मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अ न्युरल नेटवर्क विथ अ सिंगल डेटा पॉईंट

प्रसाद गोडबोले ·

युयुत्सु 10/02/2025 - 08:27
न्युरल नेटची अध्यात्माशी सांगड वाचून गंमत वाटली. पण यातला तथ्याचा भाग थोडा वेगळा आहे. "राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते. आपले मन स्थिर राहणे निसर्गाला अभिप्रेत नाही. मन जर स्थिर राहीले तर आजूबाजूच्या परिसरात निर्माण होणारे धोक्यांची जाणीव अमिग्डाला पर्यंत पोचणार नाही आणि त्या जीवाचे अस्तित्व धोक्यात येईल ( वाल्या मुंग्यांच्या वारूळात गाडला गेला तसेच) . शेवटी तारतम्य महत्त्वाचे...

In reply to by युयुत्सु

असेलही , पण मला माहीती नाही !
"राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते.
असुही शकेल , पण मला माहीती नाही. आणि त्या अर्थाचे काही श्लोक , ओव्या अभंग किमान मला तरी माच्या आजवरच्या वाचनात आढळले नाहीत . उलट असलं दुसरं काहीही करु नका ह्या अर्थाचे मात्र बरेच काही आढळले आहे : योगांचेनि बळे । अधिक काही मिळे । ऐसे नाही आगळे | कष्टचि तया ॥ ५९ ॥ म्हणोनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ ६९ ॥ न वेचें कदा ग्रंथिचे अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥ महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥ नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ || नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ || हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ || अन्य उपाय, मार्ग असतीलही , पण मला माहीती नाही . बस इतकेच ! ज्याचा त्याचा मार्ग वेगळा !! माझे वाचन , आकलन, अनुकरण आणि अनुभव मर्यादित आहे हे मान्य करुन थांबतो ! इत्यलम राम

माहितीपूर्ण. आणखी येऊ द्या. नविन ओ.सी.आर(ऑप्टिकल कॅरॅक्टर रिकग्निशन्)मध्येही ह्या पद्धतीचा वापर केला आहे का ? किंवा Long Short-Term Memory (LSTM) ह्या रिकरंट न्युरल नेटवर्कचा वापर केलेला असतो.

Bhakti 10/02/2025 - 10:54
सहज गुगल केलं...बाकी काही नाही :)
समान इनपुट आणि आउटपुट असलेल्या न्यूरॉनचे एक साधे उदाहरण म्हणजे "ओळख कार्य" करण्यासाठी सेट केलेला एकच न्यूरॉन, जिथे आउटपुट नेहमीच इनपुट मूल्यासारखेच असते ; मूलतः, ते कोणत्याही बदलाशिवाय इनपुट सिग्नलमधून जाते. स्पष्टीकरण: इनपुट: समजा न्यूरॉनला मिळणारे इनपुट हे एकच मूल्य आहे, "x". गणना: न्यूरॉन एक साधी गणना करतो: आउटपुट = x (या प्रकरणात कोणतेही अतिरिक्त वजन किंवा बायस लागू केले जात नाही). आउटपुट: न्यूरॉनचे आउटपुट देखील "x" आहे, म्हणजेच मूल्य अपरिवर्तित राहते. महत्त्वाचे मुद्दे: कोणतेही रूपांतर नाही: हे उदाहरण एक अतिशय मूलभूत कार्य दर्शवते जिथे न्यूरॉन इनपुटवर कोणतेही रूपांतर किंवा गणना लागू करत नाही, ज्यामुळे इनपुट आणि आउटपुट एकसारखे होतात. मर्यादित वापर: हे "ओळख" फंक्शन सोपे असले तरी, न्यूरल नेटवर्क्सच्या बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही, कारण वजन समायोजनाद्वारे इनपुट आणि आउटपुटमधील जटिल संबंध शिकणे हे उद्दिष्ट असते.

In reply to by Bhakti

बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही
एक्झॅक्टली भक्ती ताई ! एक्झॅक्टली ! व्यवहार हा मुळातच प्रवृत्तीप्रधान अर्थात "गोष्टी , धन , पुत्र , कलत्र आदींचा संचय करा " ह्या विचारावर आधारित आहे ! तिथे ह्या सगळ्याचा अल्मोस्ट काहीच उपयोग नाही. सध्या जे विनाकारण अध्यात्माचे पेव फुटले आहे , ते लवकरच नष्ट होणार आहे . कारण लवकरच लोकांचा भ्रमनिरास होणार आहे . लोकांना अध्यात्म म्हणजे काहीतरी जादुची छडी आहे अन तिचा वापर करुन मी प्रपंचात संसारात यशस्वी होईन अशी काहीतरी बाळबोध भोळीभाबडी आशा आहे. ती भंगली त्यांना लवकरच वीट येईल ह्या सगळ्याचा ! एक संपुर्ण प्रापंचिक विषयासक्त माणुस आणि एक जीवनमुक्त पण तरीही कर्मरत गृहस्थाश्रमी माणुस ह्यांच्यात व्यावहारिक दृष्ट्या काहीच फरक नसतो. फरक असतो मनाच्या लेव्हल वर ! राम दास्स त्याच्या एका प्रवचनात अप्रतीम बोलला होता की - "अध्यात्मिक प्रवास म्हणुन तुमचे जे जे काही पुर्वग्रह आहेत की मी असेन करेन मी तसे करेन , मग असे होईल अन तसे होईल , हे सगळं व्यर्थ आहे. रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !" टृंङ्पा रिन्पोचे https://en.wikipedia.org/wiki/Ch%C3%B6gyam_Trungpa नावाचा एक विवादास्पद पण खुप प्रसिध्द असा बुध्दीस्ट स्कॉलर गुरु होऊन गेला तो त्याच्या प्रवचनात एकदा म्हणाला होता -
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.
तात्पर्य इतकेच की - ह्या सार्‍याचा अध्यात्मिक गोष्टींचा व्यावहारिक असा काही उपयोग नाही हे उघडच आहे ! जे व्यावहारिक उपयोगितेच्या पलीकडचे काही शोधत आहेत , त्यांनाच ह्याचा खरा फायदा होईल ! अर्थात ही बुध्दी देणाराही रामच ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 11/02/2025 - 11:45
Enlightenment ही कल्पना वैज्ञानिक पातळीवर समजाऊन घेता येईल का असे बरेच दिवस मनात घोळत होते. वरील विधानाने याला परत एकदा चालना मिळाली म्हणून ए०आय्०लाच साकडे घातले - प्रश्न० "How the concept of enlightenment can be explained from the perspective of neuroscience?" उत्तर - १. Enlightenment, often described as a profound spiritual awakening or a deep sense of interconnectedness, has been a subject of interest in neuroscience, particularly in the field of neurotheology. Researchers aim to understand the neural correlates of such transformative experiences. Studies involving advanced meditators have utilized neuroimaging techniques to observe brain activity during deep meditative states. Findings suggest that these individuals often exhibit decreased activity in the brain's default mode network (DMN), which is associated with self-referential thoughts and mind-wandering. This reduction in DMN activity correlates with a diminished sense of self, a common characteristic reported during enlightenment experiences. citeturn0search4 Additionally, research indicates that long-term meditation can lead to structural changes in the brain. For instance, increased connectivity between different brain regions has been observed, potentially reflecting enhanced integration during meditative states. These neural adaptations may facilitate the mental states and skills associated with meditation and enlightenment. citeturn0search6 Neuroscientist Dr. Andrew Newberg has extensively studied the relationship between spiritual experiences and brain activity. His work suggests that enlightenment experiences can lead to permanent changes in brain function, particularly in areas related to self-perception and emotion regulation. citeturn0search4 While these findings provide insights into the neural mechanisms underlying enlightenment experiences, it's important to note that the subjective nature of such states presents challenges in scientific study. The field of neurophenomenology attempts to bridge this gap by combining first-person experiential reports with third-person neuroscientific data to gain a more comprehensive understanding. citeturn0search13 In summary, neuroscience approaches enlightenment by examining how certain practices, like meditation, influence brain activity and structure, leading to transformative experiences. Ongoing research continues to explore these complex interactions between the brain and profound states of consciousness. For a more in-depth exploration of this topic, you might find the following discussion by Dr. Andrew Newberg insightful: videoThe Neuroscience of Enlightenment, with Dr. Andrew Newbergturn0search1 २. From a neuroscientific perspective, enlightenment can be viewed as a unique state of consciousness characterized by changes in brain activity, connectivity, and information processing. Here's a simplified explanation: Neural Correlates of Enlightenment 1. Default Mode Network (DMN) deactivation: The DMN, responsible for self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering, is often deactivated during enlightenment experiences. This deactivation can lead to a sense of self-transcendence and reduced ego-identification. 2. Increased global neural coherence: Enlightenment experiences often involve a sense of unity, interconnectedness, and holistic awareness. This can be reflected in increased global neural coherence, where different brain regions exhibit synchronized activity, fostering a sense of integration and wholeness. 3. Neuroplasticity and rewiring: Enlightenment experiences can lead to changes in brain structure and function, particularly in regions involved in attention, emotion regulation, and memory. This neuroplasticity can result in a reorganization of neural connections, potentially leading to more adaptive and efficient information processing. Brain Regions Involved 1. Prefrontal cortex (PFC): Involved in attention, emotion regulation, and decision-making. 2. Default mode network (DMN): Involved in self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering. 3. Ventral tegmental area (VTA): Involved in reward processing and dopamine release. 4. Nucleus accumbens (NAcc): Involved in reward processing and pleasure. 5. Amygdala: Involved in stress and anxiety processing. 6. Hippocampus: Involved in memory formation and emotion regulation. Neurotransmitters and Hormones 1. Dopamine: Involved in reward processing, pleasure, and motivation. 2. Serotonin: Involved in mood regulation, emotional processing, and social behavior. 3. Endorphins: Involved in pain modulation, stress reduction, and feelings of well-being. 4. Oxytocin: Involved in social bonding, trust, and emotional connection. Theories and Models 1. Integrated Information Theory (IIT): Suggests that consciousness arises from the integrated processing of information within the brain. 2. Global Workspace Theory (GWT): Proposes that consciousness involves the global workspace of the brain, where information from various sensory and cognitive systems is integrated. 3. Neural Darwinism: Suggests that neuronal connections are strengthened or weakened based on experience, leading to changes in brain function and behavior. While neuroscience can provide insights into the neural correlates of enlightenment, it is essential to acknowledge that the experience of enlightenment is complex, multifaceted, and may not be fully captured by neuroscientific explanations.

In reply to by प्रसाद गोडबोले

रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !"
ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?

In reply to by धर्मराजमुटके

स्वधर्म 11/02/2025 - 13:16
तुंम्हाला गट क्र. २ मध्ये टाकण्यात येईल. प्रश्न बाकी एकदम मार्मिक आहे, बघूया काय उत्तर येते.

In reply to by धर्मराजमुटके

ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?
होय होय . अगदी 100%. पण ते केवळ त्याच लोकांना कळू शकेल जे त्या लेव्हल पर्यंत पोहचले आहेत. समर्थांनी काय लिहून ठेवलं आहे पहा : जाले साधनाचे फळ। संसार जाला सफळ॥ निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥ (२०.१०.२६) हिशेब जाला मायेचा। जाला निवाडा तत्त्वांचा॥ साध्य होता साधनाचा। ठाव नाही॥ (२०.१०.२७) साध्य होता साधनांचा ठाव नाही !! मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळल्यावर हा लेख व्यर्थच आहे . त्यानंतर फक्त नामस्मरण करा ! राम राम राम आणि ह्याच्या पुढची अवस्था आहे जिथे हा जप करायचीही आवश्यकता नाही !! ही अवस्था कबीराने त्याच्या दोहा मध्ये उत्तम वर्णन करून ठेवली आहे माला जपूं न कर जपूं और मुख से कहूँ न राम । राम हमारा हमे जपे और हम पायो विश्राम ।। राम

Bhakti 10/02/2025 - 19:27
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! अजामेळ पापी वदे पुत्रकामे। तया मुक्ति नारायणाचेनि नामें शुकाकारणे कुंटणी राम वाणी। मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

संत चोखोबा : गणिका अजामेळे काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावता ॥१॥ नवले हें पाहा नवल हें पाहा । अनुभवें अनुभवा देहामाजी ॥२॥ उच्चारितां नाम वैकुंठींचें घेणें । ऐसें दुजें पेणें आहे कोठें ॥३॥ ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥ उफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥ चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धारा अधमा स्‍त्री शुद्रा ॥६॥ संत बंका : पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा । निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥ तारीतासे एका नावासाठी जगा । ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार ॥२॥ गणिका गजेंद्र यासी उध्दरिलें । प्रत्यक्ष तारिलें अजामेळा ॥३॥ बंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा । मज तंव सर्वेशा विठोबाचा ॥४॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>>ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! रामाचं पेटेंट आहे का आपल्याकडे. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसलं डोंबलाच आलंय पेटंट. =)))) मी म्हणतोय की तुम्ही नामस्मरण करताय हे पाहून मला आनंद होतोय ! तुम्हीच भलता सलता अर्थ काढता तुमच्या पूर्वग्रहदूषित विचारातून. ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥ सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥ ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥ तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥ इथे सर्वांना अधिकार आहे - ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आणि वेश्याही! कोणाचे कसलेही पेटंट नाही . आनंदाने नामाचा गजर करा ! नामाचा गजर ! गर्जे भीमातीर ! असं नामदेव महाराज ह्यांनी म्हणाले आहे तसे काहीसे होऊ द्या ! त्या तिथे कोनाड्यात लावलेल्या फोटोतल्या ज्ञानोबा तुकोबांनाही आनंदच होईल ! बोला - राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ

गवि 11/02/2025 - 11:32
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते. तुम्हाला तुमच्या न्युरल नेटवर्कचे काय करायचे आहे हा तुमचा तुमचा चॉईस. जाता जाता.. मनुष्याचा मेंदू हा असा सहज सरळ सोपा नाही. न्युरल नेटवर्क हे ओव्हर सिंपलिफिकेशन आहे. साधारण रिकरंट न्युरल नेटवर्क किंवा तत्सम उदाहरण अधिक चपखल ठरेल. काळानुसार राम मध्येही बदल होतील. आधी सूक्ष्म वाटतील. मग variation सापडतील. रामराम अशी जोडी होईल. रा गुरू आणि म लघु असे भेद होतील. अगदी जन्मतः आंधळा मुका बहिरा असला तरी लर्निंग थांबत नाही. म्हणून तर आपण टिकलो आहोत ना. शिवाय जरा थांबल्यास शेवटी ती अवस्था कम्पल्सरी प्राप्त व्हायचीच आहे उसकी घाई कायकू? असेही वाटते. अर्थात वेगळे विचार मांडणारा लेख आवडला हे आहेच.

In reply to by गवि

युयुत्सु 11/02/2025 - 11:51
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
ठार मेलो...हसून!

In reply to by गवि

उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
एक्झॅक्टली गवि सर ! उपयुक्ततेच्या विचाराच्या , स्वार्थाच्या , ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची. म्हणूनच तर तुम्ही सूक्ष्म आणि चिकित्सक दृष्टीने पाहिले तर तुमच्या हेच लक्षात येईल की ह्या सर्व साधू संतानी अन्नदानाचा उपदेश केला आहे. "ह्यातून माझा काहीही फायदा नाही" हा विचार फाट्यावर मारून अन्नदान करा, सेवा करा ! राम दास ने महाराज जी ना विचारले की मी enlightened कसा होऊ, तर महाराज म्हणाले "लोकांना अन्नदान करून." मग त्याने विचारले - मी कुंडलिनी जागृत कशी करू - त्यावर महाराज म्हणाले - "लोकांची सेवा करून !!" हेच समर्थांनी सांगितलं आहे , नाथांनी सांगितलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं आहे ! ( पण आम्हाला ही अक्कल यायला हिमालयात जावे लागले!) इतकं सोप्प आहे हे ! एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला ! It's really mind boggling beautiful ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 11/02/2025 - 15:33
ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची.
अशाने देशाचा जीडीपी वाढणार कसा, हे तर उत्पादकता कमी करण्याचे उद्द्योग! फायदा-तोट्याचे गणित मांडल्याशिवाय कोणतेही न्यु०ने० ट्रेन करता येत नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 11/02/2025 - 23:28
एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला !
-- बस, एवढेही (किंवा एवढेच) पुरेसे आहे -- आणि ते आभाळाएवढेही आहे. परी मकरंद | सेवावा भ्रमरे | बेडकासी उरे | चिखलचि ||

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु 11/02/2025 - 15:51
मालक, ओव्हरफिटींगला काही अपवाद आहेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. जनरलायझेशन जेव्हा आवश्यक नसते तेव्हा, नजिकच्या भविष्याकाळासाठी म्ह० शॉर्ट टर्म प्रेडीकशन, एकदाच वापर केला जाणारे मॉडेल, तसेच कॉस्ट ऑफ ट्रेनिंग हा मुद्दा फार मह्त्त्वाचा नसेल तर... लोक आंधळेपणाने "ओव्हरफिटींग-ओव्हरफिटींग" म्हणून गळा काढतात.

In reply to by युयुत्सु

गवि 11/02/2025 - 18:47
अगदी. ओव्हर फिटींग नेहमी वाईट असे नसते. जर ट्रेनिंग डेटापैकीच सबसेट म्हणजे तोच तोच डेटा परत परत समोर येणार असेल तर क्लासिफिकेशनसाठी उलट ओव्हर फिटिंग एक स्ट्राटेजी म्हणून वापरावी. जिथे मानवी श्रम कमी करायचे आहेत आणि जनरलायझेशन फार मोठे नकोय तिथे.

In reply to by आंद्रे वडापाव

Lol पण टेक्निकली स्पीकिंग, ह्या न्यूरल नेटवर्क मॉडेल ची accuracy अल्मोस्ट 0% आहे कारण ते प्रत्येकालाच राम म्हणत आहे, राम असे प्रेडिक्ट करत आहे . मला आनंद ह्यासाठी आहे की ज्याने हे मॉडेल बनवले त्याने स्वतःच हा स्टँडर्ड सेट केला आहे "मॉडेल व्यवस्थित ट्रेन झाले" असे म्हणायला !! हे पहा - यावन्न पश्येदखिलं मदात्मकं तावन्मदाराधनतत्परो भवेत् । श्रद्धालुरत्यूर्जितभक्तिलक्षणो यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि ॥ ५८॥ इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे पञ्चमः सर्गः ॥

अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. संतांनी प्रापंचिकाना जे मार्गदर्शन केले आहे ते मात्र भावते.पुढे काय होणार हे पण माहित नाही पण नामस्मरणाने प्राप्त परिस्थितीत कठीण काळात आत्मबळ वाढते यावर विश्वास जरूर आहे. यात आत्मबळावर आलेल्या प्रसंगी ठामपणे उभे रहाता येते मग परिणाम काहिही होओ त्याने काही फरक पडत नाही. अर्थात हा माझा अनुभव, मत आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

सुबोध खरे 11/02/2025 - 19:22
अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. बाडीस मी म्हणजे शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस) . अध्यात्म काय न्यूरल नेटवर्क काय सारखे गहन विषय समजत नाहीत आणि मेंदूला पेलतही नाहीत. अशा विषयाची गहन चर्चा करणार्यांना साष्टांग नमस्कार

"इमिटेशन गेम्स" या चित्रपटात ... "हाईल हिटलर" असे केवळ २ शब्दांच्या पोझिशनवर ... संपूर्ण मेसेज डिक्रीप्ट करण्याचे असाध्य काम केले गेले त्याची आठवण आली ... सुंदर लेख ...

हातात हात तरी गवसत आहे असे म्हणता म्हणता परत मनातून काही तरी निसटून जात आहे... गम्य अगम्य.... तुमची विचारसरणी वेगळी आहे... आम्ही आपले, टीचर्स, ओल्ड मंक, जॉनी वॉकर ह्यांच्या साथीने, कधी व्हाईट हॉर्स पकडणार तर कधी किंग फिशर तर कधी गोल्डन ईगल तर कधी ब्लॅक डॉग पकडणार... पसंद अपनी अपनी... खयाल अपना अपना ..

वामन देशमुख 11/02/2025 - 14:40
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७६।। असे सध्या सोप्या शब्दांत विचार मांडणारे तत्व विवेचन आवडले. पहाटे रामनाम स्मरण करणे हा पारंपारिक हिंदू संस्कृतीचा किती अविभाज्य भाग आहे हे "रामप्रहर" या शब्दातून दिसून येते. त्या नामस्मरणातून मिळणारी शक्ती किती अजिंक्य आहे हे "रामबाण" या शब्दातून दिसते! रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्‌ । रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ --- अर्थात या (आणि तुमच्या इतरही अश्या) लेखांतील गहन आशय समजण्याइतकी माझी तेवढी अध्यात्मिक उंची नाही तरीही वाचायला आवडते. खवचट प्रतिसादांकडे यथोचित दुर्लक्ष करत लिहीत राहावे.

राघव 12/02/2025 - 01:31
मायला ह्या ऑरेलियस बाबाच्या... अरं कुठल्या कुठल्या संकल्पना कुठच्या कुठं आणून ताडून पाहत बसतंय..! हे बघ बाबा, तुझं ते जड विज्ञान आणि ते अध्यात्म मला बुवा काही म्हणजे काहीही आकळत नाही. अरे, ज्यानं केवळ जप केला.. कारण न समजता केला.. जपानं नक्की काय फरक पडतो स्थूल/सूक्ष्म शरीरात, ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.. किंबहुना त्याची तेवढी पात्रता, ईच्छा, गरजच नव्हती.. पण भाव मनीचा केवळ एवढाच होता की "ब्वॉ गुरुंनी सांगितलंय, त्यांना आवडतं" म्हणून केला.. तर त्याची आत्मोन्नती होईल की नाही? जर उत्तर हो असेल तर, बाकी सर्व जाऊं देत ना चुलीत..! कशाला ते विज्ञान आणि अध्यात्म वगैरेची सांगड घालण्याचा प्रयत्नही करायला जायचं.. अरे जे मुळातच स्वयंसिद्ध आहे ते उगाच कशाला सिद्ध करायला घ्यायचं? विवेकानंद म्हणतात तसं "माणसाचा तर्क जिथे संपतो, तिथे खरं अध्यात्मिक साधन सुरु होतं". आता आपण आपला तर्क किती वेळ उगाळत बसतो यावर आपलं साधन कधी सुरू होणार ते अवलंबून आहे. ज्याला करायची बुद्धी होईल, त्याचं काम सुरू होईल. बाबा रे, एकदा सांगतो.. बघ पटलं तर.. एखादा आपल्या म्हणण्यानुसार साधनांत लागला तर त्याचं गुरुपण आपल्याकडे येतं. ते घेण्याची पात्रता आपली असते का? कारण त्या पदासोबत येणारी जबाबदारी किती मोठी आहे ते मी तुला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे माझी तुला मनःपूर्वक विनंती आहे की, तू साधनांत मस्त आहेस.. तेच कर. उगाच या फाफटपसार्‍यात कशाला कुणाला शिकवायच्या, सांगायच्या फंदात पडायचंस. तुझ्या साधनेत ज्यानं आणिक मज़ा येईल अशी संगत बघ! ते जास्त संयुक्तिक ठरेल!

In reply to by राघव

नमस्कार राघव. आपला प्रतिसाद मनापासून आवडला. कोठेतरी लिहिले आहे म्हणून किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट मान्य करावी, आचरणात आणावी हे मला कधी जमलेच नाही. प्रत्येक गोष्ट सतसत्विवेक बुद्धीच्या कसोटीवर तावून सुलाखून पाहिल्याशिवाय माझे मन माझी बुद्धी मान्य करायला तयारच होत नाही. कदाचित हे माझे पूर्वजन्मीचे कर्म आहे ! गुरू प्रचिती , ग्रंथ प्रचिती ह्यापेक्षाही आत्मप्रचिती ही कैक पटीने श्रेष्ठ मानतो मी. हां अर्थात ह्या मुळे गोष्टी कळायला वेळ लागतो, कष्ट पडतात , पण जेव्हा कळतं तेव्हा वळतं देखील !! त्यात साधार असे समर्थांचे श्लोक आठवून थोडं हायसे वाटते ! घालोनी अकलेचा पवाड! व्हावे ब्रह्मांडाहोनी जाड ! तेथे कैचे आणिले द्वाड ! करंट पण !! मी आधी म्हणालो तसे हा बुद्धीच्या सामर्थ्यावरील अतोनात विश्वास नसता तर कदाचित हे सारे 30 वर्षांपूर्वी च कळले असते ! नामसाधना विषयी फार पूर्वी पासून माहिती आहे पण त्यातील तर्क माहीत नसल्याने कधी त्या मार्गाला गेलोच नव्हतो, आता कुठं उमजायला लागलं आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेनिंग ! मी लिहितो तेही केवळ माझ्या आकलनातील गॅप्स मला कळाव्यात म्हणून. सर्वावस्थांमध्ये रामाचे स्मरण ठेवणे हीच एक साधना. आता इथे कोणाचा प्रतिसाद पाहून मन उद्विग्न होत असेल तर तिथेच रामाला आणून बसवलं पाहिजे, त्या माणसामध्ये राम पाहता आला पाहिजे, त्याच्या विक्षिप्त वागण्यात, वाकड्या प्रतिसादात, ही रामाची इच्छा असे पाहता आले पाहिजे, रादर हाही राम आहे असे पाहता आला पाहिजे. हीच साधना ! आणि एकदा ही अवस्था प्राप्त झाल्यावर काही लिहूच नये, बोलूच नये असे तरी कुठे ! आता बस आपण आपणच आहे , मग ते ते पुनः पुनः उपभोगू की !! आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी । ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥

प्रचेतस 12/02/2025 - 19:03
नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी. साक्षात भगवंतच सांख्य, कर्म, ध्यान, ज्ञान, आत्मसंयमाचा उपदेश करून अक्षरब्रह्माचा उपदेश करताना म्हणतो अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयः ॥ खुद्द तुकोबांनीही केवळ नामस्मरण न करता प्रपंच करून परमार्थ जोडला नामा घेता लाभ कयाचा । नेले बैल बैलाचा ॥ करितो तो न मिळे काही । मग फुकाचे नामा कांही ॥ उभा काठेवरी नाम घेई । पडे पाण्यामधी तरी मरे ॥ तुका म्हणे नेणे वेड । आता कैसा देईल बुड ॥ तर समर्थ इये देशी जनजागृती करत फिरले. नेणे नामस्मरण । म्हणोनी सोडू नये साधन । करिता सकळ कारण । तोचि सिध्द होय ॥ जोडोनिया धनु। धन्य धन्य म्हणो। तयाचे लवलेशु। न लाभे ॥ काय करील नाम । जो न चालवी पाय । सिद्धीचा उपाय । करा जे ॥ म्हणे फुकाचे नाम। हाचि खरा धर्म। अशाने पाविजे ब्रह्म। ते बुडाले॥

In reply to by प्रचेतस

वाह वल्ली सर , मनःपुर्वक धन्यवाद ! ह्यासाठी मला मिसळपाववर यायला, लिहायला आवडतं ! तुमचा प्रतिसाद पाहुन मी माझा लेख परत एकदा वाचला ! मी कुठेच म्हणालेलो नाहीये की हाती असलेले वर्णाश्रम धर्माने नेमुन दिलेले कर्म त्यागुन नामस्मरण करा !! विहित कर्म करत असताना नामस्मरण करा , सर्वांभुती, सर्वावस्थां मध्ये सर्व कर्मात रत असताना नामस्मरण करा , तुमच्या न्युरल नेटवर्क ला सर्वावस्थेत राम पहायला ट्रेन करा असेच मला म्हणायचे आहे ! इये विषयी वामन पंडीतांचा सुश्लोक आहे - अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळीता । घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी समस्ताची लज्जा त्यजून भगवत् चिंतन करी ।। तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । भगवंतालाही हेच अभिप्रेत आहे - माझे नाव घेऊन माझे स्मरण करुन युध्द कर ! प्रपंच सोडुन नुस्तं हरि हरि करा असा मी कोठेच म्हणालेलो नाही , तसा कोठे अर्थ निघत असेल तर चुकीचाच आहे. नामस्मरण हे वर्णाश्रम धर्माला ओव्हरराईड करत नाही , उलट सह्हाय्यच करते ! बाकी तुम्ही म्हणालात ह्या "नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी." ह्या विधानाला मला तरी काही आधार सापडाला नाही. तुमच्या पाहण्यात असेल तर जरुर इथे उध्दृत करावा अशी विनंती करतो ! नामस्मरण सर्व मार्गांवर चालत असताना , सर्व कर्मे करत असताना, सर्व उपभोग घेत असताना , आयुष्याच्या पहाट सकाळ माध्यान्ह दुपार अशा सर्व काळी , जेणेकरुन संध्याकाळ होई पर्यंत नाम हीच वृत्ती बनुन गेलेली असेल , अजपाजप झालेली असेल ! तेव्हा, आयुष्याच्या संध्याकाळी काहीच करायची गरज नाही , तेव्हा बस एन्जोय करायचे आहे !
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाळे तुज सुख अंतर्बाही ॥

In reply to by कॉमी

पण असे का करायचे? इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या न्यूरल नेटवर्कचा उपयोग काय?
नाही आजकाल हे असंच असतं. न्यूरल-नेटवर्क वैगरे शब्दांची चलती आहे न मग् बस्स ! पाडला लेख.. आपल्या लेखात ए आय , न्यूरल-नेटवर्क... वैगरे शब्द बरोब्बर ओव्हर फिटिंग करून घुसवले ना कि लगेच अधिनुकता ची अधिनुकता , शिवाय सनातन च सनातनपणा सुद्धा ... तो फिर "न्यूरल-नेटवर्क" कि चमक, सनातन के दाम मिले , तो कोई वो क्यू ले , ये ना ले ! मान गये, लेखककि ओव्हर फिटिंग कि स्किल और सनातन सुपर दोनो को ...

In reply to by आंद्रे वडापाव

ख्या ख्या ख्या. रामा, I won't get caught in this trap anymore. तुला माहिती आहे की वरच काही प्रतिसादात उपयोगिता ह्या विषयावर चर्चा झालीय , उत्तर ही दिलं गेलं आहे. तस्मात् तू माझी परीक्षा पहायचा प्रयत्न केलास तरी मी फसणार नाहीये . ख्या ख्या ख्या. Nkb राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 14/02/2025 - 19:30
"व्यवहारिक" उपयोग नाही हे तुमचे म्हणणे समजले. पण इतर उपयोग काय आहे? न्यूरल नेटवर्कला "तू युनिकॉर्न आहेस" असे सांगितल्यावर ते पण तेच आउटपुट देईल. पण ते युनिकॉर्न होणार आहे का? फार तर ते स्वतःला पटवेल की ते युनिकॉर्न आहे. मग आपण अमुक काहीतरी आहोत असे स्वतःला पटवून देणे आणि एक फँटसी तयार करणे हा पॉईंट आहे का?

In reply to by कॉमी

आधीच्या लेखनावर एका प्रतिसादात तुम्हाला ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा पहा म्हणालो होतो , पाहिलात का ? ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असल्यास बारावा अध्याय, विशेष करुन त्यातील उत्तरार्ध अन त्यावरील ज्ञानेश्वर माऊलींचे विवेचन वाचा ! तुम्हाला "उपयोग" काय ते कळेल !

कंजूस 14/02/2025 - 17:51
लांबच्या रेल्वे प्रवासात आपल्या समोरच्या बाकड्यावर हे लोक बसले असतील तर काय मजा येईल. .. .. गप्पांच्या नादात स्टेशन आले तरी विसरून जाऊ. सर्वांना वडापाव माझ्याकडून.

युयुत्सु 10/02/2025 - 08:27
न्युरल नेटची अध्यात्माशी सांगड वाचून गंमत वाटली. पण यातला तथ्याचा भाग थोडा वेगळा आहे. "राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते. आपले मन स्थिर राहणे निसर्गाला अभिप्रेत नाही. मन जर स्थिर राहीले तर आजूबाजूच्या परिसरात निर्माण होणारे धोक्यांची जाणीव अमिग्डाला पर्यंत पोचणार नाही आणि त्या जीवाचे अस्तित्व धोक्यात येईल ( वाल्या मुंग्यांच्या वारूळात गाडला गेला तसेच) . शेवटी तारतम्य महत्त्वाचे...

In reply to by युयुत्सु

असेलही , पण मला माहीती नाही !
"राम" ऐवजी कोणत्याही संकल्पनेवर मन एकाग्र करण्याने चेताशास्त्रीय फायदे मिळू शकतात - उदा० उपाग्रखंडाचा विकास, करूणा आणि मनःशांति इ० ची प्राप्ती तेव्हा राम, ओंकार, मेणबत्तीची ज्योत किंवा कोणतीही "पवित्र" वस्तू किंवा "संवेदना" अशा आध्यात्मिक अनुभूतीसाठी उपयोगी पडू शकते.
असुही शकेल , पण मला माहीती नाही. आणि त्या अर्थाचे काही श्लोक , ओव्या अभंग किमान मला तरी माच्या आजवरच्या वाचनात आढळले नाहीत . उलट असलं दुसरं काहीही करु नका ह्या अर्थाचे मात्र बरेच काही आढळले आहे : योगांचेनि बळे । अधिक काही मिळे । ऐसे नाही आगळे | कष्टचि तया ॥ ५९ ॥ म्हणोनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा । तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला ॥ ६९ ॥ न वेचें कदा ग्रंथिचे अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥ महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥ नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐसा लाभ बांधा गांठी विठ्ठल पायी मिठी || १ || नामापरते साधन नाही जें तू करिसी आणिक कांही || २ || हाकरोनी सांगे तुका नाम घेता राहो नका || ३ || अन्य उपाय, मार्ग असतीलही , पण मला माहीती नाही . बस इतकेच ! ज्याचा त्याचा मार्ग वेगळा !! माझे वाचन , आकलन, अनुकरण आणि अनुभव मर्यादित आहे हे मान्य करुन थांबतो ! इत्यलम राम

माहितीपूर्ण. आणखी येऊ द्या. नविन ओ.सी.आर(ऑप्टिकल कॅरॅक्टर रिकग्निशन्)मध्येही ह्या पद्धतीचा वापर केला आहे का ? किंवा Long Short-Term Memory (LSTM) ह्या रिकरंट न्युरल नेटवर्कचा वापर केलेला असतो.

Bhakti 10/02/2025 - 10:54
सहज गुगल केलं...बाकी काही नाही :)
समान इनपुट आणि आउटपुट असलेल्या न्यूरॉनचे एक साधे उदाहरण म्हणजे "ओळख कार्य" करण्यासाठी सेट केलेला एकच न्यूरॉन, जिथे आउटपुट नेहमीच इनपुट मूल्यासारखेच असते ; मूलतः, ते कोणत्याही बदलाशिवाय इनपुट सिग्नलमधून जाते. स्पष्टीकरण: इनपुट: समजा न्यूरॉनला मिळणारे इनपुट हे एकच मूल्य आहे, "x". गणना: न्यूरॉन एक साधी गणना करतो: आउटपुट = x (या प्रकरणात कोणतेही अतिरिक्त वजन किंवा बायस लागू केले जात नाही). आउटपुट: न्यूरॉनचे आउटपुट देखील "x" आहे, म्हणजेच मूल्य अपरिवर्तित राहते. महत्त्वाचे मुद्दे: कोणतेही रूपांतर नाही: हे उदाहरण एक अतिशय मूलभूत कार्य दर्शवते जिथे न्यूरॉन इनपुटवर कोणतेही रूपांतर किंवा गणना लागू करत नाही, ज्यामुळे इनपुट आणि आउटपुट एकसारखे होतात. मर्यादित वापर: हे "ओळख" फंक्शन सोपे असले तरी, न्यूरल नेटवर्क्सच्या बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही, कारण वजन समायोजनाद्वारे इनपुट आणि आउटपुटमधील जटिल संबंध शिकणे हे उद्दिष्ट असते.

In reply to by Bhakti

बहुतेक व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये ते विशेषतः उपयुक्त ठरू शकत नाही
एक्झॅक्टली भक्ती ताई ! एक्झॅक्टली ! व्यवहार हा मुळातच प्रवृत्तीप्रधान अर्थात "गोष्टी , धन , पुत्र , कलत्र आदींचा संचय करा " ह्या विचारावर आधारित आहे ! तिथे ह्या सगळ्याचा अल्मोस्ट काहीच उपयोग नाही. सध्या जे विनाकारण अध्यात्माचे पेव फुटले आहे , ते लवकरच नष्ट होणार आहे . कारण लवकरच लोकांचा भ्रमनिरास होणार आहे . लोकांना अध्यात्म म्हणजे काहीतरी जादुची छडी आहे अन तिचा वापर करुन मी प्रपंचात संसारात यशस्वी होईन अशी काहीतरी बाळबोध भोळीभाबडी आशा आहे. ती भंगली त्यांना लवकरच वीट येईल ह्या सगळ्याचा ! एक संपुर्ण प्रापंचिक विषयासक्त माणुस आणि एक जीवनमुक्त पण तरीही कर्मरत गृहस्थाश्रमी माणुस ह्यांच्यात व्यावहारिक दृष्ट्या काहीच फरक नसतो. फरक असतो मनाच्या लेव्हल वर ! राम दास्स त्याच्या एका प्रवचनात अप्रतीम बोलला होता की - "अध्यात्मिक प्रवास म्हणुन तुमचे जे जे काही पुर्वग्रह आहेत की मी असेन करेन मी तसे करेन , मग असे होईल अन तसे होईल , हे सगळं व्यर्थ आहे. रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !" टृंङ्पा रिन्पोचे https://en.wikipedia.org/wiki/Ch%C3%B6gyam_Trungpa नावाचा एक विवादास्पद पण खुप प्रसिध्द असा बुध्दीस्ट स्कॉलर गुरु होऊन गेला तो त्याच्या प्रवचनात एकदा म्हणाला होता -
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.
तात्पर्य इतकेच की - ह्या सार्‍याचा अध्यात्मिक गोष्टींचा व्यावहारिक असा काही उपयोग नाही हे उघडच आहे ! जे व्यावहारिक उपयोगितेच्या पलीकडचे काही शोधत आहेत , त्यांनाच ह्याचा खरा फायदा होईल ! अर्थात ही बुध्दी देणाराही रामच ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 11/02/2025 - 11:45
Enlightenment ही कल्पना वैज्ञानिक पातळीवर समजाऊन घेता येईल का असे बरेच दिवस मनात घोळत होते. वरील विधानाने याला परत एकदा चालना मिळाली म्हणून ए०आय्०लाच साकडे घातले - प्रश्न० "How the concept of enlightenment can be explained from the perspective of neuroscience?" उत्तर - १. Enlightenment, often described as a profound spiritual awakening or a deep sense of interconnectedness, has been a subject of interest in neuroscience, particularly in the field of neurotheology. Researchers aim to understand the neural correlates of such transformative experiences. Studies involving advanced meditators have utilized neuroimaging techniques to observe brain activity during deep meditative states. Findings suggest that these individuals often exhibit decreased activity in the brain's default mode network (DMN), which is associated with self-referential thoughts and mind-wandering. This reduction in DMN activity correlates with a diminished sense of self, a common characteristic reported during enlightenment experiences. citeturn0search4 Additionally, research indicates that long-term meditation can lead to structural changes in the brain. For instance, increased connectivity between different brain regions has been observed, potentially reflecting enhanced integration during meditative states. These neural adaptations may facilitate the mental states and skills associated with meditation and enlightenment. citeturn0search6 Neuroscientist Dr. Andrew Newberg has extensively studied the relationship between spiritual experiences and brain activity. His work suggests that enlightenment experiences can lead to permanent changes in brain function, particularly in areas related to self-perception and emotion regulation. citeturn0search4 While these findings provide insights into the neural mechanisms underlying enlightenment experiences, it's important to note that the subjective nature of such states presents challenges in scientific study. The field of neurophenomenology attempts to bridge this gap by combining first-person experiential reports with third-person neuroscientific data to gain a more comprehensive understanding. citeturn0search13 In summary, neuroscience approaches enlightenment by examining how certain practices, like meditation, influence brain activity and structure, leading to transformative experiences. Ongoing research continues to explore these complex interactions between the brain and profound states of consciousness. For a more in-depth exploration of this topic, you might find the following discussion by Dr. Andrew Newberg insightful: videoThe Neuroscience of Enlightenment, with Dr. Andrew Newbergturn0search1 २. From a neuroscientific perspective, enlightenment can be viewed as a unique state of consciousness characterized by changes in brain activity, connectivity, and information processing. Here's a simplified explanation: Neural Correlates of Enlightenment 1. Default Mode Network (DMN) deactivation: The DMN, responsible for self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering, is often deactivated during enlightenment experiences. This deactivation can lead to a sense of self-transcendence and reduced ego-identification. 2. Increased global neural coherence: Enlightenment experiences often involve a sense of unity, interconnectedness, and holistic awareness. This can be reflected in increased global neural coherence, where different brain regions exhibit synchronized activity, fostering a sense of integration and wholeness. 3. Neuroplasticity and rewiring: Enlightenment experiences can lead to changes in brain structure and function, particularly in regions involved in attention, emotion regulation, and memory. This neuroplasticity can result in a reorganization of neural connections, potentially leading to more adaptive and efficient information processing. Brain Regions Involved 1. Prefrontal cortex (PFC): Involved in attention, emotion regulation, and decision-making. 2. Default mode network (DMN): Involved in self-referential thinking, ego-boundaries, and mind-wandering. 3. Ventral tegmental area (VTA): Involved in reward processing and dopamine release. 4. Nucleus accumbens (NAcc): Involved in reward processing and pleasure. 5. Amygdala: Involved in stress and anxiety processing. 6. Hippocampus: Involved in memory formation and emotion regulation. Neurotransmitters and Hormones 1. Dopamine: Involved in reward processing, pleasure, and motivation. 2. Serotonin: Involved in mood regulation, emotional processing, and social behavior. 3. Endorphins: Involved in pain modulation, stress reduction, and feelings of well-being. 4. Oxytocin: Involved in social bonding, trust, and emotional connection. Theories and Models 1. Integrated Information Theory (IIT): Suggests that consciousness arises from the integrated processing of information within the brain. 2. Global Workspace Theory (GWT): Proposes that consciousness involves the global workspace of the brain, where information from various sensory and cognitive systems is integrated. 3. Neural Darwinism: Suggests that neuronal connections are strengthened or weakened based on experience, leading to changes in brain function and behavior. While neuroscience can provide insights into the neural correlates of enlightenment, it is essential to acknowledge that the experience of enlightenment is complex, multifaceted, and may not be fully captured by neuroscientific explanations.

In reply to by प्रसाद गोडबोले

रादर ह्या सगळ्याची व्यर्थता लक्षात आल्यावरच तुमचा खरा अध्यात्मिक प्रवास सुरु होईल !"
ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?

In reply to by धर्मराजमुटके

स्वधर्म 11/02/2025 - 13:16
तुंम्हाला गट क्र. २ मध्ये टाकण्यात येईल. प्रश्न बाकी एकदम मार्मिक आहे, बघूया काय उत्तर येते.

In reply to by धर्मराजमुटके

ह्या लेखाबद्द्ल आणि त्यावर होणार्‍या चर्चेबद्द्ल पण हे वाक्य लागू होईल काय ?
होय होय . अगदी 100%. पण ते केवळ त्याच लोकांना कळू शकेल जे त्या लेव्हल पर्यंत पोहचले आहेत. समर्थांनी काय लिहून ठेवलं आहे पहा : जाले साधनाचे फळ। संसार जाला सफळ॥ निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ। अंतरी बिंबले॥ (२०.१०.२६) हिशेब जाला मायेचा। जाला निवाडा तत्त्वांचा॥ साध्य होता साधनाचा। ठाव नाही॥ (२०.१०.२७) साध्य होता साधनांचा ठाव नाही !! मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळल्यावर हा लेख व्यर्थच आहे . त्यानंतर फक्त नामस्मरण करा ! राम राम राम आणि ह्याच्या पुढची अवस्था आहे जिथे हा जप करायचीही आवश्यकता नाही !! ही अवस्था कबीराने त्याच्या दोहा मध्ये उत्तम वर्णन करून ठेवली आहे माला जपूं न कर जपूं और मुख से कहूँ न राम । राम हमारा हमे जपे और हम पायो विश्राम ।। राम

Bhakti 10/02/2025 - 19:27
Enlightenment is the ultimate disappointment of the ego.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! अजामेळ पापी वदे पुत्रकामे। तया मुक्ति नारायणाचेनि नामें शुकाकारणे कुंटणी राम वाणी। मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥९५॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

संत चोखोबा : गणिका अजामेळे काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावता ॥१॥ नवले हें पाहा नवल हें पाहा । अनुभवें अनुभवा देहामाजी ॥२॥ उच्चारितां नाम वैकुंठींचें घेणें । ऐसें दुजें पेणें आहे कोठें ॥३॥ ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥ उफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥ चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धारा अधमा स्‍त्री शुद्रा ॥६॥ संत बंका : पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा । निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥ तारीतासे एका नावासाठी जगा । ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार ॥२॥ गणिका गजेंद्र यासी उध्दरिलें । प्रत्यक्ष तारिलें अजामेळा ॥३॥ बंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा । मज तंव सर्वेशा विठोबाचा ॥४॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

>>>>ह्यानिमित्ताने का होईना पण तुमच्या मनीं राम येत आहे, तुम्ही "हे राम" असे लिहित आहात , ह्यातच ह्या लेखाचे सार्थक झाले ! रामाचं पेटेंट आहे का आपल्याकडे. =)) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसलं डोंबलाच आलंय पेटंट. =)))) मी म्हणतोय की तुम्ही नामस्मरण करताय हे पाहून मला आनंद होतोय ! तुम्हीच भलता सलता अर्थ काढता तुमच्या पूर्वग्रहदूषित विचारातून. ऐक रे जना । तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा । मनामाजी स्मरावा ॥१॥ मग कैचें रे बंधन । वाचे गातां नारायण । भवसिंधु तो जाण । येचि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील कळिकाळ । बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ । रिद्धीसिद्धी म्हणियाऱ्या ॥२॥ सकळशास्त्रांचें सार । हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार । हाचि करिती पुराणें ॥३॥ ब्राम्हण क्षत्रिय वैश्य । शूद्र चांडाळांहि अधिकार । बाळें नारीनर । आदि करोनि वेश्या ही ॥४॥ तुका म्हणे अनुभवें । आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें । सुख घेती भाविकें ॥५॥ इथे सर्वांना अधिकार आहे - ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ आणि वेश्याही! कोणाचे कसलेही पेटंट नाही . आनंदाने नामाचा गजर करा ! नामाचा गजर ! गर्जे भीमातीर ! असं नामदेव महाराज ह्यांनी म्हणाले आहे तसे काहीसे होऊ द्या ! त्या तिथे कोनाड्यात लावलेल्या फोटोतल्या ज्ञानोबा तुकोबांनाही आनंदच होईल ! बोला - राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ

गवि 11/02/2025 - 11:32
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते. तुम्हाला तुमच्या न्युरल नेटवर्कचे काय करायचे आहे हा तुमचा तुमचा चॉईस. जाता जाता.. मनुष्याचा मेंदू हा असा सहज सरळ सोपा नाही. न्युरल नेटवर्क हे ओव्हर सिंपलिफिकेशन आहे. साधारण रिकरंट न्युरल नेटवर्क किंवा तत्सम उदाहरण अधिक चपखल ठरेल. काळानुसार राम मध्येही बदल होतील. आधी सूक्ष्म वाटतील. मग variation सापडतील. रामराम अशी जोडी होईल. रा गुरू आणि म लघु असे भेद होतील. अगदी जन्मतः आंधळा मुका बहिरा असला तरी लर्निंग थांबत नाही. म्हणून तर आपण टिकलो आहोत ना. शिवाय जरा थांबल्यास शेवटी ती अवस्था कम्पल्सरी प्राप्त व्हायचीच आहे उसकी घाई कायकू? असेही वाटते. अर्थात वेगळे विचार मांडणारा लेख आवडला हे आहेच.

In reply to by गवि

युयुत्सु 11/02/2025 - 11:51
अतिशय ओव्हर फिटिंग, निरर्थक वेटेजेस असलेले, निरुपयोगी न्युरल नेटवर्क बनवणे हा उद्देश असल्यास एकच इनपुट ट्रेनिंग डेटा पॉइंट आणि तोच डेटा पॉइंट आऊटपुट लेबल म्हणून देणे हा उत्तम उपाय आहे. अर्थात उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
ठार मेलो...हसून!

In reply to by गवि

उपयुक्तता वगैरे हे सापेक्ष असते.
एक्झॅक्टली गवि सर ! उपयुक्ततेच्या विचाराच्या , स्वार्थाच्या , ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची. म्हणूनच तर तुम्ही सूक्ष्म आणि चिकित्सक दृष्टीने पाहिले तर तुमच्या हेच लक्षात येईल की ह्या सर्व साधू संतानी अन्नदानाचा उपदेश केला आहे. "ह्यातून माझा काहीही फायदा नाही" हा विचार फाट्यावर मारून अन्नदान करा, सेवा करा ! राम दास ने महाराज जी ना विचारले की मी enlightened कसा होऊ, तर महाराज म्हणाले "लोकांना अन्नदान करून." मग त्याने विचारले - मी कुंडलिनी जागृत कशी करू - त्यावर महाराज म्हणाले - "लोकांची सेवा करून !!" हेच समर्थांनी सांगितलं आहे , नाथांनी सांगितलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं आहे ! ( पण आम्हाला ही अक्कल यायला हिमालयात जावे लागले!) इतकं सोप्प आहे हे ! एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला ! It's really mind boggling beautiful ! राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 11/02/2025 - 15:33
ह्यात माझा काय फायदा ह्या विचाराच्या पलीकडे जाणे ही सुरुवात आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेन करण्याची.
अशाने देशाचा जीडीपी वाढणार कसा, हे तर उत्पादकता कमी करण्याचे उद्द्योग! फायदा-तोट्याचे गणित मांडल्याशिवाय कोणतेही न्यु०ने० ट्रेन करता येत नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 11/02/2025 - 23:28
एकदा उपयुक्ततेच्या विचाराच्या पलीकडं येऊन पहा , इकडं , ह्या बाजूला !
-- बस, एवढेही (किंवा एवढेच) पुरेसे आहे -- आणि ते आभाळाएवढेही आहे. परी मकरंद | सेवावा भ्रमरे | बेडकासी उरे | चिखलचि ||

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु 11/02/2025 - 15:51
मालक, ओव्हरफिटींगला काही अपवाद आहेत, त्याबद्दल कुणी बोलत नाही. जनरलायझेशन जेव्हा आवश्यक नसते तेव्हा, नजिकच्या भविष्याकाळासाठी म्ह० शॉर्ट टर्म प्रेडीकशन, एकदाच वापर केला जाणारे मॉडेल, तसेच कॉस्ट ऑफ ट्रेनिंग हा मुद्दा फार मह्त्त्वाचा नसेल तर... लोक आंधळेपणाने "ओव्हरफिटींग-ओव्हरफिटींग" म्हणून गळा काढतात.

In reply to by युयुत्सु

गवि 11/02/2025 - 18:47
अगदी. ओव्हर फिटींग नेहमी वाईट असे नसते. जर ट्रेनिंग डेटापैकीच सबसेट म्हणजे तोच तोच डेटा परत परत समोर येणार असेल तर क्लासिफिकेशनसाठी उलट ओव्हर फिटिंग एक स्ट्राटेजी म्हणून वापरावी. जिथे मानवी श्रम कमी करायचे आहेत आणि जनरलायझेशन फार मोठे नकोय तिथे.

In reply to by आंद्रे वडापाव

Lol पण टेक्निकली स्पीकिंग, ह्या न्यूरल नेटवर्क मॉडेल ची accuracy अल्मोस्ट 0% आहे कारण ते प्रत्येकालाच राम म्हणत आहे, राम असे प्रेडिक्ट करत आहे . मला आनंद ह्यासाठी आहे की ज्याने हे मॉडेल बनवले त्याने स्वतःच हा स्टँडर्ड सेट केला आहे "मॉडेल व्यवस्थित ट्रेन झाले" असे म्हणायला !! हे पहा - यावन्न पश्येदखिलं मदात्मकं तावन्मदाराधनतत्परो भवेत् । श्रद्धालुरत्यूर्जितभक्तिलक्षणो यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि ॥ ५८॥ इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे पञ्चमः सर्गः ॥

अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. संतांनी प्रापंचिकाना जे मार्गदर्शन केले आहे ते मात्र भावते.पुढे काय होणार हे पण माहित नाही पण नामस्मरणाने प्राप्त परिस्थितीत कठीण काळात आत्मबळ वाढते यावर विश्वास जरूर आहे. यात आत्मबळावर आलेल्या प्रसंगी ठामपणे उभे रहाता येते मग परिणाम काहिही होओ त्याने काही फरक पडत नाही. अर्थात हा माझा अनुभव, मत आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

सुबोध खरे 11/02/2025 - 19:22
अध्यात्म व तत्सम जडव्यागळ विषय माझ्या अल्प मतीला समजत नाही. बाडीस मी म्हणजे शरद तळवलकर ( काना मात्रा नसलेला सरळ माणूस) . अध्यात्म काय न्यूरल नेटवर्क काय सारखे गहन विषय समजत नाहीत आणि मेंदूला पेलतही नाहीत. अशा विषयाची गहन चर्चा करणार्यांना साष्टांग नमस्कार

"इमिटेशन गेम्स" या चित्रपटात ... "हाईल हिटलर" असे केवळ २ शब्दांच्या पोझिशनवर ... संपूर्ण मेसेज डिक्रीप्ट करण्याचे असाध्य काम केले गेले त्याची आठवण आली ... सुंदर लेख ...

हातात हात तरी गवसत आहे असे म्हणता म्हणता परत मनातून काही तरी निसटून जात आहे... गम्य अगम्य.... तुमची विचारसरणी वेगळी आहे... आम्ही आपले, टीचर्स, ओल्ड मंक, जॉनी वॉकर ह्यांच्या साथीने, कधी व्हाईट हॉर्स पकडणार तर कधी किंग फिशर तर कधी गोल्डन ईगल तर कधी ब्लॅक डॉग पकडणार... पसंद अपनी अपनी... खयाल अपना अपना ..

वामन देशमुख 11/02/2025 - 14:40
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही। नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥७६।। असे सध्या सोप्या शब्दांत विचार मांडणारे तत्व विवेचन आवडले. पहाटे रामनाम स्मरण करणे हा पारंपारिक हिंदू संस्कृतीचा किती अविभाज्य भाग आहे हे "रामप्रहर" या शब्दातून दिसून येते. त्या नामस्मरणातून मिळणारी शक्ती किती अजिंक्य आहे हे "रामबाण" या शब्दातून दिसते! रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम्‌ । रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ --- अर्थात या (आणि तुमच्या इतरही अश्या) लेखांतील गहन आशय समजण्याइतकी माझी तेवढी अध्यात्मिक उंची नाही तरीही वाचायला आवडते. खवचट प्रतिसादांकडे यथोचित दुर्लक्ष करत लिहीत राहावे.

राघव 12/02/2025 - 01:31
मायला ह्या ऑरेलियस बाबाच्या... अरं कुठल्या कुठल्या संकल्पना कुठच्या कुठं आणून ताडून पाहत बसतंय..! हे बघ बाबा, तुझं ते जड विज्ञान आणि ते अध्यात्म मला बुवा काही म्हणजे काहीही आकळत नाही. अरे, ज्यानं केवळ जप केला.. कारण न समजता केला.. जपानं नक्की काय फरक पडतो स्थूल/सूक्ष्म शरीरात, ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.. किंबहुना त्याची तेवढी पात्रता, ईच्छा, गरजच नव्हती.. पण भाव मनीचा केवळ एवढाच होता की "ब्वॉ गुरुंनी सांगितलंय, त्यांना आवडतं" म्हणून केला.. तर त्याची आत्मोन्नती होईल की नाही? जर उत्तर हो असेल तर, बाकी सर्व जाऊं देत ना चुलीत..! कशाला ते विज्ञान आणि अध्यात्म वगैरेची सांगड घालण्याचा प्रयत्नही करायला जायचं.. अरे जे मुळातच स्वयंसिद्ध आहे ते उगाच कशाला सिद्ध करायला घ्यायचं? विवेकानंद म्हणतात तसं "माणसाचा तर्क जिथे संपतो, तिथे खरं अध्यात्मिक साधन सुरु होतं". आता आपण आपला तर्क किती वेळ उगाळत बसतो यावर आपलं साधन कधी सुरू होणार ते अवलंबून आहे. ज्याला करायची बुद्धी होईल, त्याचं काम सुरू होईल. बाबा रे, एकदा सांगतो.. बघ पटलं तर.. एखादा आपल्या म्हणण्यानुसार साधनांत लागला तर त्याचं गुरुपण आपल्याकडे येतं. ते घेण्याची पात्रता आपली असते का? कारण त्या पदासोबत येणारी जबाबदारी किती मोठी आहे ते मी तुला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे माझी तुला मनःपूर्वक विनंती आहे की, तू साधनांत मस्त आहेस.. तेच कर. उगाच या फाफटपसार्‍यात कशाला कुणाला शिकवायच्या, सांगायच्या फंदात पडायचंस. तुझ्या साधनेत ज्यानं आणिक मज़ा येईल अशी संगत बघ! ते जास्त संयुक्तिक ठरेल!

In reply to by राघव

नमस्कार राघव. आपला प्रतिसाद मनापासून आवडला. कोठेतरी लिहिले आहे म्हणून किंवा कोणीतरी सांगतंय म्हणून एखादी गोष्ट मान्य करावी, आचरणात आणावी हे मला कधी जमलेच नाही. प्रत्येक गोष्ट सतसत्विवेक बुद्धीच्या कसोटीवर तावून सुलाखून पाहिल्याशिवाय माझे मन माझी बुद्धी मान्य करायला तयारच होत नाही. कदाचित हे माझे पूर्वजन्मीचे कर्म आहे ! गुरू प्रचिती , ग्रंथ प्रचिती ह्यापेक्षाही आत्मप्रचिती ही कैक पटीने श्रेष्ठ मानतो मी. हां अर्थात ह्या मुळे गोष्टी कळायला वेळ लागतो, कष्ट पडतात , पण जेव्हा कळतं तेव्हा वळतं देखील !! त्यात साधार असे समर्थांचे श्लोक आठवून थोडं हायसे वाटते ! घालोनी अकलेचा पवाड! व्हावे ब्रह्मांडाहोनी जाड ! तेथे कैचे आणिले द्वाड ! करंट पण !! मी आधी म्हणालो तसे हा बुद्धीच्या सामर्थ्यावरील अतोनात विश्वास नसता तर कदाचित हे सारे 30 वर्षांपूर्वी च कळले असते ! नामसाधना विषयी फार पूर्वी पासून माहिती आहे पण त्यातील तर्क माहीत नसल्याने कधी त्या मार्गाला गेलोच नव्हतो, आता कुठं उमजायला लागलं आहे हे न्यूरल नेटवर्क ट्रेनिंग ! मी लिहितो तेही केवळ माझ्या आकलनातील गॅप्स मला कळाव्यात म्हणून. सर्वावस्थांमध्ये रामाचे स्मरण ठेवणे हीच एक साधना. आता इथे कोणाचा प्रतिसाद पाहून मन उद्विग्न होत असेल तर तिथेच रामाला आणून बसवलं पाहिजे, त्या माणसामध्ये राम पाहता आला पाहिजे, त्याच्या विक्षिप्त वागण्यात, वाकड्या प्रतिसादात, ही रामाची इच्छा असे पाहता आले पाहिजे, रादर हाही राम आहे असे पाहता आला पाहिजे. हीच साधना ! आणि एकदा ही अवस्था प्राप्त झाल्यावर काही लिहूच नये, बोलूच नये असे तरी कुठे ! आता बस आपण आपणच आहे , मग ते ते पुनः पुनः उपभोगू की !! आतां मी तूं या उपाधी । ग्रासूनि भेटी नुसधी । ते भोगिली अनुवादीं । घोळघोळू ॥

प्रचेतस 12/02/2025 - 19:03
नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी. साक्षात भगवंतच सांख्य, कर्म, ध्यान, ज्ञान, आत्मसंयमाचा उपदेश करून अक्षरब्रह्माचा उपदेश करताना म्हणतो अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयः ॥ खुद्द तुकोबांनीही केवळ नामस्मरण न करता प्रपंच करून परमार्थ जोडला नामा घेता लाभ कयाचा । नेले बैल बैलाचा ॥ करितो तो न मिळे काही । मग फुकाचे नामा कांही ॥ उभा काठेवरी नाम घेई । पडे पाण्यामधी तरी मरे ॥ तुका म्हणे नेणे वेड । आता कैसा देईल बुड ॥ तर समर्थ इये देशी जनजागृती करत फिरले. नेणे नामस्मरण । म्हणोनी सोडू नये साधन । करिता सकळ कारण । तोचि सिध्द होय ॥ जोडोनिया धनु। धन्य धन्य म्हणो। तयाचे लवलेशु। न लाभे ॥ काय करील नाम । जो न चालवी पाय । सिद्धीचा उपाय । करा जे ॥ म्हणे फुकाचे नाम। हाचि खरा धर्म। अशाने पाविजे ब्रह्म। ते बुडाले॥

In reply to by प्रचेतस

वाह वल्ली सर , मनःपुर्वक धन्यवाद ! ह्यासाठी मला मिसळपाववर यायला, लिहायला आवडतं ! तुमचा प्रतिसाद पाहुन मी माझा लेख परत एकदा वाचला ! मी कुठेच म्हणालेलो नाहीये की हाती असलेले वर्णाश्रम धर्माने नेमुन दिलेले कर्म त्यागुन नामस्मरण करा !! विहित कर्म करत असताना नामस्मरण करा , सर्वांभुती, सर्वावस्थां मध्ये सर्व कर्मात रत असताना नामस्मरण करा , तुमच्या न्युरल नेटवर्क ला सर्वावस्थेत राम पहायला ट्रेन करा असेच मला म्हणायचे आहे ! इये विषयी वामन पंडीतांचा सुश्लोक आहे - अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळीता । घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी समस्ताची लज्जा त्यजून भगवत् चिंतन करी ।। तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । भगवंतालाही हेच अभिप्रेत आहे - माझे नाव घेऊन माझे स्मरण करुन युध्द कर ! प्रपंच सोडुन नुस्तं हरि हरि करा असा मी कोठेच म्हणालेलो नाही , तसा कोठे अर्थ निघत असेल तर चुकीचाच आहे. नामस्मरण हे वर्णाश्रम धर्माला ओव्हरराईड करत नाही , उलट सह्हाय्यच करते ! बाकी तुम्ही म्हणालात ह्या "नामस्मरण केव्हा तर सर्व मार्ग खुंटले असता किंवा आयुष्याच्या संध्याकाळी." ह्या विधानाला मला तरी काही आधार सापडाला नाही. तुमच्या पाहण्यात असेल तर जरुर इथे उध्दृत करावा अशी विनंती करतो ! नामस्मरण सर्व मार्गांवर चालत असताना , सर्व कर्मे करत असताना, सर्व उपभोग घेत असताना , आयुष्याच्या पहाट सकाळ माध्यान्ह दुपार अशा सर्व काळी , जेणेकरुन संध्याकाळ होई पर्यंत नाम हीच वृत्ती बनुन गेलेली असेल , अजपाजप झालेली असेल ! तेव्हा, आयुष्याच्या संध्याकाळी काहीच करायची गरज नाही , तेव्हा बस एन्जोय करायचे आहे !
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाळे तुज सुख अंतर्बाही ॥

In reply to by कॉमी

पण असे का करायचे? इनपुट हेच आउटपुट देणाऱ्या न्यूरल नेटवर्कचा उपयोग काय?
नाही आजकाल हे असंच असतं. न्यूरल-नेटवर्क वैगरे शब्दांची चलती आहे न मग् बस्स ! पाडला लेख.. आपल्या लेखात ए आय , न्यूरल-नेटवर्क... वैगरे शब्द बरोब्बर ओव्हर फिटिंग करून घुसवले ना कि लगेच अधिनुकता ची अधिनुकता , शिवाय सनातन च सनातनपणा सुद्धा ... तो फिर "न्यूरल-नेटवर्क" कि चमक, सनातन के दाम मिले , तो कोई वो क्यू ले , ये ना ले ! मान गये, लेखककि ओव्हर फिटिंग कि स्किल और सनातन सुपर दोनो को ...

In reply to by आंद्रे वडापाव

ख्या ख्या ख्या. रामा, I won't get caught in this trap anymore. तुला माहिती आहे की वरच काही प्रतिसादात उपयोगिता ह्या विषयावर चर्चा झालीय , उत्तर ही दिलं गेलं आहे. तस्मात् तू माझी परीक्षा पहायचा प्रयत्न केलास तरी मी फसणार नाहीये . ख्या ख्या ख्या. Nkb राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 14/02/2025 - 19:30
"व्यवहारिक" उपयोग नाही हे तुमचे म्हणणे समजले. पण इतर उपयोग काय आहे? न्यूरल नेटवर्कला "तू युनिकॉर्न आहेस" असे सांगितल्यावर ते पण तेच आउटपुट देईल. पण ते युनिकॉर्न होणार आहे का? फार तर ते स्वतःला पटवेल की ते युनिकॉर्न आहे. मग आपण अमुक काहीतरी आहोत असे स्वतःला पटवून देणे आणि एक फँटसी तयार करणे हा पॉईंट आहे का?

In reply to by कॉमी

आधीच्या लेखनावर एका प्रतिसादात तुम्हाला ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा पहा म्हणालो होतो , पाहिलात का ? ह्या प्रश्नाचं उत्तर हवं असल्यास बारावा अध्याय, विशेष करुन त्यातील उत्तरार्ध अन त्यावरील ज्ञानेश्वर माऊलींचे विवेचन वाचा ! तुम्हाला "उपयोग" काय ते कळेल !

कंजूस 14/02/2025 - 17:51
लांबच्या रेल्वे प्रवासात आपल्या समोरच्या बाकड्यावर हे लोक बसले असतील तर काय मजा येईल. .. .. गप्पांच्या नादात स्टेशन आले तरी विसरून जाऊ. सर्वांना वडापाव माझ्याकडून.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"तुम्हाला आर्टिफिशियल न्युरल नेटवर्क्स विषयी माहीत आहे का पंत ?" "माहीती आहे पण खुप डिटेल्स्ड असं नाही" "बेसिक कन्सेप्ट्स माहीत आहेत ना , हां तेवढं पुरेसे आहे , हा एक इन्टरेस्टिंग प्रश्न ऐका :"
समजा एखाद्या न्युरल नेटवर्कला वेगवेगळा डेटा न देता , केवळ एकच डेटा पॉईंट वारंवार दिला , तर ते न्युरल नेटवर्क काय लर्न करेल ?

ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी

सुमेरिअन ·

या लेखनासाठी विशेष धन्यवाद कारण परमहंस योगानंद यांचेविषयी या लेखामुळे प्रथमच कळले. आमच्या स्थानिक ग्रंथालयात 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी' हे आत्मचरित्र उपलब्ध आहे. संधी मिळताच वाचतो.

Bhakti 06/01/2025 - 11:15
'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी'(मराठी भाषांतरित) हे आत्मचरित्र दोन वर्षांपूर्वीच मिळालं होतं.२५ टक्के तेव्हा वाचून झालं होतं.यावर्षी पूर्ण वाचून काढणारच आहे.

श्रीगुरुजी 06/01/2025 - 13:13
हे आत्मचरित्र माझ्या संग्रही आहे. अनेक वेळा वाचलंय. अमेरिकेत काही काळ सॅन दिएगोजवळील कार्लस्बाड गावात असताना एक दिवस मित्रांसोबत डेल मार समुद्र किनाऱ्यावर जाताना अचानक एन्सिनिटास या शेजारील गावात सेल्क रिअलायझैशन फेलोशिप हा फलक दिसला. हे नाव परिचित असल्याने एकदम आनंद झाला. मित्राला विचारून तेथे कोणत्या बसने जायचे हे समजून घेतले. नंतर ४-५ वेळा तेथे जाण्याचा योग आला. हा आश्रम प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर पण उंचावर आहे. परमहंस श्री श्री योगानंदांनी हा आश्रम सुमारे ९० वर्षांपूर्वी स्थापन केला आश्रमाच्या इमारतीभोवती अत्यंत सुंदर उद्यान आहे. अतिशय शांत वातावरण असते. वृक्षाखाली बसून डोळे मिटून साधक ध्यान करतात. अत्यंत शांतता, निसर्गरम्य उद्यान व उद्यानातून प्रशांत यहासागराचे विहंगम दृश्य दिसते. या आश्रमात स्वामी योगानंदांचे सुमारे १५ वर्षे वास्तव्य होते. आपले आत्मचरित्र येथेच त्यांनी लिहिले. त्यांचे शयनगृह, भोजनकक्ष, अभ्यासिका त्यांच्या वेळी असलेल्या स्वरूपातच ठेवली आहे. या अत्यंत पवित्र आश्रमात ४-५ वेळा जाण्याचे सद्भाग्य मला लाभले होते.

In reply to by श्रीगुरुजी

सुमेरिअन 18/03/2025 - 05:33
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एन्सिनिटास आश्रमाची कथा ऑटोबायोग्राफी मध्ये वाचली आहे. पण अजून जाण्याचा योग्य नाही आला. फोटो पहिले आहेत तिथले.

कंजूस 06/01/2025 - 21:26
मी आठ वर्षांपूर्वी वाचले होते. ----------------------------- अवांतर सुरू बाबा लोकांचे त्यांना येणारे साक्षात्कारी अनुभव हे त्यांच्यापुरतेच असतात हे माझे मत. ते अनुभव इतरांना येतीलच किंवा कसे घ्यायचे आणि का घ्यायचे यांचे काही सूत्र नसते. मी एक उत्सुकता म्हणून बाबा लोकांची चरित्रे वाचून काढतो. आतापर्यंत साठ तरी चरित्रे वाचली असतील. इतरांना अनुभव येत असतील त्यांतून दिशा मिळत असेल तर मला काहीच आक्षेप नाही, नसतो. अवांतर समाप्त.

In reply to by कंजूस

सुमेरिअन 18/03/2025 - 05:39
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मला असा वाटतं - क्रिया योग हि परिणामकारकरीत्या ध्यान शिकण्याची आणि करण्याची एक 'पॉवरफुल सायंटिफिक technique' आहे. ऑटोबायोओग्राफी मधील चमत्कार खरे असो वा खोटे, या पुस्तकामुळे लाखोने लोक क्रिया योग कडे वळले आहेत. IAS अत्रे यांनी खूप छान मत मांडलं आहे क्रिया योगावर - https://www.youtube.com/watch?v=eEvoL7sgpOQ IAS अत्रे हे क्रियाबन (ज्यांना क्रिया योगाची दीक्षा मिळाली आहे असे लोकं) आहेत.

जुइ 07/01/2025 - 20:38
या आश्रमाची ओळख करून दिल्याबद्द्ल धन्यवाद! भेट देण्याचा प्रयत्न अवश्य केला जाईल.

अर्धवटराव 08/01/2025 - 23:11
हे आत्मचरित्र म्हणजे निव्वळ एक फेण्टसी बुक वाटावं इतकं चमत्कृतींनी भरलं आहे. भारताबद्द्ल काहिच माहिती नसणार्‍या माणसाने जर हे पुस्तक वाचलं तर त्याला भारत म्हणजे एक जादुनगरी वाटेल. इतकी सगळी योगशक्ती असताना देखील भारताच्या वाट्याला इतक्या हालअपेष्टा का आल्या असा प्रश्न पडतो... आपले विचार आणि कर्म, दुसरं काय...

In reply to by अर्धवटराव

सुमेरिअन 18/03/2025 - 05:51
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मान्य आहे. मला असा वाटतं - क्रिया योग हि परिणामकारकरीत्या ध्यान शिकण्याची आणि करण्याची एक 'पॉवरफुल सायंटिफिक technique' आहे. ऑटोबायोओग्राफी मधील चमत्कार खरे असो वा खोटे, या पुस्तकामुळे लाखोने लोक क्रिया योग कडे वळले आहेत. IAS अत्रे यांनी खूप छान मत मांडलं आहे क्रिया योगावर - https://www.youtube.com/watch?v=eEvoL7sgpOQ IAS अत्रे हे क्रियाबन (ज्यांना क्रिया योगाची दीक्षा मिळाली आहे असे लोकं) आहेत. अजून एक सांगावसं वाटतं - माझा चमत्कारावर कधीही विश्वास नव्हता. पण वैज्ञानिकरित्या बऱ्याच गोष्टी प्रूव्ह होत आहेत ज्या आपल्या ग्रंथांमध्ये पहिलेच सांगितल्या होत्या (त्यामुळे असा वाटतंय कि येत्या २५-३० वर्षात इतर चमत्कार पण वैज्ञानिकरीत्या प्रूव्ह होतील). जसे - vagus नर्व्ह अँड इट'स ऍक्टिवेशन्स फॉर सेव्हन vital neuron junctions - सुषुम्ना नाडी आणि सात चक्र - Recent published findings. and it's ability to regenerate stem सेल्स - कायाकल्प? Faecal ट्रान्सप्लांट/टॅब्लेट्स - गोमूत्राचे चमत्कारिक गुण? बाकी अजून खूप काही शिकणं बाकी आहे human race साठी. सो कळेलच :)

In reply to by अर्धवटराव

कंजूस 18/03/2025 - 06:58
योग शक्ती...
इतकी सगळी योगशक्ती असताना देखील भारताच्या वाट्याला इतक्या हालअपेष्टा का आल्या असा प्रश्न पडतो...
राजकीय शक्ती आणि अध्यात्मिक शक्ती वेगळ्या असतात. उद्देश आणि फल वेगळे.

सुमेरिअन 18/03/2025 - 05:56
योगायोग बघा मंडळी. मी हा लेख इथे प्रकाशित केला, आणि दुसऱ्या दिवशी लॉस अँजेलिस मध्ये वाइल्ड fires चालू झाल्या. Palisade - जिथे या आगीचा सगळ्यात जास्त फटका बसला, आश्रम तिथेच आहे. मध्ये काही महिने आश्रम बंद होता. रस्ता अजून पण चालू झाला का माहित नाही. आश्रमातलं एक झाड थोडं जळालं, बाकी ऑल गुड! दुर्दैवाने आजूबाजूच्या हजारो इमारती बेचिराख झाल्यात. बातम्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेलच.

सस्नेह 23/03/2025 - 00:17
संग्रही आहे आणि बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले आहे. त्यातील बरेच चमत्कार युक्त भाग थोडे अतिरंजित वाटतात. कदाचित १०० वर्षांपूर्वी च्या समाज मानसाला योग्य असावेत. स्वामी योगानंदांबद्दल आदर आहेच __/\__

या लेखनासाठी विशेष धन्यवाद कारण परमहंस योगानंद यांचेविषयी या लेखामुळे प्रथमच कळले. आमच्या स्थानिक ग्रंथालयात 'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी' हे आत्मचरित्र उपलब्ध आहे. संधी मिळताच वाचतो.

Bhakti 06/01/2025 - 11:15
'ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी'(मराठी भाषांतरित) हे आत्मचरित्र दोन वर्षांपूर्वीच मिळालं होतं.२५ टक्के तेव्हा वाचून झालं होतं.यावर्षी पूर्ण वाचून काढणारच आहे.

श्रीगुरुजी 06/01/2025 - 13:13
हे आत्मचरित्र माझ्या संग्रही आहे. अनेक वेळा वाचलंय. अमेरिकेत काही काळ सॅन दिएगोजवळील कार्लस्बाड गावात असताना एक दिवस मित्रांसोबत डेल मार समुद्र किनाऱ्यावर जाताना अचानक एन्सिनिटास या शेजारील गावात सेल्क रिअलायझैशन फेलोशिप हा फलक दिसला. हे नाव परिचित असल्याने एकदम आनंद झाला. मित्राला विचारून तेथे कोणत्या बसने जायचे हे समजून घेतले. नंतर ४-५ वेळा तेथे जाण्याचा योग आला. हा आश्रम प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर पण उंचावर आहे. परमहंस श्री श्री योगानंदांनी हा आश्रम सुमारे ९० वर्षांपूर्वी स्थापन केला आश्रमाच्या इमारतीभोवती अत्यंत सुंदर उद्यान आहे. अतिशय शांत वातावरण असते. वृक्षाखाली बसून डोळे मिटून साधक ध्यान करतात. अत्यंत शांतता, निसर्गरम्य उद्यान व उद्यानातून प्रशांत यहासागराचे विहंगम दृश्य दिसते. या आश्रमात स्वामी योगानंदांचे सुमारे १५ वर्षे वास्तव्य होते. आपले आत्मचरित्र येथेच त्यांनी लिहिले. त्यांचे शयनगृह, भोजनकक्ष, अभ्यासिका त्यांच्या वेळी असलेल्या स्वरूपातच ठेवली आहे. या अत्यंत पवित्र आश्रमात ४-५ वेळा जाण्याचे सद्भाग्य मला लाभले होते.

In reply to by श्रीगुरुजी

सुमेरिअन 18/03/2025 - 05:33
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. एन्सिनिटास आश्रमाची कथा ऑटोबायोग्राफी मध्ये वाचली आहे. पण अजून जाण्याचा योग्य नाही आला. फोटो पहिले आहेत तिथले.

कंजूस 06/01/2025 - 21:26
मी आठ वर्षांपूर्वी वाचले होते. ----------------------------- अवांतर सुरू बाबा लोकांचे त्यांना येणारे साक्षात्कारी अनुभव हे त्यांच्यापुरतेच असतात हे माझे मत. ते अनुभव इतरांना येतीलच किंवा कसे घ्यायचे आणि का घ्यायचे यांचे काही सूत्र नसते. मी एक उत्सुकता म्हणून बाबा लोकांची चरित्रे वाचून काढतो. आतापर्यंत साठ तरी चरित्रे वाचली असतील. इतरांना अनुभव येत असतील त्यांतून दिशा मिळत असेल तर मला काहीच आक्षेप नाही, नसतो. अवांतर समाप्त.

In reply to by कंजूस

सुमेरिअन 18/03/2025 - 05:39
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मला असा वाटतं - क्रिया योग हि परिणामकारकरीत्या ध्यान शिकण्याची आणि करण्याची एक 'पॉवरफुल सायंटिफिक technique' आहे. ऑटोबायोओग्राफी मधील चमत्कार खरे असो वा खोटे, या पुस्तकामुळे लाखोने लोक क्रिया योग कडे वळले आहेत. IAS अत्रे यांनी खूप छान मत मांडलं आहे क्रिया योगावर - https://www.youtube.com/watch?v=eEvoL7sgpOQ IAS अत्रे हे क्रियाबन (ज्यांना क्रिया योगाची दीक्षा मिळाली आहे असे लोकं) आहेत.

जुइ 07/01/2025 - 20:38
या आश्रमाची ओळख करून दिल्याबद्द्ल धन्यवाद! भेट देण्याचा प्रयत्न अवश्य केला जाईल.

अर्धवटराव 08/01/2025 - 23:11
हे आत्मचरित्र म्हणजे निव्वळ एक फेण्टसी बुक वाटावं इतकं चमत्कृतींनी भरलं आहे. भारताबद्द्ल काहिच माहिती नसणार्‍या माणसाने जर हे पुस्तक वाचलं तर त्याला भारत म्हणजे एक जादुनगरी वाटेल. इतकी सगळी योगशक्ती असताना देखील भारताच्या वाट्याला इतक्या हालअपेष्टा का आल्या असा प्रश्न पडतो... आपले विचार आणि कर्म, दुसरं काय...

In reply to by अर्धवटराव

सुमेरिअन 18/03/2025 - 05:51
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मान्य आहे. मला असा वाटतं - क्रिया योग हि परिणामकारकरीत्या ध्यान शिकण्याची आणि करण्याची एक 'पॉवरफुल सायंटिफिक technique' आहे. ऑटोबायोओग्राफी मधील चमत्कार खरे असो वा खोटे, या पुस्तकामुळे लाखोने लोक क्रिया योग कडे वळले आहेत. IAS अत्रे यांनी खूप छान मत मांडलं आहे क्रिया योगावर - https://www.youtube.com/watch?v=eEvoL7sgpOQ IAS अत्रे हे क्रियाबन (ज्यांना क्रिया योगाची दीक्षा मिळाली आहे असे लोकं) आहेत. अजून एक सांगावसं वाटतं - माझा चमत्कारावर कधीही विश्वास नव्हता. पण वैज्ञानिकरित्या बऱ्याच गोष्टी प्रूव्ह होत आहेत ज्या आपल्या ग्रंथांमध्ये पहिलेच सांगितल्या होत्या (त्यामुळे असा वाटतंय कि येत्या २५-३० वर्षात इतर चमत्कार पण वैज्ञानिकरीत्या प्रूव्ह होतील). जसे - vagus नर्व्ह अँड इट'स ऍक्टिवेशन्स फॉर सेव्हन vital neuron junctions - सुषुम्ना नाडी आणि सात चक्र - Recent published findings. and it's ability to regenerate stem सेल्स - कायाकल्प? Faecal ट्रान्सप्लांट/टॅब्लेट्स - गोमूत्राचे चमत्कारिक गुण? बाकी अजून खूप काही शिकणं बाकी आहे human race साठी. सो कळेलच :)

In reply to by अर्धवटराव

कंजूस 18/03/2025 - 06:58
योग शक्ती...
इतकी सगळी योगशक्ती असताना देखील भारताच्या वाट्याला इतक्या हालअपेष्टा का आल्या असा प्रश्न पडतो...
राजकीय शक्ती आणि अध्यात्मिक शक्ती वेगळ्या असतात. उद्देश आणि फल वेगळे.

सुमेरिअन 18/03/2025 - 05:56
योगायोग बघा मंडळी. मी हा लेख इथे प्रकाशित केला, आणि दुसऱ्या दिवशी लॉस अँजेलिस मध्ये वाइल्ड fires चालू झाल्या. Palisade - जिथे या आगीचा सगळ्यात जास्त फटका बसला, आश्रम तिथेच आहे. मध्ये काही महिने आश्रम बंद होता. रस्ता अजून पण चालू झाला का माहित नाही. आश्रमातलं एक झाड थोडं जळालं, बाकी ऑल गुड! दुर्दैवाने आजूबाजूच्या हजारो इमारती बेचिराख झाल्यात. बातम्यांमध्ये तुम्ही पाहिलं असेलच.

सस्नेह 23/03/2025 - 00:17
संग्रही आहे आणि बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले आहे. त्यातील बरेच चमत्कार युक्त भाग थोडे अतिरंजित वाटतात. कदाचित १०० वर्षांपूर्वी च्या समाज मानसाला योग्य असावेत. स्वामी योगानंदांबद्दल आदर आहेच __/\__
लेखनविषय:
लेखनप्रकार
जानेवारी ०५ - परमहंस योगानंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने.. तीन वर्षांपूर्वी मी लॉस अँजेल्स ला शिफ्ट झालो. हळू हळू माझी इथे असणाऱ्या योगानंद परमहंसांच्या self realization fellowship आणि क्रिया योगाची ओळख झाली. https://www.quora.com/Which-famous-people-got-inspired-by-the-book-Autobiography-of-a-Yogi https://yogananda.org/ कोलकात्याचे परमहंस योगानंद जवळपास १०० वर्षांपूर्वी लॉस एंजेलिस ला आले. इथे येऊन त्यांनी भारतीय संस्कृती, योग, व प्रामुख्याने ध्यानसाधनेचा (क्रिया योग) प्रसार केला.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

स्मशान

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा 03/10/2024 - 22:16
मराठी भाषेचा विजय विजय असो ! Mipamarathi0234 आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मिपाकर लेखक, कवि, भटकंतीकार, प्रवासवर्णनकार, मिपावाचक आणि मिपा विशेषांक कार्यकर्ते, संपादक मं आणि मिपा मालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !

चौथा कोनाडा 03/10/2024 - 22:16
मराठी भाषेचा विजय विजय असो ! Mipamarathi0234 आजच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मिपाकर लेखक, कवि, भटकंतीकार, प्रवासवर्णनकार, मिपावाचक आणि मिपा विशेषांक कार्यकर्ते, संपादक मं आणि मिपा मालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन !
लेखनविषय:
काव्यरस
शमशान . . . मुझे खुद में दिखाई दिए वो, जिन्हें मैं पागल समझता था ! एक दिन पता चला , वह साले बड़े सयाने थे ! धरम की अंधेरी खाइयों मे सेवादार बनके जीता हू । लोग जिन्हे श्रद्धा सुमन कहेते है उन्हे शराब बनाकर पीता हूँ आप हसोगे मुझे , कहोगे , "वाह क्या सच्चाई देखते हो ! " मै कभी आपको समझा नही सकूंगा , की मुझे झूठ भी कैसे ( ?) दिखाई देता है !? जिंदगी जीने के इस झमेले मे अब खुद को कुछ भी कभी नही कहूंगा जन्मा था इन्सान बन के फिर इन्सान होकर ही मरूंगा । ------------ अतृप्त . . .

त्वमेव सर्वमम देव देवः

अनुस्वार ·

भावभोळ्या भक्तीचा व्यापार पाहिला मी मोजून पैशात भावनेचा आकार पाहीला मी भक्तात लागली होड कुणाचा मान पहीला पावन उत्सवाचा इव्हेंट होताना पाहीला मी लेख आवडला.

विवेकपटाईत 18/09/2024 - 20:43
आपली सर्वच उत्सव प्राचीन काळापासून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी होत असे. संपूर्ण देशात किमान एक कोटीच्या वर गणपती स्थापित झाले असतील. दिल्ली नोएडा येथील उत्तर भारतीय घरच्या गणपतीच्या विसर्जन साठी ही ढोल वाल्याला बोलवतात. किमान पाच ते सात लाख कोटींचा व्यवसाय गणेश उत्सवात होतो. कोटी होऊन जास्त रोजगार या दहा दिवसात निर्मित होतात. पूर्वीच्या काळी डीजे असता तर तेव्हाही तो वाजविला गेला असता. सुखकर्ता... ही आरती ही उत्तर भारतात म्हणतात. अनेक ठिकाणी मंत्र पुष्पांजली ही होते. मराठी संस्कृतीचा प्रसार गणपती उत्सवाच्या माध्यमांनी सहज होतो. शेवटी आपल्या उत्सवा प्रति वाईट लिहणे हा एक पुरोगामी .....

In reply to by विवेकपटाईत

अनुस्वार 19/09/2024 - 01:06
आपल्या उत्सवांबद्दल आपण बोलायचे नाही. इतरांना त्याबद्दल बोलू द्यायचे नाही. कुणी सत्य बोलले की त्याला 'लेबले' लावणे हा 'विवेक' काय आपल्याला 'पटत' नाही बुवा.

भावभोळ्या भक्तीचा व्यापार पाहिला मी मोजून पैशात भावनेचा आकार पाहीला मी भक्तात लागली होड कुणाचा मान पहीला पावन उत्सवाचा इव्हेंट होताना पाहीला मी लेख आवडला.

विवेकपटाईत 18/09/2024 - 20:43
आपली सर्वच उत्सव प्राचीन काळापासून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी होत असे. संपूर्ण देशात किमान एक कोटीच्या वर गणपती स्थापित झाले असतील. दिल्ली नोएडा येथील उत्तर भारतीय घरच्या गणपतीच्या विसर्जन साठी ही ढोल वाल्याला बोलवतात. किमान पाच ते सात लाख कोटींचा व्यवसाय गणेश उत्सवात होतो. कोटी होऊन जास्त रोजगार या दहा दिवसात निर्मित होतात. पूर्वीच्या काळी डीजे असता तर तेव्हाही तो वाजविला गेला असता. सुखकर्ता... ही आरती ही उत्तर भारतात म्हणतात. अनेक ठिकाणी मंत्र पुष्पांजली ही होते. मराठी संस्कृतीचा प्रसार गणपती उत्सवाच्या माध्यमांनी सहज होतो. शेवटी आपल्या उत्सवा प्रति वाईट लिहणे हा एक पुरोगामी .....

In reply to by विवेकपटाईत

अनुस्वार 19/09/2024 - 01:06
आपल्या उत्सवांबद्दल आपण बोलायचे नाही. इतरांना त्याबद्दल बोलू द्यायचे नाही. कुणी सत्य बोलले की त्याला 'लेबले' लावणे हा 'विवेक' काय आपल्याला 'पटत' नाही बुवा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
. काय बाप्पा, निघालास? आजवरच्या आयुष्यासारखेच हे दहा दिवसही कसे गेले कळालेच नाही. बाबा शंभू आणि आई गौरी तुझी वाट पाहत असतील. नंदी उंदीर मामाकडून पृथ्वीतलावरच्या गोष्टी ऐकण्यासाठी आतुरला असेल. तू येथे येतोस त्या पर्वाला आम्ही 'गणेशोत्सव' म्हणतो.

प्रवास

प्रसाद गोडबोले ·

In reply to by प्रचेतस

मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर !
थोडी मनाच्या श्लोकांच्या अंगाने जाणारी वाटली.
ही खुप मोठ्ठी शाब्बासकी आहे माझ्यासाठी . समर्थांच्या सानिध्यात राहुन थोडातरी परिणाम झाला हा विचार खुप सुखद आहे ! _/\_

राघव 04/09/2024 - 17:50
आताशा गवसला प्रवासा मला तू आता जायचे ना , यायचे ही कुठे.
हे खास आणि गहिरं. बाकी आशय छान आणि मांडणीही!

In reply to by राघव

मनःपुर्वक धन्यवाद राघव ! नुकतेच गावाला जाऊन आलो. संध्याकाळी साधारण ५ च्या सुमारास अजिंक्यतार्‍याच्या पश्चिम टोकावर उभेराहुन तुफान पाऊस झेलताना सुचली ही ! नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥ ज्ञानेश्वरीतील नाही पण अमृतानुभवातील एक ओवी "अनुभवाला" आली! घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ ९-३१ ॥ __/\__

In reply to by प्रचेतस

मनःपुर्वक धन्यवाद वल्ली सर !
थोडी मनाच्या श्लोकांच्या अंगाने जाणारी वाटली.
ही खुप मोठ्ठी शाब्बासकी आहे माझ्यासाठी . समर्थांच्या सानिध्यात राहुन थोडातरी परिणाम झाला हा विचार खुप सुखद आहे ! _/\_

राघव 04/09/2024 - 17:50
आताशा गवसला प्रवासा मला तू आता जायचे ना , यायचे ही कुठे.
हे खास आणि गहिरं. बाकी आशय छान आणि मांडणीही!

In reply to by राघव

मनःपुर्वक धन्यवाद राघव ! नुकतेच गावाला जाऊन आलो. संध्याकाळी साधारण ५ च्या सुमारास अजिंक्यतार्‍याच्या पश्चिम टोकावर उभेराहुन तुफान पाऊस झेलताना सुचली ही ! नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥ ज्ञानेश्वरीतील नाही पण अमृतानुभवातील एक ओवी "अनुभवाला" आली! घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये । ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥ ९-३१ ॥ __/\__
लेखनविषय:
काव्यरस
प्रवास कुठे पायवाटा, कुठे मार्ग मोठा प्रवासाकडे लक्ष होते कुठे अशी झिंग होती "तिथे" पोहचण्याची कशाला फुका वेळ दवडा कुठे आता पोहचल्यावर असे वाटते की कुठे चाललो अन् पोहचलो कुठे ? कुठे मार्ग हा स्पष्ट दृष्टीसी आला ? अन् कुठे रांगता चालू झालो कुठे ? इथे नित्य होतो अनादी अनंतीं इथे जन्मलो, वाढलोही इथे इथे जागलो तुझिया कृपेने इथे बध्द अन् मुक्त झालो इथे निघालो जिथुनि तिथेची पोहचलो जिथे चालली वाट ती ही तिथे आताशा गवसला प्रवासा मला तू आता जायचे ना , यायचे ही कुठे. Welcome Home ! _________________________________

चतुर्थी, षष्ठी आणि प्रथमा.

प्रसाद गोडबोले ·

कंजूस 16/08/2024 - 05:15
अहं ब्रह्मास्मि ठीक आहे पण..... परिस्थिती आहेच. जन्मापासूनच रडारड करावी लागते. त्याशिवाय काही होत नाही. संन्यासी साधूंची यातून सुटलेले नाहीत. आपण आणि अजुन एक कुणी किंवा समाज लागतोच. परमात्मा देव वगैरे लांबच्या गोष्टी आहेत.

In reply to by कंजूस

Bhakti 16/08/2024 - 10:47
अगदी, ज्ञान प्राप्त करतांना गुरू लागतो,ज्ञान वृद्धिंगत करतांना ज्ञानी लोकांचा सहवास लागतो.तेव्हा 'अहं ब्रह्मास्मि ' हे जाणणाऱ्याने इतरांमध्ये ब्रम्ह पहावा भले समोरच्याला 'अहं ब्रम्हास्मि' हे अजून ज्ञात झाले नसेल. बाकी व्याकरणची ही बाजू ज्ञात नव्हती... सुंदर!

कंजूस 16/08/2024 - 05:15
अहं ब्रह्मास्मि ठीक आहे पण..... परिस्थिती आहेच. जन्मापासूनच रडारड करावी लागते. त्याशिवाय काही होत नाही. संन्यासी साधूंची यातून सुटलेले नाहीत. आपण आणि अजुन एक कुणी किंवा समाज लागतोच. परमात्मा देव वगैरे लांबच्या गोष्टी आहेत.

In reply to by कंजूस

Bhakti 16/08/2024 - 10:47
अगदी, ज्ञान प्राप्त करतांना गुरू लागतो,ज्ञान वृद्धिंगत करतांना ज्ञानी लोकांचा सहवास लागतो.तेव्हा 'अहं ब्रह्मास्मि ' हे जाणणाऱ्याने इतरांमध्ये ब्रम्ह पहावा भले समोरच्याला 'अहं ब्रम्हास्मि' हे अजून ज्ञात झाले नसेल. बाकी व्याकरणची ही बाजू ज्ञात नव्हती... सुंदर!
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना : मला व्याकरण हा विषय , त्यातही विशेष करुन संस्कृत व्याकरण फार आवडते ! संस्कृत तर साक्षात देववाणी देवाची वाणी षष्ठी तत्पुरुष समास ! प्रत्येक शब्दाला , अक्षराला अर्थ आहे , व्युतप्त्ती आहे . अभ्यास केला पाहिजे . कळलं पाहिजे ... कळलं पाहिजे .

शशक- विद्यार्थी.

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
“सुभेदार, “त्या” तिथल्या सुभेदाराने, गावातल्या एका मुलीचे अपहरण केलेय, तिचं टक्कल केलंय, नी तिच्यावर “ते” सर्व मिळून अत्याचार करताहेत.” “सुभेदार, त्यानी एका मुलाचही अपहरण केलय नी त्याच्यावरही अत्याचार सुरूय.” “सर्वाना जमा कर, किती जमलेत? १६? बंदुका घ्या, आज त्यांचा काटा काढूच, हे असले प्रकार चालणार नाहीत. चला.” “ते पन्नास आहेत, हरकत नाही, आपण प्राणपणाने लढू, जिंकू किंवा मरू, पण लढू, मारू.” “किती मेलेत?? ५०? त्या मुला मुलीची सुटका झालीय, मला हे प्रकार आपल्या देशात नकोय. मी युद्ध पुकारतोय.

गजेन्द्रमोक्ष

प्रसाद गोडबोले ·

चित्रगुप्त 15/07/2024 - 04:02
थोडक्यात लिहिलेला नेटका लेख आणि सुंदर चपखल चित्रे. अतिशय आवडले. -- गजेंद्रमोक्षाची कथा जर मोरोपंत, रघुनाथ पंडित, वामन पंडित इत्यादिकांपैकी कुणी काव्यबद्ध केली असेल तर अगदी अवश्य इथे द्यावी. मोमा मधील रेखाटन हे कांगडा शैलीचे वाटते. (MOMA म्हणजे Museum of Modern Art, New York ना?) अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

मला वामन पंडीत ह्यांनी रचलेले काव्य सापडले : https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/gajendra-moksha-stotra-in-marathi-123073100048_1.html Museum of Modern Art, New York मधील चित्राच्या रेखाटनावरुन शैली कळली नाही , तिसरे चित्र मात्र नक्की कांगडा असावे. :)

Bhakti 15/07/2024 - 11:46
निहितं ब्रह्म यो वेद परमे व्योम्निसंज्ञिते । सोऽश्नुते सकरान्कामान् क्रमेणैवसकरान्कामान् क्रमेणैव द्विजोत्तमः ॥ ४॥ अर्थ - तो द्विजोत्तम म्हणजे,म्हणजेविद्वानांतील , महाविद्वान - हा त्या परमव्योमामधील अदृश्य अश्या ब्रह्मतत्त्वाला जाणतो आणि तोच क्रमाने त्या ब्रह्मतत्त्वांतील आनंदाचा आस्वाद घेतो . ॥ ४॥ ब्रह्मज्ञानेन परमानन्दप्राप्तिनाम प्रकरणं चतुर्थम्-ममुक्षुसख:|

In reply to by Bhakti

हे चक्क आमच्या श्रीधरस्वामींनी रचलेले स्त्रोत्र आहे असे थोडेफार शोधाशोध केल्यावर कळले! मला माहीतच नव्हते . नक्की वाचतो ! मनःपुर्वक धन्यवाद :)

प्रचेतस 15/07/2024 - 15:30
सर्वं खलविदं ब्रह्म. :)
जर देवे नाही आणिक | तर पापपुण्यमोचक | कर्मबंध सुखदु:खतारक | ज्ञान कोणाशी बोले || बाकी पट्टदकलमधलं अप्रतिम गजेन्द्रमोक्ष शिल्प खास तुमच्यासाठी a

आमचे बाबा महाराज डोंबिवलीकर म्हणतात की, ही कहाणी खूप ठिकाणी लागू पडते... अगदी मिपाच्या बाबतीत देखील... मगर म्हणजे डूआयडी आणि गज म्हणजे मिपा... आता, ह्या डूआयडींच्या तावडीतून ज्या दिवशी मिपा सुटेल तो सुदिन....

चित्रगुप्त 15/07/2024 - 04:02
थोडक्यात लिहिलेला नेटका लेख आणि सुंदर चपखल चित्रे. अतिशय आवडले. -- गजेंद्रमोक्षाची कथा जर मोरोपंत, रघुनाथ पंडित, वामन पंडित इत्यादिकांपैकी कुणी काव्यबद्ध केली असेल तर अगदी अवश्य इथे द्यावी. मोमा मधील रेखाटन हे कांगडा शैलीचे वाटते. (MOMA म्हणजे Museum of Modern Art, New York ना?) अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

मला वामन पंडीत ह्यांनी रचलेले काव्य सापडले : https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/gajendra-moksha-stotra-in-marathi-123073100048_1.html Museum of Modern Art, New York मधील चित्राच्या रेखाटनावरुन शैली कळली नाही , तिसरे चित्र मात्र नक्की कांगडा असावे. :)

Bhakti 15/07/2024 - 11:46
निहितं ब्रह्म यो वेद परमे व्योम्निसंज्ञिते । सोऽश्नुते सकरान्कामान् क्रमेणैवसकरान्कामान् क्रमेणैव द्विजोत्तमः ॥ ४॥ अर्थ - तो द्विजोत्तम म्हणजे,म्हणजेविद्वानांतील , महाविद्वान - हा त्या परमव्योमामधील अदृश्य अश्या ब्रह्मतत्त्वाला जाणतो आणि तोच क्रमाने त्या ब्रह्मतत्त्वांतील आनंदाचा आस्वाद घेतो . ॥ ४॥ ब्रह्मज्ञानेन परमानन्दप्राप्तिनाम प्रकरणं चतुर्थम्-ममुक्षुसख:|

In reply to by Bhakti

हे चक्क आमच्या श्रीधरस्वामींनी रचलेले स्त्रोत्र आहे असे थोडेफार शोधाशोध केल्यावर कळले! मला माहीतच नव्हते . नक्की वाचतो ! मनःपुर्वक धन्यवाद :)

प्रचेतस 15/07/2024 - 15:30
सर्वं खलविदं ब्रह्म. :)
जर देवे नाही आणिक | तर पापपुण्यमोचक | कर्मबंध सुखदु:खतारक | ज्ञान कोणाशी बोले || बाकी पट्टदकलमधलं अप्रतिम गजेन्द्रमोक्ष शिल्प खास तुमच्यासाठी a

आमचे बाबा महाराज डोंबिवलीकर म्हणतात की, ही कहाणी खूप ठिकाणी लागू पडते... अगदी मिपाच्या बाबतीत देखील... मगर म्हणजे डूआयडी आणि गज म्हणजे मिपा... आता, ह्या डूआयडींच्या तावडीतून ज्या दिवशी मिपा सुटेल तो सुदिन....
लेखनविषय:
लेखनप्रकार
१. श्रीमद महाभागवतांतील आठव्या स्कंदांतील हे गजेन्द्रमोक्ष नावाचे स्तोत्र आहे. लहानपणी ऐकले होते ह्या विषयी. पंचरत्न गीता की काय असे गीताप्रेस गोरखपुरचे पुस्तक होते. आजी वाचायची एकादशीला. मी कधी डिटेल मध्ये वाचलं नाही पण साधारण स्टोरीलाईन अशी आहे की - हत्ती जलामध्ये विहार करत असताना, एक मगर त्याला पकडतो, मग हत्ती श्रीविष्णुंची करुणा भाकतो.

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ५ संपुर्ण.

प्रसाद गोडबोले ·

In reply to by कंजूस

ओडिओ रेकॉर्ड केला आहे का?
नाही. अगदी फोटो काढतानाही मी माझा वैखरी मध्यमा पश्यंति ह्या चिंतनात गढुन गेलेलो होतो , त्यामुळे व्हिडीओ ऑडियो काढायचे लक्षातच आले नाही :( बहुतेक Himalayan woodpecker (Dendrocopos himalayensis) असावा. कसली सुंदर ढोली केली होती त्याने त्या झाडाच्या बुंध्यात !

In reply to by कंजूस

Great Barbet, पहाडी तांबट(मराठी),कटूरगा स्थानिक भाषेत संबोधला जाणारा पॅसेरियन कुळातील पक्षी हिमालयात सापडतो. दिसायला खुपच सुंदर आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

पक्षी निरीक्षणाच्या चेकलिस्ट पाठवतो. पक्षीदर्शन, मला तर ताणतणाव दुर करण्यास आणी मन:शाती साठी मदत करतात.

In reply to by कंजूस

मी मर्लिन नावाचे साॅफ्टवेअर वापरतो. Designed for anyone interested in identifying birds, Merlin is a machine learning-powered bird ID tool created by the Cornell Lab of Ornithology. As a global bird guide, it can help you identify birds anywhere in the world.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 10/06/2024 - 19:11
मर्लिन नावाचे साॅफ्टवेअर म्हणजे कंपूटरमध्ये घ्यावं लागणार. मोबाईलमध्ये app नसणार. Greemet, inskip पुस्तकात यांचं चित्र चांगलं दिलं आहे.

In reply to by कंजूस

मर्लिन एक मोबाईल ॲप आहे. दररोज पक्षीदर्शन करताना याचा उपयोग होतो. विवीध पक्षांचे आवाज वातावरणातून संकलित करून त्या पक्षांचे विस्तृत वर्णन दिले आहे.पक्षांचे वर्णन आणी आवाज दोन्ही एकत्र माहीती मिळते. एक चांगले फिल्ड गाईड आहे. या मुळेच मला शंभर सव्वाशे पक्षी ओळखण्यात मदत मिळाली. यांच्या बद्दल मी आत्मविश्वासाने बोलू शकतो. गुगल प्ले स्टोअर मधून ङाउनलोड करता येईल. वापरून बघा. आवडेल.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 12/06/2024 - 05:09
धन्यवाद कर्नलतपस्वी. मर्लिन app टॅबमध्ये घेतले. मोठ्या स्क्रीनवर पाहता येतात फोटो. चांगले आहे. ओफ लाईन चालते. पक्ष्यांचे आवाज हे खास वैशिष्ट्य आहे.

Bhakti 06/06/2024 - 06:44
अज्ञानातून विज्ञानाकडे, सुखदुखातून आनंदाकडे, असत्यातून सत्याकडे, आणि अशुद्ध ज्ञानातून शुद्ध ज्ञानात प्रवेश करण्याचा शास्त्रोक्त, आणि तर्कशुद्ध राजमार्ग हा फक्त आपल्या भारतात, आणि फक्त भारतीय अध्यात्मशास्त्रात, आणि संत साहित्यात. हे ग्रंथ प्रत्यक्ष स्वताच्या डोळ्यांनी याच जन्मात वाचल्याशिवाय प्रत्यक्ष अनुभव हा कधीही येणार नाही, नाही, आणि नाही. -फडके एस.एम.एन एका सुंदर अनुभव घनाचा आनंद मिळाला, प्रगो अभिनंदन! आता त्या वर्षा मध्ये सतत सुख अनुभवत राहा.

In reply to by Bhakti

धन्यवाद भक्ती ! तुमचे प्रतिसाद खुप प्रेरणादायी होते. रादर मिपाकर , आणि फेसबुकवरील काही मित्रांच्या प्रतिसादांमुळेच लेखपुर्ण करु शकलो, नआही तर नेहमी प्रमाणे - "आपल्याला काय गरज आहे काहीही कोणालाही सांगायची ? आपलं आपण स्वान्तःसुखाय उपभोगत बसु. " असा विचार फार मनात घोळत होता. बाकी , कालच , परत येऊन एक आठवडा पुर्ण झाला . इथे शहरात परत आले की - घरदार, प्रपंच , पोरंबाळं , ऑफिस, ट्रॅफिक , पैसा, पॉलिटिक्स , आरबट चरबट खाणे, अवेळी जागरण , व्यायामचा आळस, मिसळपाव, मिपावरील स्कोअर सेटलिंग , एकांगी संपादन, वगैरे वगैरे जाणवले . पण एक गोष्ट लक्षात आली - तुम्ही जर सर्वकाही नीट लक्षपुर्वक करत असाल , ध्यानपुर्वक करत असाल , तर सर्वच ध्यान आहे. तुम्हाला ध्यानाच्या अवस्थेतुन कोणीही खाली खेचु शकत नाही एक तुमचे चंचल मन सोडले तर. भरकटलं तर भरकटु दे , लक्षात येईल तेव्हा त्याला परत ध्यानाकडे आणा, ओढुन ताणुन मुसक्या बांधुन नव्हे तर , प्रेमाने आंजारुन गोंजारुन. हीच साधना आहे ! तुम्ही एक पश्यंति लेव्हलला राहुन बस सर्व "पहात" राहु शकलात की मग सर्वच क्षण ध्यान आहे, समाधी आहे. संजीवन समाधी ! पांडुरंग पांडुरंग. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया ।। चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालीविसी भार सवे माझा ।। बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केली देवा ।। अवघे जन मज झाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ।। तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाले तुझे सुख अंतर्बाही ।। आता आनंदाने "खेळत" आहे . बस :) https://www.youtube.com/watch?v=BGzw9LRUclM

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 06/06/2024 - 19:27
_/\_
भरकटलं तर भरकटु दे , लक्षात येईल तेव्हा त्याला परत ध्यानाकडे आणा, ओढुन ताणुन मुसक्या बांधुन नव्हे तर , प्रेमाने आंजारुन गोंजारुन. हीच साधना आहे !
अगदी बरोबर !आपण शेवटी माणूस' आहोत.स्वत:ला आधी प्रेम देणं आलंच.
तुम्ही एक पश्यंति लेव्हलला राहुन बस सर्व "पहात" राहु शकलात की मग सर्वच क्षण ध्यान आहे, समाधी आहे. संजीवन समाधी
! त्या गतीला मार्गक्रमण सुरूच आहे :) पांडुरंग पांडुरंग.

अहिरावण 06/06/2024 - 13:26
अतिशय सुंदर लेखमाला. आवडली. शंकर प्रणित माया/विवर्तवाद आणि ज्ञानेश्वर प्रणित चिद्विलासवाद यातील फरक वेळ मिळेल तेव्हा सांगावा ही आग्रहाची पण नम्र विनंती

In reply to by अहिरावण

शंकर प्रणित माया/विवर्तवाद आणि ज्ञानेश्वर प्रणित चिद्विलासवाद
माझ्या आकलनानुसार - श्रीमदाद्य शंकराचार्य म्हणतात ते एकदम प्युअर उपनिषदांचे शब्दशः तात्पर्य आहे - ब्रह्मं सत्य जगन्मिथ्या . केवळ अविनाशी ब्रह्म सत्य आहे, त्या व्यतिरिक्त जे जे काही विनाशी असे आहे ते ते सर्व माया आहे. माया म्हणजेच या मा सा माया. जी कधी झालीच नाही ती म्हणजे माया. अर्थात विनाशी असे जे जे म्हणुन तुम्हाला भासत आहे , ते नाहीयेच . माऊली थोड्या फरकाने हेच म्हणतात की केवळ ब्रह्मच सत्य आहे, माया असे काही नाहीच , मग आसस्पास जे काही दिसत आहे , भासत आहे ते सारे काय आहे ? जर माया असे काहीच नाही तर त्याचा सरळ सरळ अर्थ हाच होतो की ते ही ब्रह्मच आहे ! त्यालाच माऊली चिद्विलास असे म्हणतात. मला दोन्ही गोष्टी कळायला कठीण वाटल्या तेव्हा समजुन घ्यायला समर्थ रामदास स्वामींच्या आत्मारामामधील संवाद खुप जास्त उपयुक्त ठरला. समर्थ म्हणतात : आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हेंहि मायेचेंचि रूप ॥ रूप आणि अरूप । सकळ माया ॥१६॥ समर्थ शिष्य कल्याण समर्थांना हाच प्रश्न विचारतात : सकळ माया ऎसेंहि म्हणतां । आणि जालीच नाही ऎसेंहि सांगतां ॥ तरी म्यां काय करावें आतां । सांगा स्वामी ॥२६॥ त्यावर समर्थ उत्तर देतात : अरे ! मनास जें जें अनुभविलें । तें तें माईक नाथिलें ॥ तितुके तुंवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥२७॥ थोडक्यात काय तर मनाला जे जे अनुभता येत आहे ते ते सारे नाशिवंत आहे , मायिक आहे , मुळात मनच मायिक आहे. तुम्हाला आचार्यांसारखे "मिथ्या" असे म्हणुन एका झटक्यात त्याग करता आला तर उत्तमच ! (मुळात त्याग करणे म्हणजे नक्की काय ? कशाचा त्याग करणार अन कोण करणार !! ) नाही आला , तर माऊली म्हणातात तसे हा सारा ब्रह्माचा चिद्विलास आहे, माया असे काही नाहीच जे जे काही तुम्हाला दिसत आहे अनुभवाला येत आहे ते सर्वच ब्रह्म आहे ही नजर विकसीत होऊ द्या . (कसली नजर अन कसलं काय ? काय बघणार अन बघणारा तरी कोण ?) असो, ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत हे मी(?) स्वानुभवावरुन(?) सांगु शकतो(?) . मला जेव्हा माऊली काय म्हणात आहेत हे लक्षात आले होते तेव्हा त्यांच्चाच अभंग आठवलेला -
योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फीटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥ अनंत रूपें अनंत वेषें देखिलें म्यां तयासि । बाप रखुमादेवी-वरीं खूण बाणली कैसी ॥३॥
https://www.youtube.com/watch?v=1qQlC7bJV9k

In reply to by प्रसाद गोडबोले

अवांतर : मध्यंतरी एक खुप गोष्ट ऐकलीली, ती आठवली ह्या निमित्ताने. आपण जाणतोच की शुध्द द्वैतवादाचे प्रणेते मध्वाचार्य , विशिष्ठाद्वैतवादाचे प्रणेते रामानुजाचर्य आणि शुध्द अद्वैतवेदांताचे प्रणेते शंकराचार्य आहेत. एकदा त्यांचे शिष्य समुद्रकिनारी फिरायला जातात. तेव्हा मध्वाचार्यांचा शिष्य म्हणतो - अहाहा कित्ती सुंदर . हे पहा समुद्र आहे , लाटा आहेत , प्रत्येक लाट वेगळी आहे, लाट म्हणजे समुद्र नव्हे अन समुद्र म्हणजे लाट नव्हे, समुद्र अफाट आहे , अनंत आहे आणि लाटा कधीच समुद्र होऊ शकत नाहीत. त्यावर रामानुजाचार्यांचा शिष्य म्हणतो - लाटा ह्या समुद्रातच उमटालेल्या आहेत , प्रत्येक लाटेत समुद्राचाच अंश आहे, पण लाट कधीही समुद्र होऊ शकत नाही. त्यावर शंकराचार्यांचा शिष्य म्हणतो - कसल्या लाटा अन कसला समुद्र ? लाटा , समुद्र दोन्हीही मिथ्या आहे, मला तर फक्त पाणीच दिसत आहे !! ------------------ तिथे जर माऊलींचा शिष्य असता तर तो म्हणाला असता - लाटाही आहेत , समुद्रही आहे , पण मुळात सगळं पाणीच आहे ! एक पाणीच लाटा आणि समुद्र अशी भिन्न भिन्न रुपे घेऊन नटलेले आहे. लाटा समुद्र हा पाण्याचा चिद्विलास आहे ! आणि तिथे जर समर्थांचा शिष्य असता तर म्हणाला असता - लाटा आहेत हे तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, समुद्र आहे हे तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, आणी पाणी आहे हेही तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, आणि मनाला जे जे अनुभवाला येत आहे ते ते सगळं नाशिवंत आहे . (आणि हा अनुभवही तुमच्या त्याच नाशिवंत मनाला येत आहे.) असा हा सगळा मायेचा खेळ आहे !

सर्व भाग वाचले. ध्यान,धारणा वगैरे सारख्या जटिल गोष्टी लक्षात येत नाहीत पण निसर्गाच्या सान्निध्यात रहायला जरूर आवडते. तीथे भौतिक गरजा विसरून येणारी अनुभूती एक सुखद अनुभव असतो. आपले अनुभव कथन आवडले.

वामन देशमुख 06/06/2024 - 15:45
लेखमालिका व त्यातील विचार आवडले. हिंदू धर्मपरंपरेतील अध्यात्म-अनुभव हा सर्वसमावेशक असतो. तो तुम्हाला लाभला याचा आनंद वाटला. काही काळानंतर (चार-सहा महिन्यानंतर?) या अनुभवामुळे तुमच्या विचार-आचार-प्रकटन यांत काही काही बदल घडून येणे अपेक्षित असेल तर ते बदल घडून आले का वगैरे लिहावे ही विनंती.

In reply to by वामन देशमुख

आज अनेक दिवसांनी ह्या हिमालयातील अनुभवाची आठवण झाली . ध्यान नित्यनेमाने करणे होत नाही , मात्र त्या शिबिरामध्ये स्वामीजींशी बोलताना जे माझ्या लक्षात आले - जी वर्णाश्रम धर्माने नेमुन दिलेली "साधना" आहे ती मात्र आवर्जुन करत आहे. विचारांच्या बाबतीत सांगायचे तर - आता एकप्रकारची त्रयस्थ नजर विकसित झालेली आहे असे जाणवते. असे वाटते की आपण पब्जी खेळत आहोत , अन हे आपले कॅरॅक्टर आहे जे आपण बस चालवत आहोत. सुख दुख , आशा निराशेचे, काम क्रोध ह्यांचे आवेग अजुनही येतात मात्र आता त्या लाटा इतक्या इंच नसतात, आणि पटकन त्या आवेगातुन बाहेर पडता येते अन हसु येते . आचार आणि प्रकटाना बाबत काही विशेष बदल नाही मला जाणवला, थोडासा बिनधास्तपणा , बोलण्यात थोडी अनावश्यक स्पष्टता , स्ट्रेट फॉरवर्डनेस , हे जाणवतं . आणि प्रकटनाच्या बाबतीत मी आजकाल "मी आहे हा असा आहे, तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं तर टाकुन द्या" हे वाक्य मी जरा जास्तच वेळा वापरायला लागलो आहे . त्या मुळे नको ती माणसे दुरावली आहेत , आणि जि उरली आहेत , त्यांच्या सोबत सुकुन आहे , समाधान आहे. :) बाकी अशाच काही लोकांसोबत आता परत हिमालयात जायचा योग आहे , आत्ता फेब्रुवारीतच भयंकर हिवाळ्यात जायची इच्छा आहे, पण बघु कसे जमते ते !

चित्रगुप्त 07/06/2024 - 13:34
लेखमालिका उत्तम झाली. दोन आठवडे नेहमीच्या धबडग्यापासून दूर, निसर्ग-एकांतात निवांत जाऊन रहाणे हेच मुळात दुर्मिळ होऊन बसलेले आहे. तो अनुभव तुम्हाला घेता आला हे विशेष. (माझ्यापुरते बोलायचे तर अनेक वर्षे अध्यात्मिक, तात्विक इ.इ. वाचन, चर्चा, विविध कँप वगैरेत जाणे वगैरे सगळे करून झाल्यावर आता त्या सर्वातून मुक्त होऊन फक्त अगदी जिव्हाळ्याचे विषय - चित्रकला, आरोग्य, संगीत, नातवंडे - यातच रमलेलो आहे. ) विविध विषयांवर, अनुभवांवर जरूर लिहीत रहा.

५ हि लेख वाचले . चांगली लेखमाला आहे . ज्याप्रमाणे एखाद्या सहलीस पुढचे दहा पंधरा दिवस वेगळ्या आनंदात जातात त्याप्रमाणे शिबिरानंतर चा परिणाम किती दिवस राहिला हे जाणण्यास उत्सुक. अध्यात्मात रस आहे पण व्यवहारी जीवनात आध्यात्म पालन करण्याइतपत योग्यता अंगी नसल्याने लेख वाचून जिज्ञासा शमवण्याचामाझा माफक प्रयत्न असतो .

In reply to by विअर्ड विक्स

शिबिरानंतर चा परिणाम किती दिवस राहिला हे जाणण्यास उत्सुक.
सध्या राम दास्स ह्यांची प्रवचने ऐकत आहे, त्यामुळे कार्य , कारण, परिणाम ही विचारपध्दतीच संपुष्टात आलेली आहे :)

In reply to by कंजूस

ओडिओ रेकॉर्ड केला आहे का?
नाही. अगदी फोटो काढतानाही मी माझा वैखरी मध्यमा पश्यंति ह्या चिंतनात गढुन गेलेलो होतो , त्यामुळे व्हिडीओ ऑडियो काढायचे लक्षातच आले नाही :( बहुतेक Himalayan woodpecker (Dendrocopos himalayensis) असावा. कसली सुंदर ढोली केली होती त्याने त्या झाडाच्या बुंध्यात !

In reply to by कंजूस

Great Barbet, पहाडी तांबट(मराठी),कटूरगा स्थानिक भाषेत संबोधला जाणारा पॅसेरियन कुळातील पक्षी हिमालयात सापडतो. दिसायला खुपच सुंदर आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

पक्षी निरीक्षणाच्या चेकलिस्ट पाठवतो. पक्षीदर्शन, मला तर ताणतणाव दुर करण्यास आणी मन:शाती साठी मदत करतात.

In reply to by कंजूस

मी मर्लिन नावाचे साॅफ्टवेअर वापरतो. Designed for anyone interested in identifying birds, Merlin is a machine learning-powered bird ID tool created by the Cornell Lab of Ornithology. As a global bird guide, it can help you identify birds anywhere in the world.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 10/06/2024 - 19:11
मर्लिन नावाचे साॅफ्टवेअर म्हणजे कंपूटरमध्ये घ्यावं लागणार. मोबाईलमध्ये app नसणार. Greemet, inskip पुस्तकात यांचं चित्र चांगलं दिलं आहे.

In reply to by कंजूस

मर्लिन एक मोबाईल ॲप आहे. दररोज पक्षीदर्शन करताना याचा उपयोग होतो. विवीध पक्षांचे आवाज वातावरणातून संकलित करून त्या पक्षांचे विस्तृत वर्णन दिले आहे.पक्षांचे वर्णन आणी आवाज दोन्ही एकत्र माहीती मिळते. एक चांगले फिल्ड गाईड आहे. या मुळेच मला शंभर सव्वाशे पक्षी ओळखण्यात मदत मिळाली. यांच्या बद्दल मी आत्मविश्वासाने बोलू शकतो. गुगल प्ले स्टोअर मधून ङाउनलोड करता येईल. वापरून बघा. आवडेल.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 12/06/2024 - 05:09
धन्यवाद कर्नलतपस्वी. मर्लिन app टॅबमध्ये घेतले. मोठ्या स्क्रीनवर पाहता येतात फोटो. चांगले आहे. ओफ लाईन चालते. पक्ष्यांचे आवाज हे खास वैशिष्ट्य आहे.

Bhakti 06/06/2024 - 06:44
अज्ञानातून विज्ञानाकडे, सुखदुखातून आनंदाकडे, असत्यातून सत्याकडे, आणि अशुद्ध ज्ञानातून शुद्ध ज्ञानात प्रवेश करण्याचा शास्त्रोक्त, आणि तर्कशुद्ध राजमार्ग हा फक्त आपल्या भारतात, आणि फक्त भारतीय अध्यात्मशास्त्रात, आणि संत साहित्यात. हे ग्रंथ प्रत्यक्ष स्वताच्या डोळ्यांनी याच जन्मात वाचल्याशिवाय प्रत्यक्ष अनुभव हा कधीही येणार नाही, नाही, आणि नाही. -फडके एस.एम.एन एका सुंदर अनुभव घनाचा आनंद मिळाला, प्रगो अभिनंदन! आता त्या वर्षा मध्ये सतत सुख अनुभवत राहा.

In reply to by Bhakti

धन्यवाद भक्ती ! तुमचे प्रतिसाद खुप प्रेरणादायी होते. रादर मिपाकर , आणि फेसबुकवरील काही मित्रांच्या प्रतिसादांमुळेच लेखपुर्ण करु शकलो, नआही तर नेहमी प्रमाणे - "आपल्याला काय गरज आहे काहीही कोणालाही सांगायची ? आपलं आपण स्वान्तःसुखाय उपभोगत बसु. " असा विचार फार मनात घोळत होता. बाकी , कालच , परत येऊन एक आठवडा पुर्ण झाला . इथे शहरात परत आले की - घरदार, प्रपंच , पोरंबाळं , ऑफिस, ट्रॅफिक , पैसा, पॉलिटिक्स , आरबट चरबट खाणे, अवेळी जागरण , व्यायामचा आळस, मिसळपाव, मिपावरील स्कोअर सेटलिंग , एकांगी संपादन, वगैरे वगैरे जाणवले . पण एक गोष्ट लक्षात आली - तुम्ही जर सर्वकाही नीट लक्षपुर्वक करत असाल , ध्यानपुर्वक करत असाल , तर सर्वच ध्यान आहे. तुम्हाला ध्यानाच्या अवस्थेतुन कोणीही खाली खेचु शकत नाही एक तुमचे चंचल मन सोडले तर. भरकटलं तर भरकटु दे , लक्षात येईल तेव्हा त्याला परत ध्यानाकडे आणा, ओढुन ताणुन मुसक्या बांधुन नव्हे तर , प्रेमाने आंजारुन गोंजारुन. हीच साधना आहे ! तुम्ही एक पश्यंति लेव्हलला राहुन बस सर्व "पहात" राहु शकलात की मग सर्वच क्षण ध्यान आहे, समाधी आहे. संजीवन समाधी ! पांडुरंग पांडुरंग. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया ।। चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालीविसी भार सवे माझा ।। बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केली देवा ।। अवघे जन मज झाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ।। तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाले तुझे सुख अंतर्बाही ।। आता आनंदाने "खेळत" आहे . बस :) https://www.youtube.com/watch?v=BGzw9LRUclM

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 06/06/2024 - 19:27
_/\_
भरकटलं तर भरकटु दे , लक्षात येईल तेव्हा त्याला परत ध्यानाकडे आणा, ओढुन ताणुन मुसक्या बांधुन नव्हे तर , प्रेमाने आंजारुन गोंजारुन. हीच साधना आहे !
अगदी बरोबर !आपण शेवटी माणूस' आहोत.स्वत:ला आधी प्रेम देणं आलंच.
तुम्ही एक पश्यंति लेव्हलला राहुन बस सर्व "पहात" राहु शकलात की मग सर्वच क्षण ध्यान आहे, समाधी आहे. संजीवन समाधी
! त्या गतीला मार्गक्रमण सुरूच आहे :) पांडुरंग पांडुरंग.

अहिरावण 06/06/2024 - 13:26
अतिशय सुंदर लेखमाला. आवडली. शंकर प्रणित माया/विवर्तवाद आणि ज्ञानेश्वर प्रणित चिद्विलासवाद यातील फरक वेळ मिळेल तेव्हा सांगावा ही आग्रहाची पण नम्र विनंती

In reply to by अहिरावण

शंकर प्रणित माया/विवर्तवाद आणि ज्ञानेश्वर प्रणित चिद्विलासवाद
माझ्या आकलनानुसार - श्रीमदाद्य शंकराचार्य म्हणतात ते एकदम प्युअर उपनिषदांचे शब्दशः तात्पर्य आहे - ब्रह्मं सत्य जगन्मिथ्या . केवळ अविनाशी ब्रह्म सत्य आहे, त्या व्यतिरिक्त जे जे काही विनाशी असे आहे ते ते सर्व माया आहे. माया म्हणजेच या मा सा माया. जी कधी झालीच नाही ती म्हणजे माया. अर्थात विनाशी असे जे जे म्हणुन तुम्हाला भासत आहे , ते नाहीयेच . माऊली थोड्या फरकाने हेच म्हणतात की केवळ ब्रह्मच सत्य आहे, माया असे काही नाहीच , मग आसस्पास जे काही दिसत आहे , भासत आहे ते सारे काय आहे ? जर माया असे काहीच नाही तर त्याचा सरळ सरळ अर्थ हाच होतो की ते ही ब्रह्मच आहे ! त्यालाच माऊली चिद्विलास असे म्हणतात. मला दोन्ही गोष्टी कळायला कठीण वाटल्या तेव्हा समजुन घ्यायला समर्थ रामदास स्वामींच्या आत्मारामामधील संवाद खुप जास्त उपयुक्त ठरला. समर्थ म्हणतात : आत्मा ब्रह्म आणि स्वरूप । हेंहि मायेचेंचि रूप ॥ रूप आणि अरूप । सकळ माया ॥१६॥ समर्थ शिष्य कल्याण समर्थांना हाच प्रश्न विचारतात : सकळ माया ऎसेंहि म्हणतां । आणि जालीच नाही ऎसेंहि सांगतां ॥ तरी म्यां काय करावें आतां । सांगा स्वामी ॥२६॥ त्यावर समर्थ उत्तर देतात : अरे ! मनास जें जें अनुभविलें । तें तें माईक नाथिलें ॥ तितुके तुंवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥२७॥ थोडक्यात काय तर मनाला जे जे अनुभता येत आहे ते ते सारे नाशिवंत आहे , मायिक आहे , मुळात मनच मायिक आहे. तुम्हाला आचार्यांसारखे "मिथ्या" असे म्हणुन एका झटक्यात त्याग करता आला तर उत्तमच ! (मुळात त्याग करणे म्हणजे नक्की काय ? कशाचा त्याग करणार अन कोण करणार !! ) नाही आला , तर माऊली म्हणातात तसे हा सारा ब्रह्माचा चिद्विलास आहे, माया असे काही नाहीच जे जे काही तुम्हाला दिसत आहे अनुभवाला येत आहे ते सर्वच ब्रह्म आहे ही नजर विकसीत होऊ द्या . (कसली नजर अन कसलं काय ? काय बघणार अन बघणारा तरी कोण ?) असो, ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत हे मी(?) स्वानुभवावरुन(?) सांगु शकतो(?) . मला जेव्हा माऊली काय म्हणात आहेत हे लक्षात आले होते तेव्हा त्यांच्चाच अभंग आठवलेला -
योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥१॥ देखिला देखिला माये देवाचा देवो । फीटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥ अनंत रूपें अनंत वेषें देखिलें म्यां तयासि । बाप रखुमादेवी-वरीं खूण बाणली कैसी ॥३॥
https://www.youtube.com/watch?v=1qQlC7bJV9k

In reply to by प्रसाद गोडबोले

अवांतर : मध्यंतरी एक खुप गोष्ट ऐकलीली, ती आठवली ह्या निमित्ताने. आपण जाणतोच की शुध्द द्वैतवादाचे प्रणेते मध्वाचार्य , विशिष्ठाद्वैतवादाचे प्रणेते रामानुजाचर्य आणि शुध्द अद्वैतवेदांताचे प्रणेते शंकराचार्य आहेत. एकदा त्यांचे शिष्य समुद्रकिनारी फिरायला जातात. तेव्हा मध्वाचार्यांचा शिष्य म्हणतो - अहाहा कित्ती सुंदर . हे पहा समुद्र आहे , लाटा आहेत , प्रत्येक लाट वेगळी आहे, लाट म्हणजे समुद्र नव्हे अन समुद्र म्हणजे लाट नव्हे, समुद्र अफाट आहे , अनंत आहे आणि लाटा कधीच समुद्र होऊ शकत नाहीत. त्यावर रामानुजाचार्यांचा शिष्य म्हणतो - लाटा ह्या समुद्रातच उमटालेल्या आहेत , प्रत्येक लाटेत समुद्राचाच अंश आहे, पण लाट कधीही समुद्र होऊ शकत नाही. त्यावर शंकराचार्यांचा शिष्य म्हणतो - कसल्या लाटा अन कसला समुद्र ? लाटा , समुद्र दोन्हीही मिथ्या आहे, मला तर फक्त पाणीच दिसत आहे !! ------------------ तिथे जर माऊलींचा शिष्य असता तर तो म्हणाला असता - लाटाही आहेत , समुद्रही आहे , पण मुळात सगळं पाणीच आहे ! एक पाणीच लाटा आणि समुद्र अशी भिन्न भिन्न रुपे घेऊन नटलेले आहे. लाटा समुद्र हा पाण्याचा चिद्विलास आहे ! आणि तिथे जर समर्थांचा शिष्य असता तर म्हणाला असता - लाटा आहेत हे तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, समुद्र आहे हे तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, आणी पाणी आहे हेही तुमच्या मनाला अनुभवाला येत आहे, आणि मनाला जे जे अनुभवाला येत आहे ते ते सगळं नाशिवंत आहे . (आणि हा अनुभवही तुमच्या त्याच नाशिवंत मनाला येत आहे.) असा हा सगळा मायेचा खेळ आहे !

सर्व भाग वाचले. ध्यान,धारणा वगैरे सारख्या जटिल गोष्टी लक्षात येत नाहीत पण निसर्गाच्या सान्निध्यात रहायला जरूर आवडते. तीथे भौतिक गरजा विसरून येणारी अनुभूती एक सुखद अनुभव असतो. आपले अनुभव कथन आवडले.

वामन देशमुख 06/06/2024 - 15:45
लेखमालिका व त्यातील विचार आवडले. हिंदू धर्मपरंपरेतील अध्यात्म-अनुभव हा सर्वसमावेशक असतो. तो तुम्हाला लाभला याचा आनंद वाटला. काही काळानंतर (चार-सहा महिन्यानंतर?) या अनुभवामुळे तुमच्या विचार-आचार-प्रकटन यांत काही काही बदल घडून येणे अपेक्षित असेल तर ते बदल घडून आले का वगैरे लिहावे ही विनंती.

In reply to by वामन देशमुख

आज अनेक दिवसांनी ह्या हिमालयातील अनुभवाची आठवण झाली . ध्यान नित्यनेमाने करणे होत नाही , मात्र त्या शिबिरामध्ये स्वामीजींशी बोलताना जे माझ्या लक्षात आले - जी वर्णाश्रम धर्माने नेमुन दिलेली "साधना" आहे ती मात्र आवर्जुन करत आहे. विचारांच्या बाबतीत सांगायचे तर - आता एकप्रकारची त्रयस्थ नजर विकसित झालेली आहे असे जाणवते. असे वाटते की आपण पब्जी खेळत आहोत , अन हे आपले कॅरॅक्टर आहे जे आपण बस चालवत आहोत. सुख दुख , आशा निराशेचे, काम क्रोध ह्यांचे आवेग अजुनही येतात मात्र आता त्या लाटा इतक्या इंच नसतात, आणि पटकन त्या आवेगातुन बाहेर पडता येते अन हसु येते . आचार आणि प्रकटाना बाबत काही विशेष बदल नाही मला जाणवला, थोडासा बिनधास्तपणा , बोलण्यात थोडी अनावश्यक स्पष्टता , स्ट्रेट फॉरवर्डनेस , हे जाणवतं . आणि प्रकटनाच्या बाबतीत मी आजकाल "मी आहे हा असा आहे, तुम्हाला पटलं तर घ्या नाही पटलं तर टाकुन द्या" हे वाक्य मी जरा जास्तच वेळा वापरायला लागलो आहे . त्या मुळे नको ती माणसे दुरावली आहेत , आणि जि उरली आहेत , त्यांच्या सोबत सुकुन आहे , समाधान आहे. :) बाकी अशाच काही लोकांसोबत आता परत हिमालयात जायचा योग आहे , आत्ता फेब्रुवारीतच भयंकर हिवाळ्यात जायची इच्छा आहे, पण बघु कसे जमते ते !

चित्रगुप्त 07/06/2024 - 13:34
लेखमालिका उत्तम झाली. दोन आठवडे नेहमीच्या धबडग्यापासून दूर, निसर्ग-एकांतात निवांत जाऊन रहाणे हेच मुळात दुर्मिळ होऊन बसलेले आहे. तो अनुभव तुम्हाला घेता आला हे विशेष. (माझ्यापुरते बोलायचे तर अनेक वर्षे अध्यात्मिक, तात्विक इ.इ. वाचन, चर्चा, विविध कँप वगैरेत जाणे वगैरे सगळे करून झाल्यावर आता त्या सर्वातून मुक्त होऊन फक्त अगदी जिव्हाळ्याचे विषय - चित्रकला, आरोग्य, संगीत, नातवंडे - यातच रमलेलो आहे. ) विविध विषयांवर, अनुभवांवर जरूर लिहीत रहा.

५ हि लेख वाचले . चांगली लेखमाला आहे . ज्याप्रमाणे एखाद्या सहलीस पुढचे दहा पंधरा दिवस वेगळ्या आनंदात जातात त्याप्रमाणे शिबिरानंतर चा परिणाम किती दिवस राहिला हे जाणण्यास उत्सुक. अध्यात्मात रस आहे पण व्यवहारी जीवनात आध्यात्म पालन करण्याइतपत योग्यता अंगी नसल्याने लेख वाचून जिज्ञासा शमवण्याचामाझा माफक प्रयत्न असतो .

In reply to by विअर्ड विक्स

शिबिरानंतर चा परिणाम किती दिवस राहिला हे जाणण्यास उत्सुक.
सध्या राम दास्स ह्यांची प्रवचने ऐकत आहे, त्यामुळे कार्य , कारण, परिणाम ही विचारपध्दतीच संपुष्टात आलेली आहे :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
23 may 2024 : ध्यानाचा चौथा दिवस सकाळी नेहमीप्रमाणे योग आसने ध्यानाचा वर्ग झाला. आता हे सारं अंगवळणी पडत चाललं आहे. ध्यानातील अनुभव इतके वैयक्तिक आणि खोलवरचे आहेत की ते लिहुन ठेवणं मला गरजेचे वाटत नाही. बस्स माऊलींच्या ओव्या , समर्थांचे श्लोक , तुकोबांचे अभंग आठवत राहतात.