस-४ डब्यात आपल्या आरक्षित बैठकांवर स्थानापन्न झालो. गाडी सुटली. कामाचा दिवस आणि उलटी दिशा, ह्यामुळे गाडीला अजिबातच गर्दी नव्हती. कशाला उगाच आरक्षणाचा खर्च केला, त्यासाठी उगाचच जिवाचा आटापिटा केला असे वाटायला लागले. नेहमी शनिवार-रविवार-सुट्टीचे पुण्याला जाणारे आम्ही.

डॉ. संजय ओक

नरेंद्र गोळे ·

विसुनाना 07/04/2012 - 10:45
एका कुशल वैद्यकीय व्यक्तीमत्त्वाची उत्तम ओळख. अवांतर : कोण म्हणतो 'ओक' आडनावाच्या सगळ्याच व्यक्ती अंधश्रद्धाळू असतात? ;)

डॉ. संजय ओक ह्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओऴख ह्या लेखाद्वारे करून दिल्याबद्दल श्री. नरेंद्र गोळे ह्यांना अनेकानेक धन्यवाद. फार सुंदर, वाचनिय लेख.

चौकटराजा 07/04/2012 - 12:27
डॉक्टरांचे लोकसत्तामधील लेख वाचलेले होतेच पण त्यांच्या प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्वाविषयी सुरेख ओळख करून दिलीत. आपला वल्ली नव्हे चौ रा.

मस्त कलंदर 07/04/2012 - 15:55
खरेच छान माहिती. लोकसत्तामधले लेख वाचताना हा कोणी खूप मोठा माणूस असेल असं वाटायचं.
प्रशासकास न बोललेल्या शब्दांचा अर्थ समजण्याचे, न टाकलेले सुस्कारे ऐकण्याचे आणि अस्फूट अश्रूंना पुसून टाकण्याचे सामर्थ्य असावे असा त्यांचा प्रशासकीय दृष्टीकोन आहे.
त्यांचे लेखन वाचले असेल त्यांना तर हे विधान अगदी पटेल. अवांतरः राजा एडवर्ड स्मृती शुश्रुषालय वाचल्यावर पटकन विचार आला, "अरे पण ते केईम मध्ये होते ना?" :-)

तिमा 07/04/2012 - 19:51
डॉ. संजय ओक हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आजच्या जगांत, अपवाद म्हणून देवानेच हे दूत पाठवले असावेत ,सामान्य माणसांसाठी. उत्तम ओळख करुन दिली आहे.

शिशिर 07/04/2012 - 21:22
डॉ. संजय ओक ह्यांचे लेख लोकसत्तामधून वाचले आहेत. लेखातून ते अनेक विषय फार सहजपणे हाताळतात. त्यांच्या लेखातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कित्येक पैलू उजागर होतात, पण गोळे साहेबांनी फारच छान ओळख करून दिली. धन्यवाद.

अमोल केळकर, विसुनाना, वल्ली, निश, प्रभाकरजी, चौकट राजा, सुधीर, मस्त कलंदर, पैसा, तिरशिंगराव, आशु, शिशिर, संतोष जोशी, जाई आणि शशिकांत, आपणा सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!

विसुनाना 07/04/2012 - 10:45
एका कुशल वैद्यकीय व्यक्तीमत्त्वाची उत्तम ओळख. अवांतर : कोण म्हणतो 'ओक' आडनावाच्या सगळ्याच व्यक्ती अंधश्रद्धाळू असतात? ;)

डॉ. संजय ओक ह्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाची ओऴख ह्या लेखाद्वारे करून दिल्याबद्दल श्री. नरेंद्र गोळे ह्यांना अनेकानेक धन्यवाद. फार सुंदर, वाचनिय लेख.

चौकटराजा 07/04/2012 - 12:27
डॉक्टरांचे लोकसत्तामधील लेख वाचलेले होतेच पण त्यांच्या प्रत्यक्ष व्यक्तिमत्त्वाविषयी सुरेख ओळख करून दिलीत. आपला वल्ली नव्हे चौ रा.

मस्त कलंदर 07/04/2012 - 15:55
खरेच छान माहिती. लोकसत्तामधले लेख वाचताना हा कोणी खूप मोठा माणूस असेल असं वाटायचं.
प्रशासकास न बोललेल्या शब्दांचा अर्थ समजण्याचे, न टाकलेले सुस्कारे ऐकण्याचे आणि अस्फूट अश्रूंना पुसून टाकण्याचे सामर्थ्य असावे असा त्यांचा प्रशासकीय दृष्टीकोन आहे.
त्यांचे लेखन वाचले असेल त्यांना तर हे विधान अगदी पटेल. अवांतरः राजा एडवर्ड स्मृती शुश्रुषालय वाचल्यावर पटकन विचार आला, "अरे पण ते केईम मध्ये होते ना?" :-)

तिमा 07/04/2012 - 19:51
डॉ. संजय ओक हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे. आजच्या जगांत, अपवाद म्हणून देवानेच हे दूत पाठवले असावेत ,सामान्य माणसांसाठी. उत्तम ओळख करुन दिली आहे.

शिशिर 07/04/2012 - 21:22
डॉ. संजय ओक ह्यांचे लेख लोकसत्तामधून वाचले आहेत. लेखातून ते अनेक विषय फार सहजपणे हाताळतात. त्यांच्या लेखातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कित्येक पैलू उजागर होतात, पण गोळे साहेबांनी फारच छान ओळख करून दिली. धन्यवाद.

अमोल केळकर, विसुनाना, वल्ली, निश, प्रभाकरजी, चौकट राजा, सुधीर, मस्त कलंदर, पैसा, तिरशिंगराव, आशु, शिशिर, संतोष जोशी, जाई आणि शशिकांत, आपणा सगळ्यांना प्रतिसादाखातर मनःपूर्वक धन्यवाद!
आज ७ एप्रिल २०१२. जागतिक आरोग्यदिन. ह्या दिवशी आयुर्विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्यनिगा ह्यांबाबतच्या आपल्या धोरणांची चर्चा होणे क्रमप्राप्तच आहे. आपली अशी धोरणे कोण निश्चित करते? कोण राबवते? ह्याबाबत आपली माहिती कायमच कमी असते. धोरणे निर्धारित करणारे अपात्र आहेत की राबवणारे, त्यांचे प्रभाव आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच कोण स्वाहा करत आहेत, ह्याविषयी आपण सावध राहणे गरजेचे आहे. आपल्यांत वाखाणण्यासारखे लोक कोण आहेत ह्याचा सगळ्यांनीच शोध घ्यायला हवा.

हिताची निगा किती करावी?

नरेंद्र गोळे ·

हे वाक्य सगळ्यात उत्तम.... "मात्र आपल्या वर्तनात, आपणच बांधलेली अशी कटघरे काढायची राहून गेलेली असतील तर मात्र सावध व्हा. ताबडतोब सुयोग्य कृती करा आणि जे आपण जपू, वाढवू इच्छितो त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा करा." ------ मस्त झालाय लेख...

पैसा 04/04/2012 - 19:30
खूप आवडला. आपण बरेचदा असे पिंजरे कारण नसताना बाळगत असतो हे खरंय.

हे वाक्य सगळ्यात उत्तम.... "मात्र आपल्या वर्तनात, आपणच बांधलेली अशी कटघरे काढायची राहून गेलेली असतील तर मात्र सावध व्हा. ताबडतोब सुयोग्य कृती करा आणि जे आपण जपू, वाढवू इच्छितो त्याच्या विकासाचा मार्ग मोकळा करा." ------ मस्त झालाय लेख...

पैसा 04/04/2012 - 19:30
खूप आवडला. आपण बरेचदा असे पिंजरे कारण नसताना बाळगत असतो हे खरंय.
. हा पर्जन्य वृक्षाच्या कटघराचा, १ एप्रिल २०१२ रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास काढलेला, आजदे गावातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी मार्गावरील फोटो आहे. . हा रस्ता कदाचित डोंबिवलीतील सर्वात सरळ, सर्वात लांब व रुंद असलेला आणि दोन्ही बाजुंनी सुव्यवस्थित वृक्षारोपण केलेला सुंदर रस्ता आहे. आजदे ग्राम-पंचायतीने रस्त्याकाठच्या वृक्षांची उत्तम काळजी घेतलेली दिसून येते.

अष्टभूजा...की....अष्टावधानी की....

मुक्त विहारि ·

////सवई प्रमाणे पेपर ठेवायला टीपॉय पाशी गेलो तर तिथे कालचा आणि आधीचे कोरे-करकरित पेपर घडी मोडायची वाट बघत होते/////// हं.............. ! आपल्याला कळत नाही हेच खरे. यावरून पेंड्यूलम नावाची एक कथा आठवली. जमल्यास त्यावे भाषांतर टाकेन......

इरसाल 03/04/2012 - 18:04
लेख लिहीताना स्वतः अष्टावधानी राहीला असतात तर थोडे बरे झाले असते.

५० फक्त 03/04/2012 - 18:23
छान लिहिलंय, पण कितीही प्रेमाचं असली तरी घरातल्या कुत्रीचा कन्यारत्न हा उल्लेख खटकलाच. कन्या आणि रत्न हे दोन खुप वजन असलेले शब्द एकत्र एका पाळीव प्राण्यासाठी वापरणं फार चुकिचं वाटतं. शक्य असेल तर संपादित करावं ही विनंती.

In reply to by ५० फक्त

धन्या 03/04/2012 - 20:42
पण कितीही प्रेमाचं असली तरी घरातल्या कुत्रीचा कन्यारत्न हा उल्लेख खटकलाच.
राणी हा शब्द आधी कुत्री आणि नंतर कन्यारत्न असा आल्याने घरात अजून कुणाकुणाचे नाव राणी आहे असा प्रश्न पडला. ;) लेख थोडासा विस्कळीत वाटतोय. पण असा लेख लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न दिसतोय. पुढे नक्की सफाईदारपणा येईल. प्रतिक्रियांना न घाबरता लिहित राहा. :)

ह्यावरती काय काथ्याकूट अपेक्षित आहे ? का वरती इरसाल म्हणत आहेत त्याच्याशी सहमत व्हावे ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्मिता. 03/04/2012 - 20:11
ह्यावरती काय काथ्याकूट अपेक्षित आहे ?
लेख कलादालनात आहे. कलाकृतीचा आस्वाद घेता येत नसेल तर आपलं अज्ञान लपवण्याकरता गप्प बसावं, फुकाच्या चर्चा कशाला?
का वरती इरसाल म्हणत आहेत त्याच्याशी सहमत व्हावे ?
इरसाल यांच्याशी आम्हीही सहमत आहोतच... तुम्हीही व्हा.

निश 03/04/2012 - 18:11
मुक्त विहारि साहेब, मस्त लिहिल आहेत. खरच रोजच्या जीवनात आपण सगळ्यांचे आभार मानतो पण नेमके घरच्यानाच विसरतो. मस्त एक चांगला लेख आहे हा

यकु 03/04/2012 - 18:15
ऐका रे ! लग्नाळू लोकांनो ऐका जरा अनुभवाचे बोल! लग्नाला आणि सुखी संसाराला किती प्रकारे पात्र असावे लागते याची हे विवाहीत लोक मिपावर न्हेमी न्हेमी आठवण करुन देतात आणि त्यासाठी आम्ही बिलकुलच अपात्र, अगदी ढकलपासही होणार नाही याची जाणीव होते ;-) बाकी लेख भारीच, दशदिशांतून उसळून आल्यासारखा वाटला, आवडला.

In reply to by यकु

धन्या 03/04/2012 - 20:50
लग्नाला आणि सुखी संसाराला किती प्रकारे पात्र असावे लागते याची हे विवाहीत लोक मिपावर न्हेमी न्हेमी आठवण करुन देतात आणि त्यासाठी आम्ही बिलकुलच अपात्र, अगदी ढकलपासही होणार नाही याची जाणीव होते
याचा अर्थ "नाचता येईना अंगण वाकडे, जाळता येईना ओली लाकडे" असा घ्यायचा का? ;)

In reply to by धन्या

यकु 03/04/2012 - 20:55
व्हय! आमाला नाय येत नाचता :p तुमी नाचा की त्या अंडे खाणारनीच्या की न खाणारनीच्या बोटावर ;-) जशी रंग बोटावर ठेऊन म्हणे.. रंगच ना की आणखी काही ? ;-) तुम्ही शेवटच्या भागात दाखवालच कसे बोटांवर नांचवलें तें :p

////सवई प्रमाणे पेपर ठेवायला टीपॉय पाशी गेलो तर तिथे कालचा आणि आधीचे कोरे-करकरित पेपर घडी मोडायची वाट बघत होते/////// हं.............. ! आपल्याला कळत नाही हेच खरे. यावरून पेंड्यूलम नावाची एक कथा आठवली. जमल्यास त्यावे भाषांतर टाकेन......

इरसाल 03/04/2012 - 18:04
लेख लिहीताना स्वतः अष्टावधानी राहीला असतात तर थोडे बरे झाले असते.

५० फक्त 03/04/2012 - 18:23
छान लिहिलंय, पण कितीही प्रेमाचं असली तरी घरातल्या कुत्रीचा कन्यारत्न हा उल्लेख खटकलाच. कन्या आणि रत्न हे दोन खुप वजन असलेले शब्द एकत्र एका पाळीव प्राण्यासाठी वापरणं फार चुकिचं वाटतं. शक्य असेल तर संपादित करावं ही विनंती.

In reply to by ५० फक्त

धन्या 03/04/2012 - 20:42
पण कितीही प्रेमाचं असली तरी घरातल्या कुत्रीचा कन्यारत्न हा उल्लेख खटकलाच.
राणी हा शब्द आधी कुत्री आणि नंतर कन्यारत्न असा आल्याने घरात अजून कुणाकुणाचे नाव राणी आहे असा प्रश्न पडला. ;) लेख थोडासा विस्कळीत वाटतोय. पण असा लेख लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न दिसतोय. पुढे नक्की सफाईदारपणा येईल. प्रतिक्रियांना न घाबरता लिहित राहा. :)

ह्यावरती काय काथ्याकूट अपेक्षित आहे ? का वरती इरसाल म्हणत आहेत त्याच्याशी सहमत व्हावे ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्मिता. 03/04/2012 - 20:11
ह्यावरती काय काथ्याकूट अपेक्षित आहे ?
लेख कलादालनात आहे. कलाकृतीचा आस्वाद घेता येत नसेल तर आपलं अज्ञान लपवण्याकरता गप्प बसावं, फुकाच्या चर्चा कशाला?
का वरती इरसाल म्हणत आहेत त्याच्याशी सहमत व्हावे ?
इरसाल यांच्याशी आम्हीही सहमत आहोतच... तुम्हीही व्हा.

निश 03/04/2012 - 18:11
मुक्त विहारि साहेब, मस्त लिहिल आहेत. खरच रोजच्या जीवनात आपण सगळ्यांचे आभार मानतो पण नेमके घरच्यानाच विसरतो. मस्त एक चांगला लेख आहे हा

यकु 03/04/2012 - 18:15
ऐका रे ! लग्नाळू लोकांनो ऐका जरा अनुभवाचे बोल! लग्नाला आणि सुखी संसाराला किती प्रकारे पात्र असावे लागते याची हे विवाहीत लोक मिपावर न्हेमी न्हेमी आठवण करुन देतात आणि त्यासाठी आम्ही बिलकुलच अपात्र, अगदी ढकलपासही होणार नाही याची जाणीव होते ;-) बाकी लेख भारीच, दशदिशांतून उसळून आल्यासारखा वाटला, आवडला.

In reply to by यकु

धन्या 03/04/2012 - 20:50
लग्नाला आणि सुखी संसाराला किती प्रकारे पात्र असावे लागते याची हे विवाहीत लोक मिपावर न्हेमी न्हेमी आठवण करुन देतात आणि त्यासाठी आम्ही बिलकुलच अपात्र, अगदी ढकलपासही होणार नाही याची जाणीव होते
याचा अर्थ "नाचता येईना अंगण वाकडे, जाळता येईना ओली लाकडे" असा घ्यायचा का? ;)

In reply to by धन्या

यकु 03/04/2012 - 20:55
व्हय! आमाला नाय येत नाचता :p तुमी नाचा की त्या अंडे खाणारनीच्या की न खाणारनीच्या बोटावर ;-) जशी रंग बोटावर ठेऊन म्हणे.. रंगच ना की आणखी काही ? ;-) तुम्ही शेवटच्या भागात दाखवालच कसे बोटांवर नांचवलें तें :p
एक वर्ष झाले आणि आम्हाला घरी जायची ओढ लागली..कंपनीत रीतसर अर्ज केला आणि तिकीटाची वाट बघत बसलो... घरी तशी कल्पना दिली आणि घात झाला.. दुसऱ्या दिवसापासून बायकोने सामानाची यादी द्यायला सुरुवात केली...ह्या वेळी सुका-मेव्या शिवाय इतरही यादी खूप होती...मी पण खूपच चिडलो आणि बायकोसाठी काहीच खरेदी करायची नाही असे ठरवले... एक दिवस रजेचा अर्ज मंजूर झाला आणि मी विनंती केल्याप्रमाणे दुबई थांबा असलेले तिकीट पण मिळाले... चला आता पूर्ण १ महिना फक्त आराम...