मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चैत्र शके १९३० मधील ग्रहराशीप्रवेश

धोंडोपंत ·

सन्दीप Tue, 04/08/2008 - 18:15
हे जे आपन् राशिन बद्दल लिहिलेय ते इन्ग्रजि जन्म तारिके प्रमाने राशि घ्य्यच्या कि अध्याअक्शरा वरुन रास समाजायचि. क्रुपया खुलासा करावा. सन्दीप

In reply to by सन्दीप

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 18:21
साडेसाती हे भारतीय भविष्यपध्दतीमध्येच असत॑...माझ्या माहितीनुसार तरी. त्यामुळे आपल्या कुंडलीत पाहून रास जाणून घ्यावी. -ध मा ल.

In reply to by सन्दीप

मनस्वी Tue, 04/08/2008 - 18:26
अरे संदीप.. ते खुलासा वगैरे राहुदेत बाबा.. आधी तू टंकलेखन शिकून घे. हघ्या. अरे अगदी सोप्पय! टंकलेखन सहाय्य वर टिचकी मार. १०-१५ मिनिटांत एक्स्पर्ट (तरबेज) होशील.

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 09:09
गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले. ते आता मोकळे होतील. चला, बरं झालं! :) कर्कवाल्यांचे कायमच वांधे असतात. सध्या त्यांना साडेसाती चालू आहे. त्यात भर म्हणजे शनी सिंहेत वक्री आणि मंगळ मिथुनेत मार्गी. याला ज्योतिषशास्त्रात "पापकर्तरी" असे म्हणतात. कर्तरी म्हणजे कात्री. दोन पापग्रहांच्या कात्रीत कर्करास सापडलेली आहे. हम्म! तू म्हणतोस ते खरं आहे धोंड्या! गेली अनेक वर्ष अविवाहीत असणार्‍या माझ्या एका कर्कराशीच्या मित्राला अलिकडेच लग्न करायची बुद्धी झाली! :) बाय द वे धोंड्या, मला एक सांग. सध्या मी एकदम एका 'आयटम' मुलीला पटवण्याच्या मागे आहे. (लग्नाकरता नाही हं! अशीच आपली हिंडण्याफिरण्याकरता! ;)) मुलगीही तशी फाकडू आणि बिनधास्त आहे. आपल्याशी बिनधास्त बोलते वगैरे! पण च्यामारी अजून, 'ग्यॅरेंटेड पटलीच आहे' असं म्हणता येणार नाही! काहीतरी उपाय सांग बाबा! :) बाय द वे, जोक्स अपार्ट, परंतु लगे हाथ तुला अजून एक प्रश्न विचारतो. जरा तुझ्या व्यवसायाशी निगडित आहे. द्यावंसं वाटलं तरच उत्तर दे, सक्ति नाही. तुझ्याकडे जी मंडळी येतात ती सगळी सांसारिक व्यापाने गांजलेलीच मंडळी येतात की माझ्यासारखे वशीकरणवालेही काही येतात? :) आणि यात काही स्त्रियाही असतात का? तात्या.

धोंडोपंत Wed, 04/09/2008 - 14:34
तात्या, तुमच्या "आयटम"च्या बाबतीतले प्रयत्न आता करायला घ्या. यश येईल. आमच्याकडे येणारे जातक विविध प्रकारचे असतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. कोणाला पैसा कसा मिळवावा हा, तर कोणाला पैसा कुठे ठेवावा हा. कोणाला लग्न जमत नाही म्हणून चिंता कोणाला लग्न झालाय म्हणून चिंता. कोणाला शिक्षणाची, कोणाला व्यवसायाची, कोणाला मुलांची, कोणाला प्रेयसीची, कोणाला प्रेयसी मिळत नाही याची, कोणाला घराची, कोणाला आरोग्याची, कोणाला भागिदारीची, कोणाला आईबापाची तर कोणाला भाऊबंदकीची चिंता. त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. चालायचचं. आम्हांला त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीतही त्यांना प्रामाणिकपणे सल्ला देतो. जर काही शक्य असेल तर प्रयत्न कसे करावे, कधी करावे, काय करू नये हे सांगतो. अनेकांना त्याचा अनुभव येतो. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण होतात. आमचे काही स्नेही आम्हांला विचारतात, "पंत, तुम्ही या गोष्टींसाठी तुमची विद्या का वापरता?" आमचे उत्तर एवढेच असते:- खुदकुशी भी जुर्म है और मयकशी भी जुर्म कौन क्या मुश्किल में है ये, जानता कोई नही. आपला, (लोकहितवादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 16:59
त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. हा हा हा! बाय द वे, मी तुला हा प्रश्न दबकत दबकत वगैरे नाही हां विचारलेला! बिनधास्त, अगदी चारचौघांदेखत विचारला आहे! :) आणि माझी शारिरीक आबाळ होते आहे, होत नाही, किंवा कसे, याबद्दल तुला खाजगीत काय ती माहिती आहेच! :) आपला, (खाऊनपिऊन सुखी!) तात्या. :)

वरदा Wed, 04/09/2008 - 17:35
आता एवढं सांगितलयत तर अजून एक सांगाल का? कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

In reply to by वरदा

मनस्वी Wed, 04/09/2008 - 18:08
कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

धोंडोपंत गुरुवार, 04/10/2008 - 10:24
वरदाताई, कर्केची साडेसाती ०९/०९/२००९ रोजी संपते आहे. सिंहेची साडेसाती १५/११/२०११ रोजी संपते आहे. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वरदा गुरुवार, 04/10/2008 - 17:51
धन्यवाद काका... काका मी कन्या राशीची माझी साडेसाती कधी संपणार?

सन्दीप Tue, 04/08/2008 - 18:15
हे जे आपन् राशिन बद्दल लिहिलेय ते इन्ग्रजि जन्म तारिके प्रमाने राशि घ्य्यच्या कि अध्याअक्शरा वरुन रास समाजायचि. क्रुपया खुलासा करावा. सन्दीप

In reply to by सन्दीप

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 18:21
साडेसाती हे भारतीय भविष्यपध्दतीमध्येच असत॑...माझ्या माहितीनुसार तरी. त्यामुळे आपल्या कुंडलीत पाहून रास जाणून घ्यावी. -ध मा ल.

In reply to by सन्दीप

मनस्वी Tue, 04/08/2008 - 18:26
अरे संदीप.. ते खुलासा वगैरे राहुदेत बाबा.. आधी तू टंकलेखन शिकून घे. हघ्या. अरे अगदी सोप्पय! टंकलेखन सहाय्य वर टिचकी मार. १०-१५ मिनिटांत एक्स्पर्ट (तरबेज) होशील.

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 09:09
गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले. ते आता मोकळे होतील. चला, बरं झालं! :) कर्कवाल्यांचे कायमच वांधे असतात. सध्या त्यांना साडेसाती चालू आहे. त्यात भर म्हणजे शनी सिंहेत वक्री आणि मंगळ मिथुनेत मार्गी. याला ज्योतिषशास्त्रात "पापकर्तरी" असे म्हणतात. कर्तरी म्हणजे कात्री. दोन पापग्रहांच्या कात्रीत कर्करास सापडलेली आहे. हम्म! तू म्हणतोस ते खरं आहे धोंड्या! गेली अनेक वर्ष अविवाहीत असणार्‍या माझ्या एका कर्कराशीच्या मित्राला अलिकडेच लग्न करायची बुद्धी झाली! :) बाय द वे धोंड्या, मला एक सांग. सध्या मी एकदम एका 'आयटम' मुलीला पटवण्याच्या मागे आहे. (लग्नाकरता नाही हं! अशीच आपली हिंडण्याफिरण्याकरता! ;)) मुलगीही तशी फाकडू आणि बिनधास्त आहे. आपल्याशी बिनधास्त बोलते वगैरे! पण च्यामारी अजून, 'ग्यॅरेंटेड पटलीच आहे' असं म्हणता येणार नाही! काहीतरी उपाय सांग बाबा! :) बाय द वे, जोक्स अपार्ट, परंतु लगे हाथ तुला अजून एक प्रश्न विचारतो. जरा तुझ्या व्यवसायाशी निगडित आहे. द्यावंसं वाटलं तरच उत्तर दे, सक्ति नाही. तुझ्याकडे जी मंडळी येतात ती सगळी सांसारिक व्यापाने गांजलेलीच मंडळी येतात की माझ्यासारखे वशीकरणवालेही काही येतात? :) आणि यात काही स्त्रियाही असतात का? तात्या.

धोंडोपंत Wed, 04/09/2008 - 14:34
तात्या, तुमच्या "आयटम"च्या बाबतीतले प्रयत्न आता करायला घ्या. यश येईल. आमच्याकडे येणारे जातक विविध प्रकारचे असतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. कोणाला पैसा कसा मिळवावा हा, तर कोणाला पैसा कुठे ठेवावा हा. कोणाला लग्न जमत नाही म्हणून चिंता कोणाला लग्न झालाय म्हणून चिंता. कोणाला शिक्षणाची, कोणाला व्यवसायाची, कोणाला मुलांची, कोणाला प्रेयसीची, कोणाला प्रेयसी मिळत नाही याची, कोणाला घराची, कोणाला आरोग्याची, कोणाला भागिदारीची, कोणाला आईबापाची तर कोणाला भाऊबंदकीची चिंता. त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. चालायचचं. आम्हांला त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीतही त्यांना प्रामाणिकपणे सल्ला देतो. जर काही शक्य असेल तर प्रयत्न कसे करावे, कधी करावे, काय करू नये हे सांगतो. अनेकांना त्याचा अनुभव येतो. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण होतात. आमचे काही स्नेही आम्हांला विचारतात, "पंत, तुम्ही या गोष्टींसाठी तुमची विद्या का वापरता?" आमचे उत्तर एवढेच असते:- खुदकुशी भी जुर्म है और मयकशी भी जुर्म कौन क्या मुश्किल में है ये, जानता कोई नही. आपला, (लोकहितवादी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 16:59
त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात. हा हा हा! बाय द वे, मी तुला हा प्रश्न दबकत दबकत वगैरे नाही हां विचारलेला! बिनधास्त, अगदी चारचौघांदेखत विचारला आहे! :) आणि माझी शारिरीक आबाळ होते आहे, होत नाही, किंवा कसे, याबद्दल तुला खाजगीत काय ती माहिती आहेच! :) आपला, (खाऊनपिऊन सुखी!) तात्या. :)

वरदा Wed, 04/09/2008 - 17:35
आता एवढं सांगितलयत तर अजून एक सांगाल का? कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

In reply to by वरदा

मनस्वी Wed, 04/09/2008 - 18:08
कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...

धोंडोपंत गुरुवार, 04/10/2008 - 10:24
वरदाताई, कर्केची साडेसाती ०९/०९/२००९ रोजी संपते आहे. सिंहेची साडेसाती १५/११/२०११ रोजी संपते आहे. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वरदा गुरुवार, 04/10/2008 - 17:51
धन्यवाद काका... काका मी कन्या राशीची माझी साडेसाती कधी संपणार?
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, चैत्र शके १९३० हा महिना विविध ग्रहराशीप्रवेशांनी गाजणारा महिना आहे. मंगळ आणि राहू असे दोन तापदायक ग्रह या महिन्यात राशी बदलत आहेत. नेपच्यून कुंभेत जातोय. मिथुनेत गेले अनेक महिने ठाण मांडून बसलेला मंगळ आता कर्केत जाईल. मिथुनराशीवाल्यांनी बिचार्‍यांनी खूप सोसले आहे. खरेतर साडेसाती संपल्यावर मधुमास येतो. पण शनीमहाराज गेले तरी मंगळमहाराज मिथुन राशीत ठाण मांडून होते. त्यात ते वक्री झाले, स्तंभी झाले आणि आता ३१ जानेवारीपासून मार्गी लागले आहेत. हा कुजस्तंभ फार वाईट असतो. गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले.

मॅडोनाला हवंय भारतीय मुल - येक बातमि

शरुबाबा ·

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 15:48
कल्पना चांगली आहे .... परंतु माझी शंका अशी की "ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर ???" कसं आहे, एकदा व्यवस्थीत कळलं की पुढची तयारी करायला बरे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण Tue, 04/08/2008 - 16:00
तिचे विचार किती मस्त आहेत हे जरा खालील युट्युब वरील व्हिडीओ पाहुन करा Madonna on David Letterman http://www.youtube.com/watch?v=cRSP5ZUmxP8&feature=related आणि भारतीय मुल हवय ते कशासाठी ?या बयेचा काहीच भरवसा नाही.

शरुबाबा Tue, 04/08/2008 - 16:07
ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर येकदम वास्तववादि आणि अपेक्षित प्रतिक्रिया॑

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 16:55
काय जगभर र॑ग उधळून हिच॑ मन भरल॑ नाही का काय? भारतीय पोर हव॑ म्हणे... आणि त्यात शरुबाबा, तुम्हीपण लय भारी !! इथ॑ मिपावर एकेक इरसाल नग आहेत आणि असल्या बातम्या देताय :-)) तो डॉन्या लागलाय बघा तयारीला ! अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑???? आन् हे विजुभाऊ...
ती सवत्स , सपत्नी मूल स्वीकारेल का?
आयला, काय जबरा प्रश्न आहे ! विजुभाऊ हात जोडण॑ जमत॑ आम्हाला, पण तिच्याआयला, त्याच्यापुढची पायरी काय आहे हो? तेच कराव म्हणतो तुमच्या म्होर॑. फुटलो ना मी !!! असो, चला, तिन॑ दत्तक घेतल॑च आणि त्याला/ तिला नीट वागवल॑च तर एका जीवाच॑ सोन॑ होईल. आपला, - (सावध) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 17:00
"अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑????" मानलं राव धमाल तुला, लै डोकं चालतं तुझं ... नाही, मला वाटलं चान्स असलं तर ट्राय करायला काय हरकत आहे ? जमलं तर ठीक , नाही जमलं तरी ठीक .... मज्जा आली ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ठणठणपाळ

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 10:16
तिला 'धमाल मूल' चालणार असेल तर आपल्याकडे एक आहे.
नको नको!!! ते 'धमाल मुल' जरा जास्तच इब्लिस आहे :-) उगाच कशाला बिचारीला त्रास द्यायचा? तीची 'रेडिमेड' ची हौस पार फिटून जाईल. उग्गाच 'धरल॑ तर चावत॑य, आन् सोडल॑ तर प(छ)ळत॑य' अशी अवस्था होईल ना बिचारीची ;-) - (चावरा) ध मा ल.

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 15:48
कल्पना चांगली आहे .... परंतु माझी शंका अशी की "ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर ???" कसं आहे, एकदा व्यवस्थीत कळलं की पुढची तयारी करायला बरे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मदनबाण Tue, 04/08/2008 - 16:00
तिचे विचार किती मस्त आहेत हे जरा खालील युट्युब वरील व्हिडीओ पाहुन करा Madonna on David Letterman http://www.youtube.com/watch?v=cRSP5ZUmxP8&feature=related आणि भारतीय मुल हवय ते कशासाठी ?या बयेचा काहीच भरवसा नाही.

शरुबाबा Tue, 04/08/2008 - 16:07
ही बातमी आहे का माझ्यासाठी ऑफर येकदम वास्तववादि आणि अपेक्षित प्रतिक्रिया॑

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 16:55
काय जगभर र॑ग उधळून हिच॑ मन भरल॑ नाही का काय? भारतीय पोर हव॑ म्हणे... आणि त्यात शरुबाबा, तुम्हीपण लय भारी !! इथ॑ मिपावर एकेक इरसाल नग आहेत आणि असल्या बातम्या देताय :-)) तो डॉन्या लागलाय बघा तयारीला ! अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑???? आन् हे विजुभाऊ...
ती सवत्स , सपत्नी मूल स्वीकारेल का?
आयला, काय जबरा प्रश्न आहे ! विजुभाऊ हात जोडण॑ जमत॑ आम्हाला, पण तिच्याआयला, त्याच्यापुढची पायरी काय आहे हो? तेच कराव म्हणतो तुमच्या म्होर॑. फुटलो ना मी !!! असो, चला, तिन॑ दत्तक घेतल॑च आणि त्याला/ तिला नीट वागवल॑च तर एका जीवाच॑ सोन॑ होईल. आपला, - (सावध) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 17:00
"अरे ए येड्या...बातमी नीट वाच, तिला मुल "दत्तक" हव॑य !!! रेडिमेड !!!! कळल॑????" मानलं राव धमाल तुला, लै डोकं चालतं तुझं ... नाही, मला वाटलं चान्स असलं तर ट्राय करायला काय हरकत आहे ? जमलं तर ठीक , नाही जमलं तरी ठीक .... मज्जा आली ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by ठणठणपाळ

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 10:16
तिला 'धमाल मूल' चालणार असेल तर आपल्याकडे एक आहे.
नको नको!!! ते 'धमाल मुल' जरा जास्तच इब्लिस आहे :-) उगाच कशाला बिचारीला त्रास द्यायचा? तीची 'रेडिमेड' ची हौस पार फिटून जाईल. उग्गाच 'धरल॑ तर चावत॑य, आन् सोडल॑ तर प(छ)ळत॑य' अशी अवस्था होईल ना बिचारीची ;-) - (चावरा) ध मा ल.
लेखनविषय:
'मटेरिअल गर्ल' मॅडोनाला भारताच्या संस्कृतीची भूरळ पडली आहे. तिने भारतातिल एक मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे . दुवा - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2933868.cms

वासंतिक पेय

स्वाती दिनेश ·

बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 12:31
वासंतिक पेयाची (पण त्याला 'पन्हे'च नाव शोभते, इतर कोणतेही नाही ;) )नुसती कृती वाचून आताच्या आता करून प्यावेसे वाटू लागले आहे. चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! (प्रवासी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्राजु Tue, 04/08/2008 - 19:01
चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! हेच म्हणते आहे.... बे.ला. तू १४ ला जाणार ना? मी १३ लाच... टुकटुक.. तुझ्या आधीच एक दिवस... :))) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 00:23
अगं प्राजुताई, मीच तुझ्या आधी एक दिवस निघतोय .. १२ ला .. मुंबईत १४ ला पहाटे पोचणार :) (शीघ्रप्रवासी)बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 12:31
हां! आत्ता कसं, अगदी वसंताचं आगमन झाल्यासारखं वाटतंय! :) स्वाती, चिअर्स! मला दुसर्‍या प्रकारचे पन्हे अधिक आवडते! तेही गूळ घातलेले! क्या बात है.... समस्त मिपाकरांना वसंतोत्सवाच्या शुभेच्छा! तात्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 13:32
चिंच कोळतो ना तशा पाण्यात कोळायच्या कैर्‍या त्यासाठी पाण्यात १० एक मिनिटे ठेवल्या तरी पुरे आणि मग दाबून दाबून कीस काढायचा आणि ते पाणी गाळायचे.जो कीस उरतो तो आमटीत इ. घालता येतो किवा सावलीत वाळवून आमचूरासारखा वापरता येतो.

In reply to by स्वाती दिनेश

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 00:13
धन्यवाद स्वाती दिनेश, खरेपाहता चिंचेचा कोळ, किंवा एखाद्याला कोळून पिणे वगैरे वाक्य प्रचारांवरून अंदाज बांधायला हवा होता. पण नाही, डोकं चाललंच नाही.

In reply to by अन्जलि

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 18:46
अंजली,मिसळपावच्या मुखपृष्ठावर डावीकडील कोपर्‍यात टंकलेखन सहाय्य असे लिहिले आहे,तेथे टिचकी मारा(म्हणजे क्लिक करा). तसेच त्याच्याच थोडे वर लिहिण्याची पध्दत आहे,ती वापरून तुमचा 'आय डी' देवनागरीत करता येईल. शुभेच्छा! स्वाती

वरदा Tue, 04/08/2008 - 19:03
कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही अगदी खरं मला नाही आवडत तो वास...आता हे करुन पाहते...मस्त आयडीया आहे....

स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 19:14
नावावरूनच आकर्षक दिसते..... नक्की करून पाहीन, पण मी साखरेऐवजी गुळ घालेन कारण कैरी आणि गुळ हे काँबिनेशन जास्त चवदार लागते, असे माझे मत..

केशवसुमार Tue, 04/08/2008 - 19:42
काय योगा योग.. आज सकाळी डाळ आणि पन्हे या उत्तम पाककृती वाचल्या..आणि..... संध्याकाळी घरी येऊन बघतो तर काय..चमचमीत डाळ आणि ठंडगार पन्हे समोर हजर.. टूक टूक.. (तृप्त)केशवसुमार

बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 12:31
वासंतिक पेयाची (पण त्याला 'पन्हे'च नाव शोभते, इतर कोणतेही नाही ;) )नुसती कृती वाचून आताच्या आता करून प्यावेसे वाटू लागले आहे. चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! (प्रवासी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्राजु Tue, 04/08/2008 - 19:01
चार दिन की देरी और ये सब नवाबी ठाट सामने हाजिर होंगे! हेच म्हणते आहे.... बे.ला. तू १४ ला जाणार ना? मी १३ लाच... टुकटुक.. तुझ्या आधीच एक दिवस... :))) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 00:23
अगं प्राजुताई, मीच तुझ्या आधी एक दिवस निघतोय .. १२ ला .. मुंबईत १४ ला पहाटे पोचणार :) (शीघ्रप्रवासी)बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 12:31
हां! आत्ता कसं, अगदी वसंताचं आगमन झाल्यासारखं वाटतंय! :) स्वाती, चिअर्स! मला दुसर्‍या प्रकारचे पन्हे अधिक आवडते! तेही गूळ घातलेले! क्या बात है.... समस्त मिपाकरांना वसंतोत्सवाच्या शुभेच्छा! तात्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 13:32
चिंच कोळतो ना तशा पाण्यात कोळायच्या कैर्‍या त्यासाठी पाण्यात १० एक मिनिटे ठेवल्या तरी पुरे आणि मग दाबून दाबून कीस काढायचा आणि ते पाणी गाळायचे.जो कीस उरतो तो आमटीत इ. घालता येतो किवा सावलीत वाळवून आमचूरासारखा वापरता येतो.

In reply to by स्वाती दिनेश

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 00:13
धन्यवाद स्वाती दिनेश, खरेपाहता चिंचेचा कोळ, किंवा एखाद्याला कोळून पिणे वगैरे वाक्य प्रचारांवरून अंदाज बांधायला हवा होता. पण नाही, डोकं चाललंच नाही.

In reply to by अन्जलि

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 18:46
अंजली,मिसळपावच्या मुखपृष्ठावर डावीकडील कोपर्‍यात टंकलेखन सहाय्य असे लिहिले आहे,तेथे टिचकी मारा(म्हणजे क्लिक करा). तसेच त्याच्याच थोडे वर लिहिण्याची पध्दत आहे,ती वापरून तुमचा 'आय डी' देवनागरीत करता येईल. शुभेच्छा! स्वाती

वरदा Tue, 04/08/2008 - 19:03
कैरी उकडली की एक विशिष्ठ वास येतो तो काही जणांना आवडत नाही अगदी खरं मला नाही आवडत तो वास...आता हे करुन पाहते...मस्त आयडीया आहे....

स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 19:14
नावावरूनच आकर्षक दिसते..... नक्की करून पाहीन, पण मी साखरेऐवजी गुळ घालेन कारण कैरी आणि गुळ हे काँबिनेशन जास्त चवदार लागते, असे माझे मत..

केशवसुमार Tue, 04/08/2008 - 19:42
काय योगा योग.. आज सकाळी डाळ आणि पन्हे या उत्तम पाककृती वाचल्या..आणि..... संध्याकाळी घरी येऊन बघतो तर काय..चमचमीत डाळ आणि ठंडगार पन्हे समोर हजर.. टूक टूक.. (तृप्त)केशवसुमार
Taxonomy upgrade extras
वासंतिक पेयाखेरीज चैत्रोत्सव कसा बरं पूर्ण होणार?
प्रकार-१ ५,६ कैर्‍या,साधारण ३ वाट्या साखर/गूळ(कैरीच्या आंबटपणानुसार साखर जास्त घालणे),मीठ,केशर,वेलदोडे कैर्‍या उकडून घ्याव्यात. गर काढावा.मीठ,केशराच्या काड्या,वेलचीपूड घालावी त्याऐवजी केशरवेलची सिरपही वापरू शकता. साखर घालावी,चव पाहून हवी असल्यास अजून साखर घालावी. हा बलक बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवला तर ४,५ दिवस राहू शकतो.

चैत्रोत्सव!

स्वाती दिनेश ·

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 11:33
स्वातीताई झि॑दाबाद!
घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.
आणि आम्ही आईन॑ कितीही नको नको म्हणल॑ तरी हा हळदीकु॑कवाचा 'मेन्यु' ल॑पास करुन गच्चीवर जाऊन हादडत बसु !!!!

बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 11:39
सोबत पन्ह्याची कृती पण टाकाच स्वातीताई :) (डाळपन्हेप्रेमी)बेसनलाडू

प्रमोद देव Tue, 04/08/2008 - 11:41
अजून आंब्याची डाळ,पन्हं आलं कसं नाही. लहानपणी हे सगळं आई जेव्हा करायची ना तेव्हा आम्ही त्यात मदत करत असू... त्याची आठवण यायला लागलेय. पण हाय.... गेले ते दिवस! असो. आपण सगळे करा मजा. आम्ही आठवणीतच रमतो. :)

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 11:51
वा स्वाती, आंब्याची डाळ मस्तच! पण पन्हं कुठाय? :) चैत्रातल्या हळदीकुंकवात पन्हं न देता नुसती आंब्याची डाळ देऊनच कटवणार आहेस की काय? :) आपला, (चाळीतल्या चैत्रातल्या हळदीकुंकवात बायामाणसात नसती लुडबूड करणारा!) तात्या.

चतुरंग Tue, 04/08/2008 - 20:16
वा वा काय आठवण दिलीत हो स्वातीताई! आईला हळदीकुंकवाला लागेल त्याच्या दुप्पट डाळ भिजवायला लागे कारण आमची मदत म्हणजे कैरीची डाळ आणि पन्हे ह्याचेच जेवण करणे अशी असे!;) पन्हे संपेपर्यंत पाणी प्यायचेच नाही असा जणू अलिखित नियमच असे. ते वेलदोडे घातलेलं, सोनेरी रंगाच्या पन्ह्याचं, मंद सुवासानं घमघमणारं मोठं पातेलं तसंच अजून डोळ्यांसमोर आहे;) चतुरंग

प्राजु Tue, 04/08/2008 - 20:25
कैरीची डाळ, पन्हे.... प्राजक्ता, थांब २-३ दिवस थांब जरा.... मग आहेच.. स्वाती, ...रेसिपी छान - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 11:33
स्वातीताई झि॑दाबाद!
घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.
आणि आम्ही आईन॑ कितीही नको नको म्हणल॑ तरी हा हळदीकु॑कवाचा 'मेन्यु' ल॑पास करुन गच्चीवर जाऊन हादडत बसु !!!!

बेसनलाडू Tue, 04/08/2008 - 11:39
सोबत पन्ह्याची कृती पण टाकाच स्वातीताई :) (डाळपन्हेप्रेमी)बेसनलाडू

प्रमोद देव Tue, 04/08/2008 - 11:41
अजून आंब्याची डाळ,पन्हं आलं कसं नाही. लहानपणी हे सगळं आई जेव्हा करायची ना तेव्हा आम्ही त्यात मदत करत असू... त्याची आठवण यायला लागलेय. पण हाय.... गेले ते दिवस! असो. आपण सगळे करा मजा. आम्ही आठवणीतच रमतो. :)

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 11:51
वा स्वाती, आंब्याची डाळ मस्तच! पण पन्हं कुठाय? :) चैत्रातल्या हळदीकुंकवात पन्हं न देता नुसती आंब्याची डाळ देऊनच कटवणार आहेस की काय? :) आपला, (चाळीतल्या चैत्रातल्या हळदीकुंकवात बायामाणसात नसती लुडबूड करणारा!) तात्या.

चतुरंग Tue, 04/08/2008 - 20:16
वा वा काय आठवण दिलीत हो स्वातीताई! आईला हळदीकुंकवाला लागेल त्याच्या दुप्पट डाळ भिजवायला लागे कारण आमची मदत म्हणजे कैरीची डाळ आणि पन्हे ह्याचेच जेवण करणे अशी असे!;) पन्हे संपेपर्यंत पाणी प्यायचेच नाही असा जणू अलिखित नियमच असे. ते वेलदोडे घातलेलं, सोनेरी रंगाच्या पन्ह्याचं, मंद सुवासानं घमघमणारं मोठं पातेलं तसंच अजून डोळ्यांसमोर आहे;) चतुरंग

प्राजु Tue, 04/08/2008 - 20:25
कैरीची डाळ, पन्हे.... प्राजक्ता, थांब २-३ दिवस थांब जरा.... मग आहेच.. स्वाती, ...रेसिपी छान - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
Taxonomy upgrade extras
वसंत आल्याची वर्दी कोकिळकुहुने दिली आहेच.मिपावरही 'एप्रिलफळे' आणि 'लोणची' तेच सर्वांना सांगत आहेत. घरोघरी आता चैत्रगौर मांडली जाईल. कैरीचे पन्हे ,आणि द्रोणामध्ये आंब्याची डाळ हळदीकुंकवाचा 'मेन्यु' असेल.ओल्या हरबर्‍यांनी ओटी भरली जाईल आणि घरोघरी चटपटे चणे, हरबर्‍याची उसळही केली जाईल.असा चैत्रोत्सव साजरा होत असताना आंबे पिकल्याची चाहूल लागेल आणि मग आमरसपुरीच्या मेजवान्या झडतील.

एप्रिल फळ (२)

विजुभाऊ ·

प्रमोद देव Tue, 04/08/2008 - 10:16
विजुभाऊ! तुमच्या कल्पनाशक्तीचा हेवा वाटतो. बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो हे तर एकदम खासम खास!

In reply to by प्रमोद देव

शक्तिमान Sat, 03/14/2009 - 12:36
बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो
एकदम जबरदस्त, खतरनाक, अल्टीमेट, लै म्हंजे लै म्हंजे लैच भारी!

मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:17
विजुभाऊ मस्तच !!!!! वनवासानन्तर रामाच्या च्या आगमना बद्दल अयोध्येत उत्सुकता असेल त्या उत्सुकतेशी तुलना होउ शकेल तशी उत्सुकता कैरी च्या येण्याची असते व्वा क्या बात है ..... अप्रतिमच..... कैर्‍यांचा गड सर झालेला असतो खरचं (बांबुला आकडा लावुन कैरी तोडणारा) मदनबाण

खाल्लेल्या करीची चव्..............आहाहा अगदी स्वर्गातला इन्द्राला दुर्लभ्...........एखाद्याना त्यावेळी विचारले की अम्रुताच्या बदल्यात हे कैरी वाले पोहे देतोस का? तर १०००% सांगतो तो " अजिबात नाही "असेच सांगेल. विजुभाऊ काय झक्कास वर्णन केले आहे.. माझ्या घराखालची हडसन नदी माझ्या तोंडाला सुटलेल्या पाण्याने भरून वाहू लागली आहे. (कैरीवाली भेळ खाणारा) डॅनी.... पुण्याचे पेशवे

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 10:36
फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. नजरेपुढे आल॑! क्या बात है! मस्त.

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 10:57
अरे काय लोकहो हे काय चालवले आहेत..तिकडे प्राजु लोणच्याच्या बरण्या भरते आहे ,इकडे तुम्ही कैरीची कवतिके सांगता आहात.. आम्ही पामरांनी करावं तरी काय? नुसते उसासे टाकण्याखेरीज.. हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 11:56
हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त! असेच म्हणतो! विजूभाऊ, अजूनही येऊ द्या! तात्या.

डॉ.प्रसाद दाढे Tue, 04/08/2008 - 11:04
विजुभाऊ, किती सुरेख लिहिताय..कौतूक करावे तेव्हढे थोडेच..जणू तुमच्या प्रतिभेला मोहोर फुटलाय..व्वा! च॑द्राला म्हणतिया उगवू नग॑स, शुक्राला म्हणतिया मावळू नग॑स..

इनोबा म्हणे Tue, 04/08/2008 - 11:19
बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो अहाहा विजूभाऊ....काय वर्णन केले आहे. अगदी कैरीच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले हो! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

नंदन Tue, 04/08/2008 - 11:53
झकास लिहिलंय. फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. -- हे वाक्य आणि शेवटचे ट्टॉक खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 13:10
एखादी वळवाची सर आली की भिजलेले डोके पुसल्यानन्तरचा डोक्यात येणारा पहिला विचार असतो कैरी आणि आंब्यांचाच्.. वळवच्या सरी येतात तो पर्यंत आंब्याचा मौसम संपत आलेला असतो. पहिला पाऊस पडायच्या आधी (एप्रिल्-मे) आंब्याचा मौसम आणि त्या आधी (मार्च - एप्रिल) कैर्‍यांचा मौसम. बाकी लेखाचे दोन्ही भाग छान आहेत.

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 16:49
असहमत्...........आमच्याकडे पहीला पाउस ७ जून ला येतो...तो पर्यन्त वळीवच चालु असतो..... गारा एप्रिल च्या अखेर पडतात्........जोरदार वारे वगैरे सगळे एप्रिल मधे रामनवमी / अक्षय त्रुतिये नन्तर...

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 23:33
पेठकर काका असहमत्..आमच्याकडे ( सातार्‍यात)पहीला पाउस ७ जुन ला येतो......हमखास मलाही तेच म्हणायचे आहे. ७ जून पर्यंत कैर्‍या आणि आंब्यांचा मौसम संपलेला असतो. त्यामुळे वळीवाच्या पावसाने भिजलेले डोके पुसताना पहिला विचार कैर्‍यांचा येणे अस्वाभाविक वाटते. कैर्‍यांचा आणि आंब्यांचा विचार मार्च - एप्रिल - मे मध्ये जोरदार असतो. जून ७ तारखेला येणारा विचार पहिला कसा असेल? तो पर्यंत माणूस कैर्‍यांचे लोणचे टाकून तसेच भरपेट आमरस खाऊन तृप्त असतो. वळीव आला की आंब्यांचा विचार मागे पडून शाकारणी बरोबर झाली आहे की नाही ह्या चिंतेच शेतकरी असतो. शहरात पाऊस आला की आंब्यांना लोकं हात लावत नाही. आंबे पचायला जड असतात. तसेच, पावसाळ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते. त्यामुळे पहिला पाऊस आला की आंब्यांचा कोणी विचार करीत नाही.

मदनबाण Tue, 04/08/2008 - 18:34
अरे त्या कैरी वर एखादा कैर्‍यांचा क्लोज अप टाक की. विजुभाऊ तुमची ईच्छा होती ना मग हे घ्या. हा याच्या पेक्षा जास्त झूम नाही करु शकत फक्त ५x झूम आहे कॅमेरामधे. (गार पन्ह आवडीने पिणारा) मदनबाण

In reply to by मदनबाण

मदनबाण Tue, 04/08/2008 - 18:40
मोजा पाहु किती कैर्‍या आहेत ते ? पटापट..... (गणितात एकदम ढ असलेला) मदनबाण

प्राजु Tue, 04/08/2008 - 21:51
वर्णन सुंदर... अगदी कैरी सारखे चमचमीत आणि आंब्यासारखे रसाळ... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 23:37
हेच म्हणतो ... "बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो" सर्वोत्तम ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बॅटमॅन गुरुवार, 10/17/2013 - 17:48
टॉक्क!!!!! सगळा लेख भारी पण कैरीगडच्या स्वारीचे वर्णन फार जास्त आवडले. टॉक्क!!!

प्रमोद देव Tue, 04/08/2008 - 10:16
विजुभाऊ! तुमच्या कल्पनाशक्तीचा हेवा वाटतो. बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो हे तर एकदम खासम खास!

In reply to by प्रमोद देव

शक्तिमान Sat, 03/14/2009 - 12:36
बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो
एकदम जबरदस्त, खतरनाक, अल्टीमेट, लै म्हंजे लै म्हंजे लैच भारी!

मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:17
विजुभाऊ मस्तच !!!!! वनवासानन्तर रामाच्या च्या आगमना बद्दल अयोध्येत उत्सुकता असेल त्या उत्सुकतेशी तुलना होउ शकेल तशी उत्सुकता कैरी च्या येण्याची असते व्वा क्या बात है ..... अप्रतिमच..... कैर्‍यांचा गड सर झालेला असतो खरचं (बांबुला आकडा लावुन कैरी तोडणारा) मदनबाण

खाल्लेल्या करीची चव्..............आहाहा अगदी स्वर्गातला इन्द्राला दुर्लभ्...........एखाद्याना त्यावेळी विचारले की अम्रुताच्या बदल्यात हे कैरी वाले पोहे देतोस का? तर १०००% सांगतो तो " अजिबात नाही "असेच सांगेल. विजुभाऊ काय झक्कास वर्णन केले आहे.. माझ्या घराखालची हडसन नदी माझ्या तोंडाला सुटलेल्या पाण्याने भरून वाहू लागली आहे. (कैरीवाली भेळ खाणारा) डॅनी.... पुण्याचे पेशवे

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 10:36
फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. नजरेपुढे आल॑! क्या बात है! मस्त.

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 10:57
अरे काय लोकहो हे काय चालवले आहेत..तिकडे प्राजु लोणच्याच्या बरण्या भरते आहे ,इकडे तुम्ही कैरीची कवतिके सांगता आहात.. आम्ही पामरांनी करावं तरी काय? नुसते उसासे टाकण्याखेरीज.. हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 11:56
हा भाग ही कैरीसारखाच आंबटगोड..मस्त! असेच म्हणतो! विजूभाऊ, अजूनही येऊ द्या! तात्या.

डॉ.प्रसाद दाढे Tue, 04/08/2008 - 11:04
विजुभाऊ, किती सुरेख लिहिताय..कौतूक करावे तेव्हढे थोडेच..जणू तुमच्या प्रतिभेला मोहोर फुटलाय..व्वा! च॑द्राला म्हणतिया उगवू नग॑स, शुक्राला म्हणतिया मावळू नग॑स..

इनोबा म्हणे Tue, 04/08/2008 - 11:19
बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो अहाहा विजूभाऊ....काय वर्णन केले आहे. अगदी कैरीच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटले हो! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

नंदन Tue, 04/08/2008 - 11:53
झकास लिहिलंय. फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. -- हे वाक्य आणि शेवटचे ट्टॉक खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 13:10
एखादी वळवाची सर आली की भिजलेले डोके पुसल्यानन्तरचा डोक्यात येणारा पहिला विचार असतो कैरी आणि आंब्यांचाच्.. वळवच्या सरी येतात तो पर्यंत आंब्याचा मौसम संपत आलेला असतो. पहिला पाऊस पडायच्या आधी (एप्रिल्-मे) आंब्याचा मौसम आणि त्या आधी (मार्च - एप्रिल) कैर्‍यांचा मौसम. बाकी लेखाचे दोन्ही भाग छान आहेत.

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 16:49
असहमत्...........आमच्याकडे पहीला पाउस ७ जून ला येतो...तो पर्यन्त वळीवच चालु असतो..... गारा एप्रिल च्या अखेर पडतात्........जोरदार वारे वगैरे सगळे एप्रिल मधे रामनवमी / अक्षय त्रुतिये नन्तर...

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 23:33
पेठकर काका असहमत्..आमच्याकडे ( सातार्‍यात)पहीला पाउस ७ जुन ला येतो......हमखास मलाही तेच म्हणायचे आहे. ७ जून पर्यंत कैर्‍या आणि आंब्यांचा मौसम संपलेला असतो. त्यामुळे वळीवाच्या पावसाने भिजलेले डोके पुसताना पहिला विचार कैर्‍यांचा येणे अस्वाभाविक वाटते. कैर्‍यांचा आणि आंब्यांचा विचार मार्च - एप्रिल - मे मध्ये जोरदार असतो. जून ७ तारखेला येणारा विचार पहिला कसा असेल? तो पर्यंत माणूस कैर्‍यांचे लोणचे टाकून तसेच भरपेट आमरस खाऊन तृप्त असतो. वळीव आला की आंब्यांचा विचार मागे पडून शाकारणी बरोबर झाली आहे की नाही ह्या चिंतेच शेतकरी असतो. शहरात पाऊस आला की आंब्यांना लोकं हात लावत नाही. आंबे पचायला जड असतात. तसेच, पावसाळ्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असते. त्यामुळे पहिला पाऊस आला की आंब्यांचा कोणी विचार करीत नाही.

मदनबाण Tue, 04/08/2008 - 18:34
अरे त्या कैरी वर एखादा कैर्‍यांचा क्लोज अप टाक की. विजुभाऊ तुमची ईच्छा होती ना मग हे घ्या. हा याच्या पेक्षा जास्त झूम नाही करु शकत फक्त ५x झूम आहे कॅमेरामधे. (गार पन्ह आवडीने पिणारा) मदनबाण

In reply to by मदनबाण

मदनबाण Tue, 04/08/2008 - 18:40
मोजा पाहु किती कैर्‍या आहेत ते ? पटापट..... (गणितात एकदम ढ असलेला) मदनबाण

प्राजु Tue, 04/08/2008 - 21:51
वर्णन सुंदर... अगदी कैरी सारखे चमचमीत आणि आंब्यासारखे रसाळ... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 23:37
हेच म्हणतो ... "बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो" सर्वोत्तम ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

बॅटमॅन गुरुवार, 10/17/2013 - 17:48
टॉक्क!!!!! सगळा लेख भारी पण कैरीगडच्या स्वारीचे वर्णन फार जास्त आवडले. टॉक्क!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

कुठ कुठ जायाच जाळ्यात -१

सुवर्णमयी ·

प्राजु Tue, 04/08/2008 - 19:53
हा पहिला भाग अतिशह वेल बलन्स्ड आहे. आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे. खरंतर, ही सद्यस्थिती आहे. प्रत्येकाच ब्लॉग असणं.. ही गरजच बनली आहे. लेखाचा पहिला भाग सुंदर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 01:23
सोनाली, हा भाग आवडला, छान लिहिला आहेस, मोकळेपणाने लिहिला आहेस.. अभिनंदन! दुसरा भाग अद्याप वाचायचा आहे. तो उद्या जरा सवडीने वाचेन.. काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच. हो, मग का नाही येणार? का येऊ नये? ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार ? असे म्हणणार्‍यांनी एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. अनुभव घेतोच आहे की! काही मोजके अपवाद सोडल्यास, "ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही! सोनाली, आता मला तू कदाचित असं म्हणशील की या मंडळींशी तुलना करू नकोस! तर त्यावर मी विचारेन की का तुलना करू नको? वरील सगळे उत्तुंग लेखक वाचल्यावर "ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार " असंच मला आजच्या पोरांचं लेखन वाचून म्हणावंसं वाटतं! व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मीही एक जालावरचा लेखक आहे, परंतु मीही ह्या आजकालच्या पोरांतच जमा आहे हेही कबूल करतो! एवढ्या प्रचंड मोठ्या मराठी जालावर सर्व सोयी हाताशी असताना, मोजके अपवाद सोडल्यास आपल्याला वरील मंडळींइतकं उत्तुंग कुठे काय वाचायला मिळतं सांग पाहू?? तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल. हम्म! करमणूक, ज्ञानवर्धन इतपत पातळीपर्यंत साहित्यिक भरारी मारली आहे हे मीही मान्य करतो. परंतु कथा/लेख/काव्य या बाबतीतल्या उत्तम ललितलेखनाबाबतीत अजून जालावर बर्‍यापैकी वानवा आहे! काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही! उगाच आंतरजालावर लिहिण्याची सहज सोय आहे म्हणून कुणी कुसुमाग्रज होत नाही! त्याकरता आंतरजालाची नव्हे, तर उत्तुंग प्रतिभेची गरज आहे. आंतरजाल हे केवळ एक माध्यम आहे! यात मी आंतरजालावरील लेखकांना मुद्दामून कमी लेखतो आहे असं नव्हे! नक्कीच नव्हे! आज मिपावर, मनोगतावर, मायबोलीवर अनेक मंडळी लिहीत आहेत. मी यातलं बरचसं लेखन वाचतो. ते जर चांगलं असेल तर मलाही ते तेवढ्यापुरतं आवडतं, अगदी नक्कीच आवडतं! मीही त्या लेखनाला मनमोकळा प्रतिसाद देतो! परंतु फावल्या वेळात कधी काही जरा निवांतपणे वाचत बसायचं असेल तर आजही मला शिरुभाऊ, पुलं, दळवी, कुसुमाग्रज, यांचीच पुस्तकं काढून वाचत बसावंसं वाटतं! माझी ही वाचनभूक आणि वाचनानंद आजच्या घडीला तरी एवढ्या मोठ्या मराठी महाजालावरचा एकही लेखक भागवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे! आजन्म एकटे राहण्याची शपथ वगैरे घेतली असेल तर या मराठी विश्वाच्या जाळ्यात वावरतांना अतिशय सावधगिरीने वागा. शेवटी माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे तेही भावभावना ( हो भाव आणि भावना ) दोन्ही असणारा...... हे बाकी बरं बोल्लीस! यापुढे सावधगिरीनेच वागत जाईन! :) मी फक्त लेखनाला अनुकूल प्रतिसाद म्हणते आहे.. विश्वास बसत नसेल तर झाडून काढा सगळे माहितीजाल याचे पुरावे कायम तिथे आहेतच. हे समजलं नाही.. तात्या.

चतुरंग Wed, 04/09/2008 - 02:26
तुझ्या लेखनातली तळमळ प्रामाणिक आहे. काही मुद्दे पाहूयात. तासाला पाच रूपये एवढ्या स्वस्ताईत पावसाळ्यात इथे तिथे दिसणार्‍या जमिनीवरील छत्र्यांसारखी ही सायबर कॅफे भारतात पसरली आहेत. शहराशहरातून थेट तालुक्याला ब्रॉडबॅंडची पावले पडू लागली आहेत. प्यायला पाणी नाही, दोन तासाहून अधिक काळ वीज नाही सिगरेट, दारू , औषधे यांच्या दुकानासारखेच इतर कुठे नाही पण निदान फोन बूथजवळ तरी एक सायबर कॅफे असलेच पाहीजे अशी अटच असावी असे वाटते. शिवाय जवळ जवळ सर्वच कंपन्यात काम करणार्‍यांना हवा तेव्हा हवा तितका आणि तोही फुकट जाळ्याशी संपर्क साधता येतो याची आपल्याला कल्पना असेलच. अशाप्रकारे एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्राथमिक गरजेतूनतीन पिढ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यात हे विश्वजाल मोठ्या शिताफीने यशस्वी झाले आहे. ( अन्न ,वस्त्र, निवारा यापेक्षा मोबाईल आणि इंटरनेट याच सध्या प्राथमिक गरजा आहेत हे मान्य करत असाल तरच आपली गणना तरूणांमध्ये होईल लक्षात असू द्या..) कोणत्याही प्रकारचा संवाद आता दोन सुशिक्षित, मध्यमवर्गीय मराठी प्रेमी व्यक्ती प्रत्यक्षपणे नाही तर दोन संगणकाद्वारे साधतात असे संशोधनाअंती आढळले आहे. 'नवीन तंत्रज्ञान आणि मूलभूत गरजा' हा मुळातच एक वेगळा आणि मोठा विषय आहे. जगात सगळीकडेच हे थोड्याफार फरकाने घडत असते. भारतासारख्या प्रगतीशील देशाला ही दरी फार प्रकर्षाने जाणवण्याची कारणे अनेक आहेत. जसे लोकसंख्या, अशिक्षितपणा, राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा इ. मूलभूत गरजा पूर्ण नाहीत म्हणून नवीन तंत्रज्ञान नाकारणे हे तितकेसे बरोबर नाही कारण नवीन तंत्रज्ञानाने मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे नवीन मार्ग सापडू शकतात. माहितीचे आदानप्रदान हा नवीन शोधांचा पाया असतो. ताक घुसळून जसे लोणी निघते अशीच माहिती योग्य प्रकारे घुसळून नवीन शोध लागतात! अर्थात तीच एकांगी गोष्ट होऊ नये. अति सर्वत्र वर्जयेत ह्या न्यायाने सारासार विचाराने हे व्हावे ही अपेक्षा. अधुनिक जीवनशैलीमुळे संपर्काची माध्यमे बदलली आहेत हे निश्चित पण वापरणार्‍याने त्याचे डोके गहाण ठेवू नये म्हणजे माणसामाणसातला भावनेचा ओलावा सुकून जात नाही. आज सर्व काही झटकन हवे असते आणि त्यात अधिक काळ रममाण होण्याची गरजही राहिलेली नाही अशी स्थिती आहे. आपल्याच जुन्या जमान्यात रमणारे आजही आहेत, अनेक आहेत त्यामुळे या वेगाच्या रेट्यात जाळ्यावर अगदी बाबा आदमच्या काळातील माहिती सुद्धा मिळू शकेल. शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच. 'झटपट गोष्टी' हाच खरा गुणवत्ता घसरण्याचा केंद्रबिंदू आहे असे मला वाटते. निसर्गाकडे पहा. कोणतीही गोष्ट अशी झटपट नसते. आज हापूसचे कलम लावले, पुढच्या महिन्यात मोहोर, त्याच्या पुढच्या महिन्यात आंबे असे कधीच नसते! मशागत आहे, निगराणी आहे, मेहेनत आहे, वाट पहाणं आहे आणि मग काही वर्षांनी जो हापूस मिळतो त्याची चव जन्मभर लक्षात रहाते! ही खरी गुणवत्ता! काय ती नाट्यगीते, काय अभंग, भावगीते....असं का नसावं? भीमसेन २-४ वर्षात तयार होत नाही! एक मेणबत्ती संपूर्ण विझेपर्यंत एकच तान घोकत, गळ्यातून रक्त येईपर्यंत सराव केलेला असला तर रसिकच काय सप्तसूरही सदा हात जोडून उभे असतात, अगदी ८० व्या वर्षीही!! हे फार मागचं उदाहरण वाटेल तर सचिन तेंडुलकर घेऊयात. असामान्य खेळाडू एक दोन वर्षात झाला नाही. त्याचे गुरु रमाकांत आचरेकर. सचिन म्हणतो त्यांनी आत्तापर्यंत एकदाही मला 'तू छान खेळलायस' म्हटलेले नाही!! मी आऊट होऊन पॅव्हेलियन मधे आलो की ते एकच प्रश्न विचारतात 'आऊट कसा झालास?" आजही मी त्यांच्या शाबासकीचा भुकेला आहे! हे कशाचं निदर्शक आहे? सोन्याला आकार द्यायचा असला तर ते तापवावच लागतं, मायेनं कुरवाळून आकार देता येत नाही!! पेशन्स हे यशाचं रहस्य आहे. हल्ली तोच कमी झालाय असे म्हटले तर वावगे ठरु नये. एक दोन गझला केल्या की सुरेश भट होत नसतात. टीका सहन करणं हेही पेशन्स वाढवतं आज टीका केली की "मी चाललो सोडून". दुसरा कोणीतरी मिळतोच. गुणवत्ता कशी रहाणार? आजच्या पोरासोरांमधे गुणवत्ता नाहीये का? जरुर आहे. पण फक्त माती काळीभोर असून चालेल का? योग्य टीकेचा नांगर, योग्य कल्पनेचे बी, योग्य प्रशंसेचा पाऊस, धीराने वाट पहाणे, आणि मगच यशाची कणसे! हल्ली पूर्ण कणीस होईपर्यंत कोणी वाटच बघत नाहीत सगळेच फक्त हुरडा खातात असे वाटते! आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे. आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो, आम्ही ब्रीज खेळतो, आम्ही अमूकच वाचतो असे जे काही अभिजात अमूक तमूक आहेत ना त्यामध्ये जाळ्यात चार ओळी लिहिता आल्याच पाहिजे हे सर्वात अग्रक्रमी आहे. हे बरोबर लिहिले आहेस. प्रगती म्हणजे नेमके काय? ह्या प्रश्नाच्या उत्तरात ह्याचे रहस्य आहे. प्रत्येकाचा आपापला प्राधान्यक्रम कशाला महत्व द्यायचे हे ठरवतो. शेवटी ह्या आभासी जगात वावरतानाचे नियमही थोडे वेगळे असणारच आहेत. पण ह्या जगाने माणसे जोडायचे एक नवे माध्यम दिले आहे ह्यात शंका नाही. त्याचा वापर कसा, किती करावा हे तारतम्यानेच ठरेल. पण आज मनात आलेले विचार मांडता येतात आणि लोकांपर्यंत पोहोचवता येतात, तेही लगेच हे चांगले नाही का? चतुरंग

In reply to by चतुरंग

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 02:34
चतुरंग, तुम्ही अतिशय मार्मिक, मुद्देसूद प्रतिसाद दिला आहे. अभिनंदन. काय ती नाट्यगीते, काय अभंग, भावगीते....असं का नसावं? भीमसेन २-४ वर्षात तयार होत नाही! एक मेणबत्ती संपूर्ण विझेपर्यंत एकच तान घोकत, गळ्यातून रक्त येईपर्यंत सराव केलेला असला तर रसिकच काय सप्तसूरही सदा हात जोडून उभे असतात, अगदी ८० व्या वर्षीही!! हे फार मागचं उदाहरण वाटेल तर सचिन तेंडुलकर घेऊयात. असामान्य खेळाडू एक दोन वर्षात झाला नाही. त्याचे गुरु रमाकांत आचरेकर. सचिन म्हणतो त्यांनी आत्तापर्यंत एकदाही मला 'तू छान खेळलायस' म्हटलेले नाही!! मी आऊट होऊन पॅव्हेलियन मधे आलो की ते एकच प्रश्न विचारतात 'आऊट कसा झालास?" आजही मी त्यांच्या शाबासकीचा भुकेला आहे! हे कशाचं निदर्शक आहे? सोन्याला आकार द्यायचा असला तर ते तापवावच लागतं, मायेनं कुरवाळून आकार देता येत नाही!! पेशन्स हे यशाचं रहस्य आहे. हल्ली तोच कमी झालाय असे म्हटले तर वावगे ठरु नये. एक दोन गझला केल्या की सुरेश भट होत नसतात. टीका सहन करणं हेही पेशन्स वाढवतं आज टीका केली की "मी चाललो सोडून". दुसरा कोणीतरी मिळतोच. गुणवत्ता कशी रहाणार? वावा! हे तर अगदी 'लाख पते की बात' सारखे मोलाचे! छान! किंबहुना फार दूर जायची गरजच नाही. आपण सगळे आपापल्या ज्या ज्या लाडक्यादोडक्या संकेतस्थळांवर वावरतो, त्या सगळ्याच ठिकाणी वैयक्तिक चिखलफेक थोपवत किंवा प्रसंगी तिने अंग माखून घेऊन, किती संयम राखायला हवा आणि आपले मुद्दे लावून धरून केवळ वस्तुनिष्ठ स्वरूपातला वादविवाद कसा करावा, मुद्देसूद लिहिण्याबोलण्यासाठी कशी किती मेहनत घ्यावी व चिकाटी अंगी बाळगवी - या सगळ्याचे स्वयंशिक्षण टीवी वरील झटपट तार्‍यांना मिळाले नसावे ;) (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by चतुरंग

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 04:13
चतुरंग, तुमच्या सविस्तर आणि मुद्देसूद प्रतिसादासाठी आभारी आहे. हा लेख मी कोणतीही टोकाची भूमिका घेऊन लिहिलेला नाही, माझी मते त्यात येऊ नये निव्वळ निरीक्षण यावे असा एक प्रयत्न मी सध्या करते आहे. त्याचा हा एक प्रयोग समजू. ( कदाचित फसला असेल) तंत्रज्ञानाचा फायदा मी कधी नाकारणार नाही पण तारतम्य नसेल तर नव्या सोयीच्या आहारी जाऊन नक्की आपण काय साधतो हा विचारही मनाला भेडसावतो. तुम्ही म्हणाला तशी दरी भारतात मला अधिकच जाणवली... निसर्गाचे अतिशय उत्तम उदाहरण घेतले आहे, आवडले, पटले.. शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच यात हेटाळणीचा सूर लावायचा नाही. तर मनुष्यवृत्तीकडे निर्देश करायचा आहे. आज जाळ्यावर असे दोन गट आहेत जसे वास्तव जगातही आहेतच याची कल्पना मला आहे. दर्जाबद्दल कोणतीही तडजोड केली की संपलेच यावर माझा ठाम विश्वास आहे. काही मुद्दे अधिक स्पष्ट केल्याबद्दल आभार, सोनाली

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 12:46
सुवर्णमयीताई, उत्तम विषय आणि त्याची हाताळणीदेखिल छानच.
अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्याचे शिकला तसे ही पिढी सर्व साईटसवर काय काय करायचे, कशी माहिती शोधायची , कसा संवाद साधायचा ते आईच्या पोटातच शिकली आहे. आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे.
खर॑ आहे. त्यावर चतुरंगरावांचे मुद्दे म्हणजे तर सोने पे सुहागा! पटलं.
"ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही!...................काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही!
तात्याबा, अहो, आपण थोडा वेळ आंतरजाल ठेवू बाजुला. जे लोक लिही लिही लिहितात, पुस्तका॑च्या राशीच्या राशी प्रकाशित करुन घेतात, हल्ली त्यांच्या भाऊगर्दीत तरी कुठ॑ आहेत दळवी, पुल॑, शिरुभाऊ,पाडगावकर,बापट,गदिमा, मिरासदार? निदान माझ्या यत्किंचित माहितीनुसार तरी नाहीय्ये कोणि. अहो, जालावर येऊन लिहिणारे मुख्यतः आहेत ते हौशी. आपल्या कामाच्या व्यापातून, रामरगाड्यातून वेळ काढून लिहिणारे. कदाचित येतीलही त्या॑च्यामधून कोणि सिध्दहस्त लेखक / कवी पुढे. चतुरंगरावांच्या म्हणण्याप्रमाणे थोडा पेशन्स हवा..थोडी सुधारणाही हवी...केलेली टीका झेलायची, त्या टीकेतून शिकण्यासारख॑ असलेल॑ उचलण्याची तयारी हवी...लेखक आणि टीकाकारा॑नी वैयक्तिक हेवेदावे सोडून एकमेकांवर राळ उडवण्यापासून फारकत घ्यायला हवी (मराठी माणूस आणि भांडण नाही? असं असलं तरीही) त्यातूनच 'प्रॉडक्टिव्ह' असं काहीतरी निष्पन्न होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मग नक्कीच कसदार लेखन घडेल. हां, अगदी पुलं, दळवी, कुसुमाग्रज नाही पण काहीतरी सकस नक्कीच जन्माला येइल असं वाटतं. कदाचित तुम्ही म्हणाल, हा कालचा पोर, येऊन ही काय अक्कल शिकवतोय मला! पण मला जे प्रामाणिकपणानं वाटलं ते मी मनमोकळेपणानं बोललो. कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. आपला नम्र, - ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 12:56
धमाल्या, माझ्या प्रतिसादाची सहृदयतेने दखल घेतल्याबद्दल सर्वप्रथम तुझे आभार! :) जे लोक लिही लिही लिहितात, पुस्तका॑च्या राशीच्या राशी प्रकाशित करुन घेतात, हल्ली त्यांच्या भाऊगर्दीत तरी कुठ॑ आहेत दळवी, पुल॑, शिरुभाऊ,पाडगावकर,बापट,गदिमा, मिरासदार? निदान माझ्या यत्किंचित माहितीनुसार तरी नाहीय्ये कोणि. नाहीच आहेत! मान्य! परंतु जालावरही नाहीत! सोनालीने जालावरील लेखकांच्या संदर्भात लिहिले होते म्हणून मी जालावर लिहिणार्‍यांच्या लेखनाबद्दल माझे वैयक्तिक मत सांगितले, इतकेच! अहो, जालावर येऊन लिहिणारे मुख्यतः आहेत ते हौशी. आपल्या कामाच्या व्यापातून, रामरगाड्यातून वेळ काढून लिहिणारे. अगदी सहमत आहे! आणि हौसेला मोल नाही! कुणीही लिहावं! :) अर्थात, त्या हौशी मंडळीत मीही आलोच! ;) कदाचित येतीलही त्या॑च्यामधून कोणि सिध्दहस्त लेखक / कवी पुढे. चतुरंगरावांच्या म्हणण्याप्रमाणे थोडा पेशन्स हवा..थोडी सुधारणाही हवी...केलेली टीका झेलायची, त्या टीकेतून शिकण्यासारख॑ असलेल॑ उचलण्याची तयारी हवी...लेखक आणि टीकाकारा॑नी वैयक्तिक हेवेदावे सोडून एकमेकांवर राळ उडवण्यापासून फारकत घ्यायला हवी (मराठी माणूस आणि भांडण नाही? असं असलं तरीही) त्यातूनच 'प्रॉडक्टिव्ह' असं काहीतरी निष्पन्न होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सहमत आहे! परंतु माझा मुद्दा फक्त सोनालीच्या, "तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल." या विधानाशी निगडित होता. सध्या तरी मराठी आंतरजालावर लिहिल्या जाणार्‍या ललित साहित्याने अद्याप तरी मरायला कुठली मोठ्ठी भरारी वगैरे मारली आहे असं मला तरी वाटत नाही! कदाचित तुम्ही म्हणाल, मी कालचा पोर, येऊन ही काय अक्कल शिकवतोय मला! ए, असं मी कुठे म्हटलंय? आणि म्हणणारही नाही! मला जे प्रामाणिकपणानं वाटलं ते मी मनमोकळेपणानं बोललो. अगदी बरं केलंस! :) कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. धत तेरीकी! अरे मेल्या त्यात सांभाळून काय घ्यायचंय? चांगलंच लिहिलं आहेस की! :) आपला, (मराठी आंतरजालावरच्या अनेक कडमड्या ललित साहित्यिकांपैकी एक!) तात्या. अवांतर - अजून जळ्ळी भरारी वगैरे मारायला मला तरी बराच वेळ लागेल, खूप काही चांगलं लिहावं लागेल! साला, उगाच भलत्या गैरसमजात कशाला रहा? :)

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 12:51
ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही!...................काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही! प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच. संकृती वर घाला घातला जातोय असे ओरडणारे त्यानी काय केले होते हे विसरतात "चोलीके पीछे क्या है" ला नावे ठेवणारे मात्र " आंचल मे क्या जी; अजब सी हलचल" वर माना डोलवत असतात. गदीमा पाडगावकर दळवी पुलं हे जणु पाळण्यात होते तेंव्हा पासुनच थोर होते असे तर नाही ना. मग नव्या दमाच्या लेखकाना थोर होण्यासाठी किमान प्रोत्साहन / संधी जालावर मिळत असेल तर त्यात गैर काय आहे

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 13:05
प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच. ठीक आहे! नव्या पिढीने लिहून दाखवावं त्यांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्यापेक्षा उत्तम! आम्ही निश्चित दाद देऊ! ;) मग नव्या दमाच्या लेखकाना थोर होण्यासाठी किमान प्रोत्साहन / संधी जालावर मिळत असेल तर त्यात गैर काय आहे काहीच गैर नाही! नव्या दमाच्या लेखकांनी तेवढं थोर होऊन दाखवावं की! आमची कुठे ना आहे? :) आणि अहो मला स्वत:ला आणि माझ्यासारख्याच हौशी नव्या दमाच्या लेखकांना मनमुराद लिहिता यावं, म्हणून तर हे संस्थळ सुरू केलं!! शिवाय इतरही संस्थळं आहेत, ब्लॉग्स आहेत! नव्या दमाच्या लेखकांनी अगदी अवश्य थोर व्हावं! ;) आमची जळ्ळी ना कुठे आहे? आणि कशाला असेल? तात्या.

In reply to by विजुभाऊ

चतुरंग Wed, 04/09/2008 - 19:43
संकृती वर घाला घातला जातोय असे ओरडणारे त्यानी काय केले होते हे विसरतात "चोलीके पीछे क्या है" ला नावे ठेवणारे मात्र " आंचल मे क्या जी; अजब सी हलचल" वर माना डोलवत असतात. हे उदाहरण आणि तुलना मात्र ह्या जागी अगदी अयोग्य आणि गैरलागू आहे. अहो शृंगारामधे सूचकता ही फार महत्त्वाची असते. 'अंतरपट' उघडे करुन दाखवणे आणि 'अंतरंग' उघडे करुन दाखवणे ह्यात फार फार फरक आहे. म्हणूनच 'चोली के पीछे' हे बीभत्स वाटते आणि मजरुहचे हे 'नौ दो ग्यारह' मधले एस्.डी. नी स्वरबध्द केलेले आणि किशोर आशाने अमर केलेलं 'आंचल में क्या जी' हे लाडिक वाटते! अशी तुलना करुन तुम्ही त्या सगळया थोर कलावंतांचा अपमान करीत आहात असे माझे स्पष्ट मत आहे. गदीमा, पुल, दळवी हे पाळण्यात थोर होते का? हा प्रश्न फसवा आहे! पाळण्यात कोणीच थोर नसते - पण पाळण्यात पाय मात्र दिसायला लागतात! ते तसे दिसणे ही कदाचित थोर होण्याची निशाणी असू शकते. प्रोत्साहन, प्रशंसा ही नव्या दमाच्या लेखक/कवींना नक्कीच मिळायला हवी त्याखेरीज नवनिर्मिती नाही. पण नव्याकडे जाताना कुठेतरी गुणवत्तेची तुलना नको का? इतक्या वर्षांनंतर आपल्याला 'गीतरामायण' अजूनही मोहून का हो टाकते? ती रचनेतली प्रासादिकता, ते साधे पण चपखल शब्द, ती भाव पोचवण्याची ताकद ही कुठून आली? संत, पंत वाङ्मयाचा, अभंग, ओव्या, भारुडे, लावण्या, सूर, ताल ह्याचा गाढा अभ्यास आणि शिवाय प्रतिभा ह्या असामान्य संगमातून निर्माण झालेले ते महाकाव्य आहे!! आज ६० वर्षांनंतरही चि.विं.चे विनोद का हो हसवतात? त्यांच्यानंतर विनोदी लेखक पुष्कळ झाले पण त्यातले बहुतांश बाष्कळ निघाले! लिखाणातली ती निर्विषता, तो सामान्य माणसाचा भाबडेपणा, ते सडेतोड (म्हणजे अचकट-विचकट, शिव्या देऊन नव्हे!) लेखन, विसंगती, विरोध, अतिशयोक्ती ह्यातून उच्च विनोद निर्मिती हे सारे कुठे गेले? म्हणून अभ्यास हवा, चिकाटी हवी, सातत्य हवं आणि "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन|" हे ही हवंच! केवळ फळावर डोळा ठेवून अशी निर्मिती होत नसते. त्यासाठी झोकून द्यायला लागते बाकी सगळं मागोमाग येतेच!! चतुरंग

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 13:18
तात्या मिपा आम्हा लोकाना मनमुराद लिहीन्याची मस्त संधी मिळवुन देतेय त्यासाठी.इथे ओव्या आणि शिव्या खावुन आम्ही चांगले तयार होतोय. थोर होण्याचे म्हणाल तर इच्छा खूप आहे. शेवटी लहानपणी तेंडुलकरच्या आईने त्याचे कौतुक केले असेल म्हणून्तर तो मोठा होउ शकला ना! फुटवे फुटताच क्षणी छाटले गेले तर त्याचा वृक्ष जाउदे साधे झुडुप सुद्धा होणार नाही . याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने एकमेकांची पाठ खाजवावी. सकस लिहिण्यासाठी थोडे प्रोत्साहन / थोडी शिस्त / थोड्या चुका दाखवुन देणारे बोल हेच तर आम्हाला अपेक्षीत आहे बुजुर्गांकडुन. धमाल्याने बरोबर लिहिलेय. कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. आपला एक होतकरु लेखकु...विजुभाऊ

प्राजु Tue, 04/08/2008 - 19:53
हा पहिला भाग अतिशह वेल बलन्स्ड आहे. आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे. खरंतर, ही सद्यस्थिती आहे. प्रत्येकाच ब्लॉग असणं.. ही गरजच बनली आहे. लेखाचा पहिला भाग सुंदर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 01:23
सोनाली, हा भाग आवडला, छान लिहिला आहेस, मोकळेपणाने लिहिला आहेस.. अभिनंदन! दुसरा भाग अद्याप वाचायचा आहे. तो उद्या जरा सवडीने वाचेन.. काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच. हो, मग का नाही येणार? का येऊ नये? ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार ? असे म्हणणार्‍यांनी एकदा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. अनुभव घेतोच आहे की! काही मोजके अपवाद सोडल्यास, "ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही! सोनाली, आता मला तू कदाचित असं म्हणशील की या मंडळींशी तुलना करू नकोस! तर त्यावर मी विचारेन की का तुलना करू नको? वरील सगळे उत्तुंग लेखक वाचल्यावर "ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार " असंच मला आजच्या पोरांचं लेखन वाचून म्हणावंसं वाटतं! व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मीही एक जालावरचा लेखक आहे, परंतु मीही ह्या आजकालच्या पोरांतच जमा आहे हेही कबूल करतो! एवढ्या प्रचंड मोठ्या मराठी जालावर सर्व सोयी हाताशी असताना, मोजके अपवाद सोडल्यास आपल्याला वरील मंडळींइतकं उत्तुंग कुठे काय वाचायला मिळतं सांग पाहू?? तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल. हम्म! करमणूक, ज्ञानवर्धन इतपत पातळीपर्यंत साहित्यिक भरारी मारली आहे हे मीही मान्य करतो. परंतु कथा/लेख/काव्य या बाबतीतल्या उत्तम ललितलेखनाबाबतीत अजून जालावर बर्‍यापैकी वानवा आहे! काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही! उगाच आंतरजालावर लिहिण्याची सहज सोय आहे म्हणून कुणी कुसुमाग्रज होत नाही! त्याकरता आंतरजालाची नव्हे, तर उत्तुंग प्रतिभेची गरज आहे. आंतरजाल हे केवळ एक माध्यम आहे! यात मी आंतरजालावरील लेखकांना मुद्दामून कमी लेखतो आहे असं नव्हे! नक्कीच नव्हे! आज मिपावर, मनोगतावर, मायबोलीवर अनेक मंडळी लिहीत आहेत. मी यातलं बरचसं लेखन वाचतो. ते जर चांगलं असेल तर मलाही ते तेवढ्यापुरतं आवडतं, अगदी नक्कीच आवडतं! मीही त्या लेखनाला मनमोकळा प्रतिसाद देतो! परंतु फावल्या वेळात कधी काही जरा निवांतपणे वाचत बसायचं असेल तर आजही मला शिरुभाऊ, पुलं, दळवी, कुसुमाग्रज, यांचीच पुस्तकं काढून वाचत बसावंसं वाटतं! माझी ही वाचनभूक आणि वाचनानंद आजच्या घडीला तरी एवढ्या मोठ्या मराठी महाजालावरचा एकही लेखक भागवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे! आजन्म एकटे राहण्याची शपथ वगैरे घेतली असेल तर या मराठी विश्वाच्या जाळ्यात वावरतांना अतिशय सावधगिरीने वागा. शेवटी माणूस हा सुद्धा एक प्राणी आहे तेही भावभावना ( हो भाव आणि भावना ) दोन्ही असणारा...... हे बाकी बरं बोल्लीस! यापुढे सावधगिरीनेच वागत जाईन! :) मी फक्त लेखनाला अनुकूल प्रतिसाद म्हणते आहे.. विश्वास बसत नसेल तर झाडून काढा सगळे माहितीजाल याचे पुरावे कायम तिथे आहेतच. हे समजलं नाही.. तात्या.

चतुरंग Wed, 04/09/2008 - 02:26
तुझ्या लेखनातली तळमळ प्रामाणिक आहे. काही मुद्दे पाहूयात. तासाला पाच रूपये एवढ्या स्वस्ताईत पावसाळ्यात इथे तिथे दिसणार्‍या जमिनीवरील छत्र्यांसारखी ही सायबर कॅफे भारतात पसरली आहेत. शहराशहरातून थेट तालुक्याला ब्रॉडबॅंडची पावले पडू लागली आहेत. प्यायला पाणी नाही, दोन तासाहून अधिक काळ वीज नाही सिगरेट, दारू , औषधे यांच्या दुकानासारखेच इतर कुठे नाही पण निदान फोन बूथजवळ तरी एक सायबर कॅफे असलेच पाहीजे अशी अटच असावी असे वाटते. शिवाय जवळ जवळ सर्वच कंपन्यात काम करणार्‍यांना हवा तेव्हा हवा तितका आणि तोही फुकट जाळ्याशी संपर्क साधता येतो याची आपल्याला कल्पना असेलच. अशाप्रकारे एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्राथमिक गरजेतूनतीन पिढ्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यात हे विश्वजाल मोठ्या शिताफीने यशस्वी झाले आहे. ( अन्न ,वस्त्र, निवारा यापेक्षा मोबाईल आणि इंटरनेट याच सध्या प्राथमिक गरजा आहेत हे मान्य करत असाल तरच आपली गणना तरूणांमध्ये होईल लक्षात असू द्या..) कोणत्याही प्रकारचा संवाद आता दोन सुशिक्षित, मध्यमवर्गीय मराठी प्रेमी व्यक्ती प्रत्यक्षपणे नाही तर दोन संगणकाद्वारे साधतात असे संशोधनाअंती आढळले आहे. 'नवीन तंत्रज्ञान आणि मूलभूत गरजा' हा मुळातच एक वेगळा आणि मोठा विषय आहे. जगात सगळीकडेच हे थोड्याफार फरकाने घडत असते. भारतासारख्या प्रगतीशील देशाला ही दरी फार प्रकर्षाने जाणवण्याची कारणे अनेक आहेत. जसे लोकसंख्या, अशिक्षितपणा, राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा इ. मूलभूत गरजा पूर्ण नाहीत म्हणून नवीन तंत्रज्ञान नाकारणे हे तितकेसे बरोबर नाही कारण नवीन तंत्रज्ञानाने मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे नवीन मार्ग सापडू शकतात. माहितीचे आदानप्रदान हा नवीन शोधांचा पाया असतो. ताक घुसळून जसे लोणी निघते अशीच माहिती योग्य प्रकारे घुसळून नवीन शोध लागतात! अर्थात तीच एकांगी गोष्ट होऊ नये. अति सर्वत्र वर्जयेत ह्या न्यायाने सारासार विचाराने हे व्हावे ही अपेक्षा. अधुनिक जीवनशैलीमुळे संपर्काची माध्यमे बदलली आहेत हे निश्चित पण वापरणार्‍याने त्याचे डोके गहाण ठेवू नये म्हणजे माणसामाणसातला भावनेचा ओलावा सुकून जात नाही. आज सर्व काही झटकन हवे असते आणि त्यात अधिक काळ रममाण होण्याची गरजही राहिलेली नाही अशी स्थिती आहे. आपल्याच जुन्या जमान्यात रमणारे आजही आहेत, अनेक आहेत त्यामुळे या वेगाच्या रेट्यात जाळ्यावर अगदी बाबा आदमच्या काळातील माहिती सुद्धा मिळू शकेल. शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच. 'झटपट गोष्टी' हाच खरा गुणवत्ता घसरण्याचा केंद्रबिंदू आहे असे मला वाटते. निसर्गाकडे पहा. कोणतीही गोष्ट अशी झटपट नसते. आज हापूसचे कलम लावले, पुढच्या महिन्यात मोहोर, त्याच्या पुढच्या महिन्यात आंबे असे कधीच नसते! मशागत आहे, निगराणी आहे, मेहेनत आहे, वाट पहाणं आहे आणि मग काही वर्षांनी जो हापूस मिळतो त्याची चव जन्मभर लक्षात रहाते! ही खरी गुणवत्ता! काय ती नाट्यगीते, काय अभंग, भावगीते....असं का नसावं? भीमसेन २-४ वर्षात तयार होत नाही! एक मेणबत्ती संपूर्ण विझेपर्यंत एकच तान घोकत, गळ्यातून रक्त येईपर्यंत सराव केलेला असला तर रसिकच काय सप्तसूरही सदा हात जोडून उभे असतात, अगदी ८० व्या वर्षीही!! हे फार मागचं उदाहरण वाटेल तर सचिन तेंडुलकर घेऊयात. असामान्य खेळाडू एक दोन वर्षात झाला नाही. त्याचे गुरु रमाकांत आचरेकर. सचिन म्हणतो त्यांनी आत्तापर्यंत एकदाही मला 'तू छान खेळलायस' म्हटलेले नाही!! मी आऊट होऊन पॅव्हेलियन मधे आलो की ते एकच प्रश्न विचारतात 'आऊट कसा झालास?" आजही मी त्यांच्या शाबासकीचा भुकेला आहे! हे कशाचं निदर्शक आहे? सोन्याला आकार द्यायचा असला तर ते तापवावच लागतं, मायेनं कुरवाळून आकार देता येत नाही!! पेशन्स हे यशाचं रहस्य आहे. हल्ली तोच कमी झालाय असे म्हटले तर वावगे ठरु नये. एक दोन गझला केल्या की सुरेश भट होत नसतात. टीका सहन करणं हेही पेशन्स वाढवतं आज टीका केली की "मी चाललो सोडून". दुसरा कोणीतरी मिळतोच. गुणवत्ता कशी रहाणार? आजच्या पोरासोरांमधे गुणवत्ता नाहीये का? जरुर आहे. पण फक्त माती काळीभोर असून चालेल का? योग्य टीकेचा नांगर, योग्य कल्पनेचे बी, योग्य प्रशंसेचा पाऊस, धीराने वाट पहाणे, आणि मगच यशाची कणसे! हल्ली पूर्ण कणीस होईपर्यंत कोणी वाटच बघत नाहीत सगळेच फक्त हुरडा खातात असे वाटते! आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे. आम्ही शास्त्रीय संगीत ऐकतो, आम्ही ब्रीज खेळतो, आम्ही अमूकच वाचतो असे जे काही अभिजात अमूक तमूक आहेत ना त्यामध्ये जाळ्यात चार ओळी लिहिता आल्याच पाहिजे हे सर्वात अग्रक्रमी आहे. हे बरोबर लिहिले आहेस. प्रगती म्हणजे नेमके काय? ह्या प्रश्नाच्या उत्तरात ह्याचे रहस्य आहे. प्रत्येकाचा आपापला प्राधान्यक्रम कशाला महत्व द्यायचे हे ठरवतो. शेवटी ह्या आभासी जगात वावरतानाचे नियमही थोडे वेगळे असणारच आहेत. पण ह्या जगाने माणसे जोडायचे एक नवे माध्यम दिले आहे ह्यात शंका नाही. त्याचा वापर कसा, किती करावा हे तारतम्यानेच ठरेल. पण आज मनात आलेले विचार मांडता येतात आणि लोकांपर्यंत पोहोचवता येतात, तेही लगेच हे चांगले नाही का? चतुरंग

In reply to by चतुरंग

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 02:34
चतुरंग, तुम्ही अतिशय मार्मिक, मुद्देसूद प्रतिसाद दिला आहे. अभिनंदन. काय ती नाट्यगीते, काय अभंग, भावगीते....असं का नसावं? भीमसेन २-४ वर्षात तयार होत नाही! एक मेणबत्ती संपूर्ण विझेपर्यंत एकच तान घोकत, गळ्यातून रक्त येईपर्यंत सराव केलेला असला तर रसिकच काय सप्तसूरही सदा हात जोडून उभे असतात, अगदी ८० व्या वर्षीही!! हे फार मागचं उदाहरण वाटेल तर सचिन तेंडुलकर घेऊयात. असामान्य खेळाडू एक दोन वर्षात झाला नाही. त्याचे गुरु रमाकांत आचरेकर. सचिन म्हणतो त्यांनी आत्तापर्यंत एकदाही मला 'तू छान खेळलायस' म्हटलेले नाही!! मी आऊट होऊन पॅव्हेलियन मधे आलो की ते एकच प्रश्न विचारतात 'आऊट कसा झालास?" आजही मी त्यांच्या शाबासकीचा भुकेला आहे! हे कशाचं निदर्शक आहे? सोन्याला आकार द्यायचा असला तर ते तापवावच लागतं, मायेनं कुरवाळून आकार देता येत नाही!! पेशन्स हे यशाचं रहस्य आहे. हल्ली तोच कमी झालाय असे म्हटले तर वावगे ठरु नये. एक दोन गझला केल्या की सुरेश भट होत नसतात. टीका सहन करणं हेही पेशन्स वाढवतं आज टीका केली की "मी चाललो सोडून". दुसरा कोणीतरी मिळतोच. गुणवत्ता कशी रहाणार? वावा! हे तर अगदी 'लाख पते की बात' सारखे मोलाचे! छान! किंबहुना फार दूर जायची गरजच नाही. आपण सगळे आपापल्या ज्या ज्या लाडक्यादोडक्या संकेतस्थळांवर वावरतो, त्या सगळ्याच ठिकाणी वैयक्तिक चिखलफेक थोपवत किंवा प्रसंगी तिने अंग माखून घेऊन, किती संयम राखायला हवा आणि आपले मुद्दे लावून धरून केवळ वस्तुनिष्ठ स्वरूपातला वादविवाद कसा करावा, मुद्देसूद लिहिण्याबोलण्यासाठी कशी किती मेहनत घ्यावी व चिकाटी अंगी बाळगवी - या सगळ्याचे स्वयंशिक्षण टीवी वरील झटपट तार्‍यांना मिळाले नसावे ;) (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by चतुरंग

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 04:13
चतुरंग, तुमच्या सविस्तर आणि मुद्देसूद प्रतिसादासाठी आभारी आहे. हा लेख मी कोणतीही टोकाची भूमिका घेऊन लिहिलेला नाही, माझी मते त्यात येऊ नये निव्वळ निरीक्षण यावे असा एक प्रयत्न मी सध्या करते आहे. त्याचा हा एक प्रयोग समजू. ( कदाचित फसला असेल) तंत्रज्ञानाचा फायदा मी कधी नाकारणार नाही पण तारतम्य नसेल तर नव्या सोयीच्या आहारी जाऊन नक्की आपण काय साधतो हा विचारही मनाला भेडसावतो. तुम्ही म्हणाला तशी दरी भारतात मला अधिकच जाणवली... निसर्गाचे अतिशय उत्तम उदाहरण घेतले आहे, आवडले, पटले.. शेवटी जुने ते सोने ! काय ते आमचे अभंग, काय ती आमची जुनी नाट्यगीते, काय ती जुनी भावगीते... हे आलेच यात हेटाळणीचा सूर लावायचा नाही. तर मनुष्यवृत्तीकडे निर्देश करायचा आहे. आज जाळ्यावर असे दोन गट आहेत जसे वास्तव जगातही आहेतच याची कल्पना मला आहे. दर्जाबद्दल कोणतीही तडजोड केली की संपलेच यावर माझा ठाम विश्वास आहे. काही मुद्दे अधिक स्पष्ट केल्याबद्दल आभार, सोनाली

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 12:46
सुवर्णमयीताई, उत्तम विषय आणि त्याची हाताळणीदेखिल छानच.
अभिमन्यू चक्रव्यूह भेदण्याचे शिकला तसे ही पिढी सर्व साईटसवर काय काय करायचे, कशी माहिती शोधायची , कसा संवाद साधायचा ते आईच्या पोटातच शिकली आहे. आपल्या आजोबांना एक ब्लॉक घेता आला नाही तर जेवढे दु:ख व्हायचे त्याहून कैकपट अधिक दु:ख आणि नामुष्किची परिस्थिती आज ज्याचा स्वतःचा ब्लॉग नाही, जो एखाद्या साईटवर लिहित नाही अशा त्याच्यावर / तिच्यावर ओढवली आहे.
खर॑ आहे. त्यावर चतुरंगरावांचे मुद्दे म्हणजे तर सोने पे सुहागा! पटलं.
"ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही!...................काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही!
तात्याबा, अहो, आपण थोडा वेळ आंतरजाल ठेवू बाजुला. जे लोक लिही लिही लिहितात, पुस्तका॑च्या राशीच्या राशी प्रकाशित करुन घेतात, हल्ली त्यांच्या भाऊगर्दीत तरी कुठ॑ आहेत दळवी, पुल॑, शिरुभाऊ,पाडगावकर,बापट,गदिमा, मिरासदार? निदान माझ्या यत्किंचित माहितीनुसार तरी नाहीय्ये कोणि. अहो, जालावर येऊन लिहिणारे मुख्यतः आहेत ते हौशी. आपल्या कामाच्या व्यापातून, रामरगाड्यातून वेळ काढून लिहिणारे. कदाचित येतीलही त्या॑च्यामधून कोणि सिध्दहस्त लेखक / कवी पुढे. चतुरंगरावांच्या म्हणण्याप्रमाणे थोडा पेशन्स हवा..थोडी सुधारणाही हवी...केलेली टीका झेलायची, त्या टीकेतून शिकण्यासारख॑ असलेल॑ उचलण्याची तयारी हवी...लेखक आणि टीकाकारा॑नी वैयक्तिक हेवेदावे सोडून एकमेकांवर राळ उडवण्यापासून फारकत घ्यायला हवी (मराठी माणूस आणि भांडण नाही? असं असलं तरीही) त्यातूनच 'प्रॉडक्टिव्ह' असं काहीतरी निष्पन्न होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मग नक्कीच कसदार लेखन घडेल. हां, अगदी पुलं, दळवी, कुसुमाग्रज नाही पण काहीतरी सकस नक्कीच जन्माला येइल असं वाटतं. कदाचित तुम्ही म्हणाल, हा कालचा पोर, येऊन ही काय अक्कल शिकवतोय मला! पण मला जे प्रामाणिकपणानं वाटलं ते मी मनमोकळेपणानं बोललो. कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. आपला नम्र, - ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 12:56
धमाल्या, माझ्या प्रतिसादाची सहृदयतेने दखल घेतल्याबद्दल सर्वप्रथम तुझे आभार! :) जे लोक लिही लिही लिहितात, पुस्तका॑च्या राशीच्या राशी प्रकाशित करुन घेतात, हल्ली त्यांच्या भाऊगर्दीत तरी कुठ॑ आहेत दळवी, पुल॑, शिरुभाऊ,पाडगावकर,बापट,गदिमा, मिरासदार? निदान माझ्या यत्किंचित माहितीनुसार तरी नाहीय्ये कोणि. नाहीच आहेत! मान्य! परंतु जालावरही नाहीत! सोनालीने जालावरील लेखकांच्या संदर्भात लिहिले होते म्हणून मी जालावर लिहिणार्‍यांच्या लेखनाबद्दल माझे वैयक्तिक मत सांगितले, इतकेच! अहो, जालावर येऊन लिहिणारे मुख्यतः आहेत ते हौशी. आपल्या कामाच्या व्यापातून, रामरगाड्यातून वेळ काढून लिहिणारे. अगदी सहमत आहे! आणि हौसेला मोल नाही! कुणीही लिहावं! :) अर्थात, त्या हौशी मंडळीत मीही आलोच! ;) कदाचित येतीलही त्या॑च्यामधून कोणि सिध्दहस्त लेखक / कवी पुढे. चतुरंगरावांच्या म्हणण्याप्रमाणे थोडा पेशन्स हवा..थोडी सुधारणाही हवी...केलेली टीका झेलायची, त्या टीकेतून शिकण्यासारख॑ असलेल॑ उचलण्याची तयारी हवी...लेखक आणि टीकाकारा॑नी वैयक्तिक हेवेदावे सोडून एकमेकांवर राळ उडवण्यापासून फारकत घ्यायला हवी (मराठी माणूस आणि भांडण नाही? असं असलं तरीही) त्यातूनच 'प्रॉडक्टिव्ह' असं काहीतरी निष्पन्न होईल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सहमत आहे! परंतु माझा मुद्दा फक्त सोनालीच्या, "तेव्हा करमणूक, ज्ञानवर्धन अशा विविध पातळ्यांवर नव्या साहित्याने केवढी मोठी भरारी मारली आहे ते समजेल." या विधानाशी निगडित होता. सध्या तरी मराठी आंतरजालावर लिहिल्या जाणार्‍या ललित साहित्याने अद्याप तरी मरायला कुठली मोठ्ठी भरारी वगैरे मारली आहे असं मला तरी वाटत नाही! कदाचित तुम्ही म्हणाल, मी कालचा पोर, येऊन ही काय अक्कल शिकवतोय मला! ए, असं मी कुठे म्हटलंय? आणि म्हणणारही नाही! मला जे प्रामाणिकपणानं वाटलं ते मी मनमोकळेपणानं बोललो. अगदी बरं केलंस! :) कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. धत तेरीकी! अरे मेल्या त्यात सांभाळून काय घ्यायचंय? चांगलंच लिहिलं आहेस की! :) आपला, (मराठी आंतरजालावरच्या अनेक कडमड्या ललित साहित्यिकांपैकी एक!) तात्या. अवांतर - अजून जळ्ळी भरारी वगैरे मारायला मला तरी बराच वेळ लागेल, खूप काही चांगलं लिहावं लागेल! साला, उगाच भलत्या गैरसमजात कशाला रहा? :)

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 12:51
ही आजची पोरसोर काय लिहिणार ?काय करणार "" असंच म्हणावंसं वाटतं! मला तरी आजतागायत जालावर कुठे दळवी, पुलं, शिरुभाऊ, पाडगावकर, बापट, गदिमा यांच्या तोडीचे कुणी आढळले नाही!...................काही मंडळी नक्कीच चांगलं लिहीत आहेत, नाही असं नाही. परंतु हे मान्य करूनदेखील मला तरी आजतागायत मराठी आंतरजालावर वरील मंडळींच्या तोडीचा एकही लेखक भेटलेला नाही! प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच. संकृती वर घाला घातला जातोय असे ओरडणारे त्यानी काय केले होते हे विसरतात "चोलीके पीछे क्या है" ला नावे ठेवणारे मात्र " आंचल मे क्या जी; अजब सी हलचल" वर माना डोलवत असतात. गदीमा पाडगावकर दळवी पुलं हे जणु पाळण्यात होते तेंव्हा पासुनच थोर होते असे तर नाही ना. मग नव्या दमाच्या लेखकाना थोर होण्यासाठी किमान प्रोत्साहन / संधी जालावर मिळत असेल तर त्यात गैर काय आहे

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 13:05
प्रत्येक नवीन गोष्टीला नावे ठेवणारे असतातच. ठीक आहे! नव्या पिढीने लिहून दाखवावं त्यांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्यापेक्षा उत्तम! आम्ही निश्चित दाद देऊ! ;) मग नव्या दमाच्या लेखकाना थोर होण्यासाठी किमान प्रोत्साहन / संधी जालावर मिळत असेल तर त्यात गैर काय आहे काहीच गैर नाही! नव्या दमाच्या लेखकांनी तेवढं थोर होऊन दाखवावं की! आमची कुठे ना आहे? :) आणि अहो मला स्वत:ला आणि माझ्यासारख्याच हौशी नव्या दमाच्या लेखकांना मनमुराद लिहिता यावं, म्हणून तर हे संस्थळ सुरू केलं!! शिवाय इतरही संस्थळं आहेत, ब्लॉग्स आहेत! नव्या दमाच्या लेखकांनी अगदी अवश्य थोर व्हावं! ;) आमची जळ्ळी ना कुठे आहे? आणि कशाला असेल? तात्या.

In reply to by विजुभाऊ

चतुरंग Wed, 04/09/2008 - 19:43
संकृती वर घाला घातला जातोय असे ओरडणारे त्यानी काय केले होते हे विसरतात "चोलीके पीछे क्या है" ला नावे ठेवणारे मात्र " आंचल मे क्या जी; अजब सी हलचल" वर माना डोलवत असतात. हे उदाहरण आणि तुलना मात्र ह्या जागी अगदी अयोग्य आणि गैरलागू आहे. अहो शृंगारामधे सूचकता ही फार महत्त्वाची असते. 'अंतरपट' उघडे करुन दाखवणे आणि 'अंतरंग' उघडे करुन दाखवणे ह्यात फार फार फरक आहे. म्हणूनच 'चोली के पीछे' हे बीभत्स वाटते आणि मजरुहचे हे 'नौ दो ग्यारह' मधले एस्.डी. नी स्वरबध्द केलेले आणि किशोर आशाने अमर केलेलं 'आंचल में क्या जी' हे लाडिक वाटते! अशी तुलना करुन तुम्ही त्या सगळया थोर कलावंतांचा अपमान करीत आहात असे माझे स्पष्ट मत आहे. गदीमा, पुल, दळवी हे पाळण्यात थोर होते का? हा प्रश्न फसवा आहे! पाळण्यात कोणीच थोर नसते - पण पाळण्यात पाय मात्र दिसायला लागतात! ते तसे दिसणे ही कदाचित थोर होण्याची निशाणी असू शकते. प्रोत्साहन, प्रशंसा ही नव्या दमाच्या लेखक/कवींना नक्कीच मिळायला हवी त्याखेरीज नवनिर्मिती नाही. पण नव्याकडे जाताना कुठेतरी गुणवत्तेची तुलना नको का? इतक्या वर्षांनंतर आपल्याला 'गीतरामायण' अजूनही मोहून का हो टाकते? ती रचनेतली प्रासादिकता, ते साधे पण चपखल शब्द, ती भाव पोचवण्याची ताकद ही कुठून आली? संत, पंत वाङ्मयाचा, अभंग, ओव्या, भारुडे, लावण्या, सूर, ताल ह्याचा गाढा अभ्यास आणि शिवाय प्रतिभा ह्या असामान्य संगमातून निर्माण झालेले ते महाकाव्य आहे!! आज ६० वर्षांनंतरही चि.विं.चे विनोद का हो हसवतात? त्यांच्यानंतर विनोदी लेखक पुष्कळ झाले पण त्यातले बहुतांश बाष्कळ निघाले! लिखाणातली ती निर्विषता, तो सामान्य माणसाचा भाबडेपणा, ते सडेतोड (म्हणजे अचकट-विचकट, शिव्या देऊन नव्हे!) लेखन, विसंगती, विरोध, अतिशयोक्ती ह्यातून उच्च विनोद निर्मिती हे सारे कुठे गेले? म्हणून अभ्यास हवा, चिकाटी हवी, सातत्य हवं आणि "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन|" हे ही हवंच! केवळ फळावर डोळा ठेवून अशी निर्मिती होत नसते. त्यासाठी झोकून द्यायला लागते बाकी सगळं मागोमाग येतेच!! चतुरंग

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 13:18
तात्या मिपा आम्हा लोकाना मनमुराद लिहीन्याची मस्त संधी मिळवुन देतेय त्यासाठी.इथे ओव्या आणि शिव्या खावुन आम्ही चांगले तयार होतोय. थोर होण्याचे म्हणाल तर इच्छा खूप आहे. शेवटी लहानपणी तेंडुलकरच्या आईने त्याचे कौतुक केले असेल म्हणून्तर तो मोठा होउ शकला ना! फुटवे फुटताच क्षणी छाटले गेले तर त्याचा वृक्ष जाउदे साधे झुडुप सुद्धा होणार नाही . याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने एकमेकांची पाठ खाजवावी. सकस लिहिण्यासाठी थोडे प्रोत्साहन / थोडी शिस्त / थोड्या चुका दाखवुन देणारे बोल हेच तर आम्हाला अपेक्षीत आहे बुजुर्गांकडुन. धमाल्याने बरोबर लिहिलेय. कमी-जास्त सा॑भाळून घ्याल ही आशा आहे. आपला एक होतकरु लेखकु...विजुभाऊ
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

चिंतनिका

धोंडोपंत ·

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 07:17
जेव्हा आपण तिथे पोहोचू तेव्हा तिथले बार उघडे असतील का? हा हा हा! आपण एक काम करूया धोंड्या! तिथले बार केव्हा उघडे असतील ही चौकशी करूनच येथून निघू म्हणजे पदरी निराशा यायची नाही! :)) आपला, (हुश्शार!) तात्या.

पंत,
सध्या संस्थळावर अध्यात्माच्या विचारातील अर्थ शोधण्याची लाट आलेली आहे आम्हाला वाटले त्या लाटा इकडेही आल्या की काय ? :)
असो,

आपण कोण आहोत?

आपण कोठून आलो आहोत?

आपण कोठे चाललो आहोत?


या तीनही प्रश्नांचे उत्तर  'माहित नाही' असे आहे.

(देवधर्मवाला प्रा.डॉ )

जेव्हा आपण तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले बार उघडे असतील का?


तिथले बार बंद असतील तर दुसरीकडे शोधु पण दोन घोट घेतल्याशिवाय परत जायचे नाही !!!!:))))

(दोन पेग वाला प्रा.डॉ )

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 07:17
जेव्हा आपण तिथे पोहोचू तेव्हा तिथले बार उघडे असतील का? हा हा हा! आपण एक काम करूया धोंड्या! तिथले बार केव्हा उघडे असतील ही चौकशी करूनच येथून निघू म्हणजे पदरी निराशा यायची नाही! :)) आपला, (हुश्शार!) तात्या.

पंत,
सध्या संस्थळावर अध्यात्माच्या विचारातील अर्थ शोधण्याची लाट आलेली आहे आम्हाला वाटले त्या लाटा इकडेही आल्या की काय ? :)
असो,

आपण कोण आहोत?

आपण कोठून आलो आहोत?

आपण कोठे चाललो आहोत?


या तीनही प्रश्नांचे उत्तर  'माहित नाही' असे आहे.

(देवधर्मवाला प्रा.डॉ )

जेव्हा आपण तिथे पोहोचू
तेव्हा
तिथले बार उघडे असतील का?


तिथले बार बंद असतील तर दुसरीकडे शोधु पण दोन घोट घेतल्याशिवाय परत जायचे नाही !!!!:))))

(दोन पेग वाला प्रा.डॉ )

लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, हल्ली सर्वत्र सत्संगाचे मळे पिकले आहेत. अनेक मेडिटेशन, सेल्फ इम्प्रूव्हमेंट शिबीरे, आर्ट ऑफ लिव्हिंग वगैरे वगैरे गोष्टींचा सुळसुळाट झाला आहे. हे सर्व पाहिल्यावर आम्हीही आयुष्य जरा गंभीरपणे घेतले. आम्हांला आमच्या चिंतनातून जे नवनीत मिळाले ते असे..... .. .. आपण आयुष्यात काही वेळा गंभीरपणे विचार केला पाहिजे. अंतर्मुख होऊन स्वत:ला काही प्रश्न विचारले पाहिजेत. त्यांची उत्तरे शोधली पाहिजेत. ते प्रश्न म्हणजे..... आपण कोण आहोत? आपण कोठून आलो आहोत? आपण कोठे चाललो आहोत? आणि जेव्हा आपण तिथे पोहोचू तेव्हा .. .. .. .. .. तिथले बार उघडे असतील का? आपला, (प्रश्नबंबाळ) धोंडोपंत

लोणचं..

प्राजु ·

भोकराचे लोणचे कोकणात मोप खाल्ले जाते. आमची आई तर खूप वेळा करते भोकराचे लोणचे. त्यामुळे भोकराचे लोणचे हे गुजराथी बरोबर कोकणी म्हटले तरी हरकत नाही. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 00:49
राजस्थानी लोणच्याची चव न्यारीच. भरपूर मोहरीची डाळ घातलेले, लाल-लाल तेलात आणि बडीशेपेची खमंग चव असलेले लोणचे. त्याचा रंग पाहूनच तोंडाला पाणी सुटावे. येस्स! मीही या राजस्थानी लोणच्याचा प्रेमी आहे. आमच्या शेयरबाजातात जास्तीत जास्त गुज्जू मारवाडी मंडळीच! त्यामुळे राजस्थानी लोणचं, बिकनेरी, जोधपुरी चटपटीत पदार्थ आणि मिठाया अगदी भरपूर खायला मिळतात! त्याच्या फिरंगी मित्राने ती खाऊन डायरेक्ट बाथरूम गाठले. "ओह... दिस इज डायनामाईट....!!" असं म्हणाला. बरं तर बरं त्याने नवर्‍याला सू नाही केलं.. (बाथरूम मध्ये जाऊन केलं असेल कदाचित). हा हा हा! :) वा प्राजू, सुरेखच लेख लिहिला आहेस! तुझी लेखनकला आणि रेडियो निवेदनकलाही अशीच अगदी छान लोणच्यासारखीच मुरू दे! :) माणसाचं आयुष्यही अगदी लोणच्यासारखं मुरून लोणच्याइतकंच चविष्ट हवं! माझी म्हातारीही फार सुंदर लोणचं करते. आता लवकरच मुंबईत येतेच आहेस ना! ठीक आहे, कळली तुझी आवड. आमच्या म्हातारीस सांगून तुझ्याकरता चांगलं लोणचं करून ठेवीन. तात्याकडून आणि तात्याच्या म्हातारीकडून ती एक लहानशी भेट समज आणि जा घेऊन तुझ्या त्या अमेरीकेला! :) आपला, (मिरची-लोणच्यातला) तात्या.

केशवसुमार Tue, 04/08/2008 - 00:51
या असल्या पाणचट पदार्थाला पिकल म्हणतात??? अगदी हेच म्हणणार होतो..युरोपमध्ये पण असेच होते.. मला साऊथ इंडियात मिळणारे कांद्याचे आणि छोट्या संपूर्ण कैरीचे लोणचे फार आवडते.. आर्थात अंब्याच्या लोणच्या खालोखाल.. उत्तम लेख.. ह्या लेखामुळे मला, माझा एक सहकारी मित्र १ वाटी निरस दही आणि त्यात २-३ चमचे कैरीचे लोणचे मिसळायचा आणि नुसत खायचा त्याची आठवण झाली.. (कैरीचे लोणचे आवडणारा)केशवसुमार

चतुरंग Tue, 04/08/2008 - 01:17
कैरीचा छुंदा, बाळकैरी लोणचे, आंध्राचे घोंगुरा (अंबाडी) लोणचे ही तर माझी आवडती आहेतच. राजस्थानी लोणच्याचे वर्णन एकदम झकास! नाकात आताच बडिशेपेचा स्वाद आणि तोंडात पाणी जमा झाले (आजकाल मि.पा. वरची एकूण खाद्य वर्णने वाचताना मी कळफलकापासून अंमळ लांबच बसत होतो आता मांडीवर पेपर टॉवेल पसरुन बसावे की काय असे वाटू लागले आहे;) चतुरंग

In reply to by चतुरंग

सहज Tue, 04/08/2008 - 08:46
लेख वाचता वाचता ४ घोट पाणी प्यायल्यासारखी लाळ गिळली!!! चांगला मुरवला आहे हा छोटासा लेख जसे भर ताटातले चमचाभर लोणचे!!

मदनबाण Tue, 04/08/2008 - 09:42
प्राजुजी एकदम मस्त लेख आहे..... कैर्‍या बारिक चिरून, त्यात तिखट, मीठ, गूळ घालून.. त्यावर हिंग, मोहरी, हळदीची.. खमंग फोडणी घालून केलेले २-३ दिवसांपुरते लोणचे... हे जास्ती टिकत नाही.. अर्थात टिकण्यासाठी उरतच नाही हा भाग वेगळा. हे मात्र अगदी खरे,,,,, या हंगामाच आईचा हातच कैर्‍या बारीक चिरून केलेल लोणच मी फस्त करुन टाकलय..... आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!! (लोणचे प्रेमी) मदनबाण

In reply to by मदनबाण

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 10:11
आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!! अगदी सहमत आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

फेसलेली मोहरी घालून 'तवशाचे' लोणचे करतात ते पण अगदी छान लागते. ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :) (समाधिस्थ) डॅनी..... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:37
ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :) खरय..... (मोहरीच्या अशा 'समाधी' चा प्रेमी) मदनबाण

मालवणात तर अगदी कोळंबीचे देखील लोणचे करतात म्हणे... त्याला म्हणताना 'कोलंबीचे लोन्चे' म्हणतात तिकडे. आणि एकदम करकरीत फोड वाले कैरीचे ताजे लोणचे तर किती छान लागते म्हणून सांगू हो.. हा!!!!!!!!!!!!!!!! पाणी सुटले तोंडाला.. लिंबाचे उपासाचे गोड लोणचे पण अगदी मस्त.... प्राजुताई तुम्ही तर अगदी 'जले पे नमक छीडक रही' हो... इकडे अगदीच मिळमिळीत लोणची मिळतात.... आणि काही काही पंजाबी पध्दतीची लोणची मिळतात ,ती बरी असतात पण त्यात रसना तृप्त करण्यापेक्षा 'आमचीच लाल' असे म्हणण्याकडे कल जास्त असतो. ... जसे पंजाबी पदार्थच जगात भारी आणि जगातली इतर मंडळी नुसते गवत खाऊन जगतात असे वाटते या लोकाना... अशा लोकाना मी म्हणतो "आम्ही कोकणातील ताज्या करकरीत फोडीचे आणि खमंग फोडणीचे लोणचे खाल्ले आहे, एकदा या आणि खाऊन बघा." ऐरावतावरून फिरल्यावर नंतर रेड्यावरून फिरायची ईच्छा होणार नाही. (पंजाबी गाजराच्या लोणच्याचा फॅन) डॅनी...... पुण्याचे पेशवे

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 10:53
प्राजु..लोणचं म्हटलं कीच अगदी पाणी सुटतं तोंडाला ..अगदी खरं ग, आणि भारताबाहेर कसली ग ती लोणची.. आपल्या लोणच्यांची सर नाही त्यांना..मी जेव्हा भारतातून इथे येते तेव्हा मिरची,आंबा,लिंबू आणि मिक्स..असे सगळे प्रकार आणि सगळ्यांचे केप्रचे मसाले घेऊन येते.आणि पुढच्या ट्रीपपर्यंत (नाइलाजाने)पुरवते. झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-) स्वाती

रामदास Tue, 04/08/2008 - 11:00
काही वेळा पन्जाबी लोणच्यात मसाल्याचा तोरा डोईजड होतो. मसाला पूरक असावा. विनेगरचा अतीरेकी प्रयोग स्वाद मारून टाकतो.(अर्थातच्,व्यापारी लोणच्यात ).गुजरात मध्ये भावनगरला खूप छान्-छान लोणची मिळतात.केर चे लोणचे मी इथेच खाल्ल होत्.कानपूर ला फणसाच.लाल भरलेल्या मिर्चीच .आमचा रोजचा हान्गपळ्या दहीभाता सोबत एक ad-hoc चवीच लोणच देतो. तेहि दुपारी धकवून घेतो. पण लोणच हव हे मात्र खर.

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 11:03
फक्त लोणच॑ ह्या एका शब्दावर एव्हढ॑ स्फुट कोणि लिहू शकेल अस॑ जर मला कोणी सा॑गितल॑ असत॑ तर मी नक्कीच त्याला वेड्यात जमा केल॑ असत॑...असत॑, आता नाही!!! :-) मस्त. बर्‍याच दिवसा॑नी 'शेन्न्याच॑ लोणच॑' ची आठवण झाली. माझी मावशी लै म्हणजे लैच जब्रा करते ते. दुसर॑ आवडत॑ म्हणजे...आजीन॑ केलेल॑ लि॑बाच॑ लोणच॑. तेही केल्याकेल्या मुळ्ळीच खायच॑ नाही. त्याचे आजीन॑ ठरवलेले नियम आहेत. केल्यान॑तर ते चिनीमातीच्या मोठ्ठ्या बरणीत भरुन वर एखाद॑ सुती फडक॑ गु॑डाळून ठेऊन द्यायच॑. आणि वर्ष-सहा महिन्या॑नी खायला काढायच॑. अरे...काय फाकडू लागत॑ !!!

नंदन Tue, 04/08/2008 - 12:08
छान लेख, अतिशय आवडला. लोणची करुन चिनी मातीच्या बरण्यांत भरल्यावर, त्या किचनमधल्या पोटमाळ्यावर ठेवायचं काम उंचीमुळे आमच्याकडे कायम लागलेलं. त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.) बाकी, शाकाहारी लोणच्यांबरोबरच आंध्रात चिकन आणि कोलमीचं लोणचंही मिळतं. भरपेट जेवल्यावर शेवटचा दहीभात खाताना ही दोन्ही लोणची सुरेख संगत करतात. पुण्याच्या पेशव्यांनी म्हटलेलं कोळंबीचं कोकणी आणि सोड्यांचं लोणचंही फर्मास. बाकी गुजराती छुंदो-मेथांबो आणि तर्‍हेतर्‍हेच्या अथाणुंबद्दल (= लोणची) तर काय बोलावे. पानाची डावी बाजू इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी भरुन टाकण्यात फार कमी प्रांतीय त्यांचा हात धरु शकतील. [एक (थोडा अडाणी) प्रश्न - शेन्न्या म्हणजे काय?]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 12:46
त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.) नंदन हे मस्तच ...आवडले. स्वाती

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 12:58
लोणच्यातील तेल आणि मिठाच्या प्रमाणामुळे लोणचे खाणे, मला तरी, वर्ज्य आहे. पण प्रयोगशाळेत प्रयोग करण्यास बंदी नाही. कालच ताज्या ताज्या करकरीत कैर्‍यांचे लोणचे घातले आहे. बाजारातून आणण्या पेक्षा घरच्या लोणच्याची चव आणि शुद्धता कितीतरी जास्त असते.

ॐकार Tue, 04/08/2008 - 13:05
टकू खाल्ले आहे काय? कैर्‍या किसून , तिखट मीठ लाऊन त्याला अर्धी कच्ची मोहरीची फोडणी द्यायची. तोंडाला पाणी नाही सुटलं तर नवल! आईला टकू करायला मी अजुनही भाग पाडतो. कानडाऊ विठ्ठलु च्या चालीवर मी आईला - "कावला गं विठ्ठलु, कर ना टकू" असे म्हणत त्रास द्यायचो तो भाग निराळा.

In reply to by ॐकार

चतुरंग Tue, 04/08/2008 - 20:34
मला ते आठवलं होतं पण मनात दडपून टाकलं होतं म्हणलं नको काढायला आठवणी, पण नाही तुम्हाला राहवणार नाही त्रास दिल्याशिवाय!;) चतुरंग

स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 14:24
प्राजु, छान आठवणी जाग्या झाल्या... माझी आई लोणचे केले की, ते बरणीत भरून त्याला पाढरे शुभ्र फडके बांधून घट्ट बांधून ठेवत असे. त्याला दादरा कि असे काहीसे म्हणतात. पण त्याला आम्ही अरबी माणसाचे डोके म्हणत असू.:)) ते तसेच दिसायचे.... तुझा लेख वाचून तोंडाला पाणी सुटले.....आणि त्या करकरीत लोणच्यांच्या फोडींची आठवण्....व्वा काय मस्त....:)))))

प्रशांतकवळे Tue, 04/08/2008 - 17:40
जैन लोक जे लोणचे बनवतात, ते फार टिकावू असते. दिल्लीत असताना एका जैन मित्राकडे लोणचे खाल्ले होते, लिंबाचे, लोणचे कसले, पावडरच होती, त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या आईने २३ वर्षापूर्वी बनवलेले... प्रशांत

प्राजु Tue, 04/08/2008 - 18:58
लोणचं प्रेमींचे मनापासून धन्यवाद.,, - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Tue, 04/08/2008 - 19:05
झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-) अगदी हेच म्हणते...

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 19:14
हैदराबाद ला चारमिनार पासुन थोडे जवळ लोणचे गल्ली आहे.दुकानात हौद भरुन लोणची ठेवलेली असतात. आवळ्या पासुन ते कोहळ्यापर्यन्त आणि चिकन पासुन मटनापर्यन्त सगळे प्रकार असतात. हो आणि प्रत्येक प्रकाराच्या चवी वेगळ्या असतात.

लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ.......... तुम्ही हा लेख 'आत्ता' मुद्दाम लिहीलेला दिसतोय्....म्हणजे स्वत: भारतात जाउन घरगुती लोणचं खाणार अन् आम्ही इथे कुठल्यातरी फडतूस कंपनीचं 'सो कॉल्ड' लोणचं खाणार..... हॅट्....निषेध! निषेध! निषेध! - टिंग्या :(

प्राजु Wed, 04/09/2008 - 00:41
उगी उगी.... तुझ्यासाठी आणेन हं.. आईच्या हातच्या लोणचं... मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :)) चोळा....आमच्या जखमेवर 'लोणचं ' चोळा :( असो, लेख नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.....अगदी लोणच्याच्या फोडणीच्या घमघमाटासारखा! स्स्स्स्स्स्स्स्स्स्.......परत एकदा लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ.... - (लोणचंप्रेमी) टिंग्या :)

राजेन्द्र Fri, 04/11/2008 - 02:54
"तसेच पंजाबी मिक्स लोणच्यामध्ये अननसाच्या कापासारखा दिसणारा (अगदी छोटा काप) एक प्रकार असतो. चवीला आंबट तिखट असतो त्याला नक्की काय म्हणतात हे ही आजपर्यंत मला समजलं नाहि." कमल्कन्द (कमलाच्या देथाचे काप)

भोकराचे लोणचे कोकणात मोप खाल्ले जाते. आमची आई तर खूप वेळा करते भोकराचे लोणचे. त्यामुळे भोकराचे लोणचे हे गुजराथी बरोबर कोकणी म्हटले तरी हरकत नाही. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 00:49
राजस्थानी लोणच्याची चव न्यारीच. भरपूर मोहरीची डाळ घातलेले, लाल-लाल तेलात आणि बडीशेपेची खमंग चव असलेले लोणचे. त्याचा रंग पाहूनच तोंडाला पाणी सुटावे. येस्स! मीही या राजस्थानी लोणच्याचा प्रेमी आहे. आमच्या शेयरबाजातात जास्तीत जास्त गुज्जू मारवाडी मंडळीच! त्यामुळे राजस्थानी लोणचं, बिकनेरी, जोधपुरी चटपटीत पदार्थ आणि मिठाया अगदी भरपूर खायला मिळतात! त्याच्या फिरंगी मित्राने ती खाऊन डायरेक्ट बाथरूम गाठले. "ओह... दिस इज डायनामाईट....!!" असं म्हणाला. बरं तर बरं त्याने नवर्‍याला सू नाही केलं.. (बाथरूम मध्ये जाऊन केलं असेल कदाचित). हा हा हा! :) वा प्राजू, सुरेखच लेख लिहिला आहेस! तुझी लेखनकला आणि रेडियो निवेदनकलाही अशीच अगदी छान लोणच्यासारखीच मुरू दे! :) माणसाचं आयुष्यही अगदी लोणच्यासारखं मुरून लोणच्याइतकंच चविष्ट हवं! माझी म्हातारीही फार सुंदर लोणचं करते. आता लवकरच मुंबईत येतेच आहेस ना! ठीक आहे, कळली तुझी आवड. आमच्या म्हातारीस सांगून तुझ्याकरता चांगलं लोणचं करून ठेवीन. तात्याकडून आणि तात्याच्या म्हातारीकडून ती एक लहानशी भेट समज आणि जा घेऊन तुझ्या त्या अमेरीकेला! :) आपला, (मिरची-लोणच्यातला) तात्या.

केशवसुमार Tue, 04/08/2008 - 00:51
या असल्या पाणचट पदार्थाला पिकल म्हणतात??? अगदी हेच म्हणणार होतो..युरोपमध्ये पण असेच होते.. मला साऊथ इंडियात मिळणारे कांद्याचे आणि छोट्या संपूर्ण कैरीचे लोणचे फार आवडते.. आर्थात अंब्याच्या लोणच्या खालोखाल.. उत्तम लेख.. ह्या लेखामुळे मला, माझा एक सहकारी मित्र १ वाटी निरस दही आणि त्यात २-३ चमचे कैरीचे लोणचे मिसळायचा आणि नुसत खायचा त्याची आठवण झाली.. (कैरीचे लोणचे आवडणारा)केशवसुमार

चतुरंग Tue, 04/08/2008 - 01:17
कैरीचा छुंदा, बाळकैरी लोणचे, आंध्राचे घोंगुरा (अंबाडी) लोणचे ही तर माझी आवडती आहेतच. राजस्थानी लोणच्याचे वर्णन एकदम झकास! नाकात आताच बडिशेपेचा स्वाद आणि तोंडात पाणी जमा झाले (आजकाल मि.पा. वरची एकूण खाद्य वर्णने वाचताना मी कळफलकापासून अंमळ लांबच बसत होतो आता मांडीवर पेपर टॉवेल पसरुन बसावे की काय असे वाटू लागले आहे;) चतुरंग

In reply to by चतुरंग

सहज Tue, 04/08/2008 - 08:46
लेख वाचता वाचता ४ घोट पाणी प्यायल्यासारखी लाळ गिळली!!! चांगला मुरवला आहे हा छोटासा लेख जसे भर ताटातले चमचाभर लोणचे!!

मदनबाण Tue, 04/08/2008 - 09:42
प्राजुजी एकदम मस्त लेख आहे..... कैर्‍या बारिक चिरून, त्यात तिखट, मीठ, गूळ घालून.. त्यावर हिंग, मोहरी, हळदीची.. खमंग फोडणी घालून केलेले २-३ दिवसांपुरते लोणचे... हे जास्ती टिकत नाही.. अर्थात टिकण्यासाठी उरतच नाही हा भाग वेगळा. हे मात्र अगदी खरे,,,,, या हंगामाच आईचा हातच कैर्‍या बारीक चिरून केलेल लोणच मी फस्त करुन टाकलय..... आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!! (लोणचे प्रेमी) मदनबाण

In reply to by मदनबाण

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 10:11
आंबोशीच लोणच सुद्धा अगदी झकास लागत बघा.....यातील फेसलेल्या मोहरीची चव तर लाजवाबच !!!!! अगदी सहमत आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

फेसलेली मोहरी घालून 'तवशाचे' लोणचे करतात ते पण अगदी छान लागते. ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :) (समाधिस्थ) डॅनी..... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:37
ती फेसलेली मोहरी जशी नाकातून ब्रम्हरंध्रामार्गे मस्तिष्काकडे जाते तेव्हा तर अगदी 'समाधी' लागते.... :) खरय..... (मोहरीच्या अशा 'समाधी' चा प्रेमी) मदनबाण

मालवणात तर अगदी कोळंबीचे देखील लोणचे करतात म्हणे... त्याला म्हणताना 'कोलंबीचे लोन्चे' म्हणतात तिकडे. आणि एकदम करकरीत फोड वाले कैरीचे ताजे लोणचे तर किती छान लागते म्हणून सांगू हो.. हा!!!!!!!!!!!!!!!! पाणी सुटले तोंडाला.. लिंबाचे उपासाचे गोड लोणचे पण अगदी मस्त.... प्राजुताई तुम्ही तर अगदी 'जले पे नमक छीडक रही' हो... इकडे अगदीच मिळमिळीत लोणची मिळतात.... आणि काही काही पंजाबी पध्दतीची लोणची मिळतात ,ती बरी असतात पण त्यात रसना तृप्त करण्यापेक्षा 'आमचीच लाल' असे म्हणण्याकडे कल जास्त असतो. ... जसे पंजाबी पदार्थच जगात भारी आणि जगातली इतर मंडळी नुसते गवत खाऊन जगतात असे वाटते या लोकाना... अशा लोकाना मी म्हणतो "आम्ही कोकणातील ताज्या करकरीत फोडीचे आणि खमंग फोडणीचे लोणचे खाल्ले आहे, एकदा या आणि खाऊन बघा." ऐरावतावरून फिरल्यावर नंतर रेड्यावरून फिरायची ईच्छा होणार नाही. (पंजाबी गाजराच्या लोणच्याचा फॅन) डॅनी...... पुण्याचे पेशवे

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 10:53
प्राजु..लोणचं म्हटलं कीच अगदी पाणी सुटतं तोंडाला ..अगदी खरं ग, आणि भारताबाहेर कसली ग ती लोणची.. आपल्या लोणच्यांची सर नाही त्यांना..मी जेव्हा भारतातून इथे येते तेव्हा मिरची,आंबा,लिंबू आणि मिक्स..असे सगळे प्रकार आणि सगळ्यांचे केप्रचे मसाले घेऊन येते.आणि पुढच्या ट्रीपपर्यंत (नाइलाजाने)पुरवते. झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-) स्वाती

रामदास Tue, 04/08/2008 - 11:00
काही वेळा पन्जाबी लोणच्यात मसाल्याचा तोरा डोईजड होतो. मसाला पूरक असावा. विनेगरचा अतीरेकी प्रयोग स्वाद मारून टाकतो.(अर्थातच्,व्यापारी लोणच्यात ).गुजरात मध्ये भावनगरला खूप छान्-छान लोणची मिळतात.केर चे लोणचे मी इथेच खाल्ल होत्.कानपूर ला फणसाच.लाल भरलेल्या मिर्चीच .आमचा रोजचा हान्गपळ्या दहीभाता सोबत एक ad-hoc चवीच लोणच देतो. तेहि दुपारी धकवून घेतो. पण लोणच हव हे मात्र खर.

धमाल मुलगा Tue, 04/08/2008 - 11:03
फक्त लोणच॑ ह्या एका शब्दावर एव्हढ॑ स्फुट कोणि लिहू शकेल अस॑ जर मला कोणी सा॑गितल॑ असत॑ तर मी नक्कीच त्याला वेड्यात जमा केल॑ असत॑...असत॑, आता नाही!!! :-) मस्त. बर्‍याच दिवसा॑नी 'शेन्न्याच॑ लोणच॑' ची आठवण झाली. माझी मावशी लै म्हणजे लैच जब्रा करते ते. दुसर॑ आवडत॑ म्हणजे...आजीन॑ केलेल॑ लि॑बाच॑ लोणच॑. तेही केल्याकेल्या मुळ्ळीच खायच॑ नाही. त्याचे आजीन॑ ठरवलेले नियम आहेत. केल्यान॑तर ते चिनीमातीच्या मोठ्ठ्या बरणीत भरुन वर एखाद॑ सुती फडक॑ गु॑डाळून ठेऊन द्यायच॑. आणि वर्ष-सहा महिन्या॑नी खायला काढायच॑. अरे...काय फाकडू लागत॑ !!!

नंदन Tue, 04/08/2008 - 12:08
छान लेख, अतिशय आवडला. लोणची करुन चिनी मातीच्या बरण्यांत भरल्यावर, त्या किचनमधल्या पोटमाळ्यावर ठेवायचं काम उंचीमुळे आमच्याकडे कायम लागलेलं. त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.) बाकी, शाकाहारी लोणच्यांबरोबरच आंध्रात चिकन आणि कोलमीचं लोणचंही मिळतं. भरपेट जेवल्यावर शेवटचा दहीभात खाताना ही दोन्ही लोणची सुरेख संगत करतात. पुण्याच्या पेशव्यांनी म्हटलेलं कोळंबीचं कोकणी आणि सोड्यांचं लोणचंही फर्मास. बाकी गुजराती छुंदो-मेथांबो आणि तर्‍हेतर्‍हेच्या अथाणुंबद्दल (= लोणची) तर काय बोलावे. पानाची डावी बाजू इतक्या वेगवेगळ्या प्रकारांनी भरुन टाकण्यात फार कमी प्रांतीय त्यांचा हात धरु शकतील. [एक (थोडा अडाणी) प्रश्न - शेन्न्या म्हणजे काय?]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 12:46
त्याच्या मोबदल्यात ताजं ताजं, न मुरलेलं लोणचं जे मिळायचं त्याची चव न्यारीच. (फार फार तर गुलाबजाम तळून झाल्यावर पाकात मुरेपर्यंत धीर निघत नसल्याने, एखादा नुसताच पाकात बुडवून खायला जी मजा यायची, ती त्याच तोडीची.) नंदन हे मस्तच ...आवडले. स्वाती

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 12:58
लोणच्यातील तेल आणि मिठाच्या प्रमाणामुळे लोणचे खाणे, मला तरी, वर्ज्य आहे. पण प्रयोगशाळेत प्रयोग करण्यास बंदी नाही. कालच ताज्या ताज्या करकरीत कैर्‍यांचे लोणचे घातले आहे. बाजारातून आणण्या पेक्षा घरच्या लोणच्याची चव आणि शुद्धता कितीतरी जास्त असते.

ॐकार Tue, 04/08/2008 - 13:05
टकू खाल्ले आहे काय? कैर्‍या किसून , तिखट मीठ लाऊन त्याला अर्धी कच्ची मोहरीची फोडणी द्यायची. तोंडाला पाणी नाही सुटलं तर नवल! आईला टकू करायला मी अजुनही भाग पाडतो. कानडाऊ विठ्ठलु च्या चालीवर मी आईला - "कावला गं विठ्ठलु, कर ना टकू" असे म्हणत त्रास द्यायचो तो भाग निराळा.

In reply to by ॐकार

चतुरंग Tue, 04/08/2008 - 20:34
मला ते आठवलं होतं पण मनात दडपून टाकलं होतं म्हणलं नको काढायला आठवणी, पण नाही तुम्हाला राहवणार नाही त्रास दिल्याशिवाय!;) चतुरंग

स्वाती राजेश Tue, 04/08/2008 - 14:24
प्राजु, छान आठवणी जाग्या झाल्या... माझी आई लोणचे केले की, ते बरणीत भरून त्याला पाढरे शुभ्र फडके बांधून घट्ट बांधून ठेवत असे. त्याला दादरा कि असे काहीसे म्हणतात. पण त्याला आम्ही अरबी माणसाचे डोके म्हणत असू.:)) ते तसेच दिसायचे.... तुझा लेख वाचून तोंडाला पाणी सुटले.....आणि त्या करकरीत लोणच्यांच्या फोडींची आठवण्....व्वा काय मस्त....:)))))

प्रशांतकवळे Tue, 04/08/2008 - 17:40
जैन लोक जे लोणचे बनवतात, ते फार टिकावू असते. दिल्लीत असताना एका जैन मित्राकडे लोणचे खाल्ले होते, लिंबाचे, लोणचे कसले, पावडरच होती, त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या आईने २३ वर्षापूर्वी बनवलेले... प्रशांत

प्राजु Tue, 04/08/2008 - 18:58
लोणचं प्रेमींचे मनापासून धन्यवाद.,, - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Tue, 04/08/2008 - 19:05
झकास लिहिलं आहेस लोणचं पुराण..मस्त !अगदी वाचताना तो फाफे प्रसिध्द ट्टॉ़क्क आला बघ तोंडातून..:-) अगदी हेच म्हणते...

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 19:14
हैदराबाद ला चारमिनार पासुन थोडे जवळ लोणचे गल्ली आहे.दुकानात हौद भरुन लोणची ठेवलेली असतात. आवळ्या पासुन ते कोहळ्यापर्यन्त आणि चिकन पासुन मटनापर्यन्त सगळे प्रकार असतात. हो आणि प्रत्येक प्रकाराच्या चवी वेगळ्या असतात.

लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ....लाळ.......... तुम्ही हा लेख 'आत्ता' मुद्दाम लिहीलेला दिसतोय्....म्हणजे स्वत: भारतात जाउन घरगुती लोणचं खाणार अन् आम्ही इथे कुठल्यातरी फडतूस कंपनीचं 'सो कॉल्ड' लोणचं खाणार..... हॅट्....निषेध! निषेध! निषेध! - टिंग्या :(

प्राजु Wed, 04/09/2008 - 00:41
उगी उगी.... तुझ्यासाठी आणेन हं.. आईच्या हातच्या लोणचं... मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

मी निघाले आहे देशात म्हणून तुला वाईट वाटतं आहे.. हे मी समजू शकते.. :)) चोळा....आमच्या जखमेवर 'लोणचं ' चोळा :( असो, लेख नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.....अगदी लोणच्याच्या फोडणीच्या घमघमाटासारखा! स्स्स्स्स्स्स्स्स्स्.......परत एकदा लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ...लाळ.... - (लोणचंप्रेमी) टिंग्या :)

राजेन्द्र Fri, 04/11/2008 - 02:54
"तसेच पंजाबी मिक्स लोणच्यामध्ये अननसाच्या कापासारखा दिसणारा (अगदी छोटा काप) एक प्रकार असतो. चवीला आंबट तिखट असतो त्याला नक्की काय म्हणतात हे ही आजपर्यंत मला समजलं नाहि." कमल्कन्द (कमलाच्या देथाचे काप)
लेखनप्रकार
नाही हो... मी कोणत्याही लोणच्याची रेसिपी इथे देणार नाहिये. तेव्हा लोणचं प्रेमींनी इतके आनंदी होण्याचं काहिही कारण नाही. खरंतर, लोणचं हा विषयच असा आंबट, तिखट आणि चमचमीत आहे ना की नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. लोणच्याबद्दल काही लिहिण्यासारखं असं विशेष नाही. पण तरीही लोणचं मला नेहमीच लोणच्यात म्हणजे कोड्यात टाकत आलं आहे. कारण,जर किती प्रकारची लोणची असतात असं विचारलं.. तर आंब्याचं, लिंबाचं, मिरचीचं, मिक्स भाज्यांचं.... अशा अनेक प्रकारची लोणची असतात. पण लोणच्याचे प्रकार किती असं विचारलं तर... ते ही अनेक आहेत. म्हणजे, महाराष्ट्रीयन, कर्नाटकी, पंजाबी, राजस्थानी, काश्मिरी.. आंध्राकडचे..

बसंतचं लग्न..१३

विसोबा खेचर ·

विजुभाऊ Mon, 04/07/2008 - 19:10
काही हिन्दी कव्वाल्या ही केदार मधे आहेत... उदा: पल दो पल का साथ हमारा...पल दो पल के याराने है ( बर्नींग ट्रेन) मराठी गाणे सत्यम शिवम सुन्दरा ..... आज मी आळविते केदार ही गाणी पण केदार मधे आहेत... तात्या रागांची ओळख सांगताना त्या रागातली हिन्दी मराठी गाणी पण सांगा ना

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 19:26
विजूभाऊ, तात्या रागांची ओळख सांगताना त्या रागातली हिन्दी मराठी गाणी पण सांगा ना तशी या रागात अनेक गाणी आहेत, परंतु मला जी पटकन आठवतात तीच मी सांगतो. आणि त्या त्या रागातल्या गाण्यांचे नुकतेच संकलन करून येथे देणे, हा या लेखमालेचा उद्देश नसून त्या त्या रागाचा चेहेरा मला जसा दिसला, ते इथे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे, हे आपण कृपया लक्षात घ्या! तात्या.

प्राजु Mon, 04/07/2008 - 19:31
मी जेव्हा एक व्यक्ति म्हणून केदारकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की मी मोठ्या उदार मनाच्या व्यक्तिकडे पहात आहे. छोटेपणाचा, अशुभतेचा कधी स्पर्शच झालेला नाही या व्यक्तिला! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केदरासारखा एखादा तरी सखा असावा असं वाटतं! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं! हे खासच... हा ही भाग उत्तम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुधीर कांदळकर Mon, 04/07/2008 - 19:43
आपण सुरुवातीला जे II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II असे लिहिता. त्या देवतुल्य अक्षरांचा योग्य तो मान राखला जाईल असेच सुंदर लिखाण सर्व भागांत आहे. यापेक्षा जास्त काय लिहूं? माझ्या संगणकावर हेहि दुवे चालत नाहींत. कांहीच ऐकू येत नाही. असो अशाच सुरेख भागांची वाट पाहातो. सुधीर कांदळकर.

वसंतरावांनी केदारकडे कसं बघितलंय त्याची झलक इथे ऐका. वसंतरावांसारख्या बुद्धीमान गवयाला केदाराने भुरळ घातली नसती तरच नवल होतं! वसंतरावांचा स्वभावही तसाच होता, केदार सारखाच दिलदार आणि अवलिया! हेही वसंतराव देसाईच का वसंतराव देशपांडे.??? नीटसे कळले नाही . कारण दिलदार आणि अवलिया ही विशेषणे वसंतराव देशपांडे याना पण लागू होतात. केदारच्या मनाची श्रीमंती जराही कुठे कमी झाली नाही, त्यात जराही कुठे कोतेपणा नाही, की जराही कुठे दुराभिमान नाही, की अहंपणचा, जेतेपणाचा स्पर्श नाही! राम वालीला सांगतो की मी तुला मारला खरा, पण तुलाही मोक्षच मिळो लेका! आणि काळजी करू नको, तुझ्या पुत्राला, अंगदालाही मी सांभाळीन, तुझे राज्य तुझ्याच घराण्याच्या सुग्रीवाच्या हवाली करीन. मी खाणार नाही! वैर, वैराच्या जागी आणि नितीमत्ता, नितिमत्तेच्या जागी! मंडळी, हे उघडपणे, खुल्या दिलाने सांगायला केदारच हवा! काय बात आहे तात्या!!! जिंकलस.. एकदम पटले बघ... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चतुरंग Tue, 04/08/2008 - 00:28
पेशवेसाहेब, अहो आवाज, आवाज, असा झारदार, 'काळजात कट्यारी' सारखा 'घुसणारा' आवाज कोणाचा असू शकतो? हे पं. वसंतराव देशपांडेच, भाईकाकांचे वसंतखां! शापित गंधर्व!! चतुरंग

In reply to by चतुरंग

आवाज, आवाज, असा झारदार, 'काळजात कट्यारी' सारखा 'घुसणारा' आवाज कोणाचा असू शकतो? हे पं. वसंतराव देशपांडेच, भाईकाकांचे वसंतखां! शापित गंधर्व!! अगदी खरे आहे चतुरंगराव... गाण्यात म्हणजे कशी नागिणीची सळसळ होती... हाय... पुण्याचे पेशवे

चतुरंग Tue, 04/08/2008 - 03:51
हा आनंदी आणि उत्साहाने ओसंडून वाहणारा केदार ऐकून थकवा कुठल्याकुठे पळून जातो! तात्या, 'आपकी आंखों में कुछ मेहके हुए से राज़ है' हे किशोरदा आणि दीदींचं 'घर' मधलं पंचमदांनी स्वरबध्द केलेलं 'गुलजार गीत' केदारातलचं आहे ना? (अवांतर - तात्या, दरबारी बद्दल येऊदेत ना असाच छानसा लेख!) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 09:09
तात्या, 'आपकी आंखों में कुछ मेहके हुए से राज़ है' हे किशोरदा आणि दीदींचं 'घर' मधलं पंचमदांनी स्वरबध्द केलेलं 'गुलजार गीत' केदारातलचं आहे ना? नाही, हे गाणं केदार रागातलं नाही. याचे सूर बरेच वेगळे आहेत, मिश्र आहेत. माझ्या मते तरी हे गाणं म्हणजे ठराविक असा एक राग म्हणता येणार नाही. (अवांतर - तात्या, दरबारी बद्दल येऊदेत ना असाच छानसा लेख!) हम्म! थोडा प्रश्नच पडला आहे! दरबारीचं शिवधनुष्य मला जमेल किंवा नाही याचा! :) अत्यंत बुजूर्ग व्यक्तिमत्व आहे या रागाचं! शब्दात मांडायला खूप कठीण राग आहे तो. हरकत नाही, कधितरी एकदा नक्की प्रयत्न करून पाहीन... आपला, (दरबारीने भारवलेला) तात्या.

In reply to by बेसनलाडू

सहज Tue, 04/08/2008 - 08:36
"बसंताचे लग्न" हे तात्याचे सर्वात उठावदार [नंबर १] लेखन आहे असे [माझ्यासह अजुन] किती जणांना वाटते?

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार Tue, 04/08/2008 - 10:29
लेखमाला वाचत आहोत. पुढचे भाग येऊ देत .. (वाचक) केशवसुमार शास्त्रीय संगित ऐकायला आवडत पण त्या गाण्यातल ओ की ठो कळत नसल्या मुळे ह्या पेक्षा अधीक काय लिहीणार.. (कानसेन)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 11:00
लेखमाला वाचत आहे. पुढचे भाग येऊ देत ..लवकर.... शास्त्रीय संगित ऐकायला आवडत पण त्या गाण्यातल ओ की ठो कळत नसल्या मुळे ह्या पेक्षा अधीक काय लिहीणार... स्वाती

In reply to by ऋषिकेश

संजय अभ्यंकर Wed, 04/09/2008 - 21:37
शास्त्रीय संगीतातले मलाही काही कळत नाही. परंतु तात्यांची लेखन शैली उत्तम आहे. रागदारी संगीत आमच्या सारख्यांना कळावे हा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

केदार म्हणजे आनंदाचं निधान! केदार म्हणजे रसिकता, केदार म्हणजे तारूण्य, केदार म्हणजे शृंगार! केदार म्हणजे हळवेपणा! अहो किती संपन्न व्यक्तिमत्व असलेला राग आहे हा! आणि मी जेव्हा एक व्यक्ति म्हणून केदारकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की मी मोठ्या उदार मनाच्या व्यक्तिकडे पहात आहे. छोटेपणाचा, अशुभतेचा कधी स्पर्शच झालेला नाही या व्यक्तिला! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केदरासारखा एखादा तरी सखा असावा असं वाटतं! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं! वा तात्या, वा !!! केदार वर्णन सुंदर झालं आहे. ( गाण्यातले बारकावे कळत नाही, पण आपल्या केदार वर्णनाने गाण्याची गोडी लागेल असे वाटते. )

मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:33
सुधीर कांदळकरांशी अगदी सहमत..... (तात्यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्यास उत्सुक) मदनबाण

नंदन Tue, 04/08/2008 - 12:35
लेख. गीतरामायणातलं उदाहरण आणि त्याचा केलेला विस्तार आवडला. केदार म्हणजे साक्षात स्वरोत्सव, केदार म्हणजे आनंदाचं निधान! केदार म्हणजे रसिकता, केदार म्हणजे तारूण्य, केदार म्हणजे शृंगार! केदार म्हणजे हळवेपणा! -- वा! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं! कारण एकदा मनमोकळं रडून घेतलं की मन अगदी स्वच्छ होतं, आकाश पुन्हा एकदा निळं, निरभ्रं होतं आणि माणूस पुन्हा एकदा केदारासोबत त्याच्या त्या उत्सवप्रिय, मंगलदायी वातावरणात केदारच्या सुरात न्हाऊन निघतो, केदारच्या रंगात गाऊ लागतो! -- सुरेख. रागदारीतलं काही कळत नसलं, तरी हे वर्णन अतिशय जिवंत आहे. गदिमांनी लिहिलेल्या आणि पुलंनी संगीत दिलेल्या 'ही कुणी छेडिली तार' ह्या गाण्यात केदाराला दिलेलं प्राजक्ताच्या मधुगंधाचं उदाहरण अप्रतिम आहे. त्याचं पहिलं कडवं आणि ध्रुवपद इथे लिहिण्याचा मोह आवरत नाही. ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम, कुठुनि ये केदार? तूच छेड ती तूच ऐक ती, आर्त सुरावट तुझ्याच हाती स्पर्शावाचून तूच छेडिसी, माझी हृदयसतार

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 10:02
संगीतावर प्रेम करणार्‍या आणि आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकवाचकवरांचे मनापासून आभार... आपल्यासारख्या वाचकांमुळेच आम्हाला लिहायचा उत्साह येतो. तसेच ज्यांना हा लेख, बरावाईट कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचा वाटला नाही, त्यांचेही औपचारिक आभार! तात्या.

वरदा Wed, 04/09/2008 - 21:48
आज वेळ मिळाल्यावर आरामात वाचला लेख.. नेहेमीसारखा सुरेख...

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 22:32
सर्व लेख छान आहेत. पण मला स्वतःला यमन आणि केदार याविषयीचे लेख जास्त भावले. सोनाली.

विजुभाऊ Mon, 04/07/2008 - 19:10
काही हिन्दी कव्वाल्या ही केदार मधे आहेत... उदा: पल दो पल का साथ हमारा...पल दो पल के याराने है ( बर्नींग ट्रेन) मराठी गाणे सत्यम शिवम सुन्दरा ..... आज मी आळविते केदार ही गाणी पण केदार मधे आहेत... तात्या रागांची ओळख सांगताना त्या रागातली हिन्दी मराठी गाणी पण सांगा ना

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 19:26
विजूभाऊ, तात्या रागांची ओळख सांगताना त्या रागातली हिन्दी मराठी गाणी पण सांगा ना तशी या रागात अनेक गाणी आहेत, परंतु मला जी पटकन आठवतात तीच मी सांगतो. आणि त्या त्या रागातल्या गाण्यांचे नुकतेच संकलन करून येथे देणे, हा या लेखमालेचा उद्देश नसून त्या त्या रागाचा चेहेरा मला जसा दिसला, ते इथे सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे, हे आपण कृपया लक्षात घ्या! तात्या.

प्राजु Mon, 04/07/2008 - 19:31
मी जेव्हा एक व्यक्ति म्हणून केदारकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की मी मोठ्या उदार मनाच्या व्यक्तिकडे पहात आहे. छोटेपणाचा, अशुभतेचा कधी स्पर्शच झालेला नाही या व्यक्तिला! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केदरासारखा एखादा तरी सखा असावा असं वाटतं! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं! हे खासच... हा ही भाग उत्तम. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुधीर कांदळकर Mon, 04/07/2008 - 19:43
आपण सुरुवातीला जे II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II असे लिहिता. त्या देवतुल्य अक्षरांचा योग्य तो मान राखला जाईल असेच सुंदर लिखाण सर्व भागांत आहे. यापेक्षा जास्त काय लिहूं? माझ्या संगणकावर हेहि दुवे चालत नाहींत. कांहीच ऐकू येत नाही. असो अशाच सुरेख भागांची वाट पाहातो. सुधीर कांदळकर.

वसंतरावांनी केदारकडे कसं बघितलंय त्याची झलक इथे ऐका. वसंतरावांसारख्या बुद्धीमान गवयाला केदाराने भुरळ घातली नसती तरच नवल होतं! वसंतरावांचा स्वभावही तसाच होता, केदार सारखाच दिलदार आणि अवलिया! हेही वसंतराव देसाईच का वसंतराव देशपांडे.??? नीटसे कळले नाही . कारण दिलदार आणि अवलिया ही विशेषणे वसंतराव देशपांडे याना पण लागू होतात. केदारच्या मनाची श्रीमंती जराही कुठे कमी झाली नाही, त्यात जराही कुठे कोतेपणा नाही, की जराही कुठे दुराभिमान नाही, की अहंपणचा, जेतेपणाचा स्पर्श नाही! राम वालीला सांगतो की मी तुला मारला खरा, पण तुलाही मोक्षच मिळो लेका! आणि काळजी करू नको, तुझ्या पुत्राला, अंगदालाही मी सांभाळीन, तुझे राज्य तुझ्याच घराण्याच्या सुग्रीवाच्या हवाली करीन. मी खाणार नाही! वैर, वैराच्या जागी आणि नितीमत्ता, नितिमत्तेच्या जागी! मंडळी, हे उघडपणे, खुल्या दिलाने सांगायला केदारच हवा! काय बात आहे तात्या!!! जिंकलस.. एकदम पटले बघ... पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चतुरंग Tue, 04/08/2008 - 00:28
पेशवेसाहेब, अहो आवाज, आवाज, असा झारदार, 'काळजात कट्यारी' सारखा 'घुसणारा' आवाज कोणाचा असू शकतो? हे पं. वसंतराव देशपांडेच, भाईकाकांचे वसंतखां! शापित गंधर्व!! चतुरंग

In reply to by चतुरंग

आवाज, आवाज, असा झारदार, 'काळजात कट्यारी' सारखा 'घुसणारा' आवाज कोणाचा असू शकतो? हे पं. वसंतराव देशपांडेच, भाईकाकांचे वसंतखां! शापित गंधर्व!! अगदी खरे आहे चतुरंगराव... गाण्यात म्हणजे कशी नागिणीची सळसळ होती... हाय... पुण्याचे पेशवे

चतुरंग Tue, 04/08/2008 - 03:51
हा आनंदी आणि उत्साहाने ओसंडून वाहणारा केदार ऐकून थकवा कुठल्याकुठे पळून जातो! तात्या, 'आपकी आंखों में कुछ मेहके हुए से राज़ है' हे किशोरदा आणि दीदींचं 'घर' मधलं पंचमदांनी स्वरबध्द केलेलं 'गुलजार गीत' केदारातलचं आहे ना? (अवांतर - तात्या, दरबारी बद्दल येऊदेत ना असाच छानसा लेख!) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Tue, 04/08/2008 - 09:09
तात्या, 'आपकी आंखों में कुछ मेहके हुए से राज़ है' हे किशोरदा आणि दीदींचं 'घर' मधलं पंचमदांनी स्वरबध्द केलेलं 'गुलजार गीत' केदारातलचं आहे ना? नाही, हे गाणं केदार रागातलं नाही. याचे सूर बरेच वेगळे आहेत, मिश्र आहेत. माझ्या मते तरी हे गाणं म्हणजे ठराविक असा एक राग म्हणता येणार नाही. (अवांतर - तात्या, दरबारी बद्दल येऊदेत ना असाच छानसा लेख!) हम्म! थोडा प्रश्नच पडला आहे! दरबारीचं शिवधनुष्य मला जमेल किंवा नाही याचा! :) अत्यंत बुजूर्ग व्यक्तिमत्व आहे या रागाचं! शब्दात मांडायला खूप कठीण राग आहे तो. हरकत नाही, कधितरी एकदा नक्की प्रयत्न करून पाहीन... आपला, (दरबारीने भारवलेला) तात्या.

In reply to by बेसनलाडू

सहज Tue, 04/08/2008 - 08:36
"बसंताचे लग्न" हे तात्याचे सर्वात उठावदार [नंबर १] लेखन आहे असे [माझ्यासह अजुन] किती जणांना वाटते?

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार Tue, 04/08/2008 - 10:29
लेखमाला वाचत आहोत. पुढचे भाग येऊ देत .. (वाचक) केशवसुमार शास्त्रीय संगित ऐकायला आवडत पण त्या गाण्यातल ओ की ठो कळत नसल्या मुळे ह्या पेक्षा अधीक काय लिहीणार.. (कानसेन)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

स्वाती दिनेश Tue, 04/08/2008 - 11:00
लेखमाला वाचत आहे. पुढचे भाग येऊ देत ..लवकर.... शास्त्रीय संगित ऐकायला आवडत पण त्या गाण्यातल ओ की ठो कळत नसल्या मुळे ह्या पेक्षा अधीक काय लिहीणार... स्वाती

In reply to by ऋषिकेश

संजय अभ्यंकर Wed, 04/09/2008 - 21:37
शास्त्रीय संगीतातले मलाही काही कळत नाही. परंतु तात्यांची लेखन शैली उत्तम आहे. रागदारी संगीत आमच्या सारख्यांना कळावे हा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

केदार म्हणजे आनंदाचं निधान! केदार म्हणजे रसिकता, केदार म्हणजे तारूण्य, केदार म्हणजे शृंगार! केदार म्हणजे हळवेपणा! अहो किती संपन्न व्यक्तिमत्व असलेला राग आहे हा! आणि मी जेव्हा एक व्यक्ति म्हणून केदारकडे बघतो तेव्हा मला असं जाणवतं की मी मोठ्या उदार मनाच्या व्यक्तिकडे पहात आहे. छोटेपणाचा, अशुभतेचा कधी स्पर्शच झालेला नाही या व्यक्तिला! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केदरासारखा एखादा तरी सखा असावा असं वाटतं! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं! वा तात्या, वा !!! केदार वर्णन सुंदर झालं आहे. ( गाण्यातले बारकावे कळत नाही, पण आपल्या केदार वर्णनाने गाण्याची गोडी लागेल असे वाटते. )

मदनबाण Tue, 04/08/2008 - 10:33
सुधीर कांदळकरांशी अगदी सहमत..... (तात्यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्यास उत्सुक) मदनबाण

नंदन Tue, 04/08/2008 - 12:35
लेख. गीतरामायणातलं उदाहरण आणि त्याचा केलेला विस्तार आवडला. केदार म्हणजे साक्षात स्वरोत्सव, केदार म्हणजे आनंदाचं निधान! केदार म्हणजे रसिकता, केदार म्हणजे तारूण्य, केदार म्हणजे शृंगार! केदार म्हणजे हळवेपणा! -- वा! अगदी सखा नाही, तरी केदाराइतकी मोठ्या मनाची एखादी तरी वडीलधारी व्यक्ति अगदी प्रत्येकाला लाभावी, जिच्याकडे अगदी खुलेपणानं मनातलं बोलता यावं, आपले सगळे लाड पुरवून घेता यावेत, अणि प्रसंगी जिच्या मांडीवर डोकं ठेवून मनमोकळं रडताही यावं! कारण एकदा मनमोकळं रडून घेतलं की मन अगदी स्वच्छ होतं, आकाश पुन्हा एकदा निळं, निरभ्रं होतं आणि माणूस पुन्हा एकदा केदारासोबत त्याच्या त्या उत्सवप्रिय, मंगलदायी वातावरणात केदारच्या सुरात न्हाऊन निघतो, केदारच्या रंगात गाऊ लागतो! -- सुरेख. रागदारीतलं काही कळत नसलं, तरी हे वर्णन अतिशय जिवंत आहे. गदिमांनी लिहिलेल्या आणि पुलंनी संगीत दिलेल्या 'ही कुणी छेडिली तार' ह्या गाण्यात केदाराला दिलेलं प्राजक्ताच्या मधुगंधाचं उदाहरण अप्रतिम आहे. त्याचं पहिलं कडवं आणि ध्रुवपद इथे लिहिण्याचा मोह आवरत नाही. ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम, कुठुनि ये केदार? तूच छेड ती तूच ऐक ती, आर्त सुरावट तुझ्याच हाती स्पर्शावाचून तूच छेडिसी, माझी हृदयसतार

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 10:02
संगीतावर प्रेम करणार्‍या आणि आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकवाचकवरांचे मनापासून आभार... आपल्यासारख्या वाचकांमुळेच आम्हाला लिहायचा उत्साह येतो. तसेच ज्यांना हा लेख, बरावाईट कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचा वाटला नाही, त्यांचेही औपचारिक आभार! तात्या.

वरदा Wed, 04/09/2008 - 21:48
आज वेळ मिळाल्यावर आरामात वाचला लेख.. नेहेमीसारखा सुरेख...

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 22:32
सर्व लेख छान आहेत. पण मला स्वतःला यमन आणि केदार याविषयीचे लेख जास्त भावले. सोनाली.

एप्रिल फळ

विजुभाऊ ·

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 12:55
किंची त लालसर सोनेरी पानात दडलेली ती कैरी.....मरणोन्मुख मनाला ही अल्लड लहानपण आठवुन देते. ती शान काही औरच. झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही. क्या बात है! अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते...... आढीकरता 'गवताची उबदार दुलई' हे शब्द आवडले! सुंदर लेख.. पुढील भागाची वाट पाहात आहे! तात्या.

मदनबाण Mon, 04/07/2008 - 17:01
Hapus Mango Tree विजुभाऊ :-- हे माझ्या घरासमोरील हापुस चे झाड आहे. कोण्या ऐके काळी या सुट्टी च्या दिवसांमधे आम्ही पोरे जबरदस्त कैर्‍या तोडीत असु......दीड गोणी कैर्‍या घरी अल्यावर त्याचे लोणचे,पन्हे इ. प्रकार आई करत असे..... (सध्या कोकीळ कुजन ऐकतो आहे.) आत्ताची लहान-मुले मात्र फक्त व्हिडीओ-गेम खेळण्यात दिवस घालवतात !!!!! चोरुन कैर्‍या तोडाची मजा मात्र काही औरच..... (कैरी प्रेमी) मदनबाण

विजुभाऊ Mon, 04/07/2008 - 17:07
तात्या चित्र मस्त आहे.....लेखाच्या सुरुवातिला हे सरकावता येइल का? तसे केले आहे! -- कर्झन वायली.

प्रगती Mon, 04/07/2008 - 18:05
वा विजुभाऊ! काय सुरेख लेख लिहिला आहे ,भाषाशैली ओघवती आहे . आंब्याच्या झाडाचे व कैरीचे इतके सुंदर रेखाटन माझ्या वाचनात नाही. कसं काय जमतं बुवा तुम्हाला? त्यात मदनबाण यांच्या चिञामूळे "चारचांद" लागले.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 04/07/2008 - 18:06
आत्ताची लहान-मुले मात्र फक्त व्हिडीओ-गेम खेळण्यात दिवस घालवतात !!!!! दुर्दैवी पिढी :( चोरुन कैर्‍या तोडाची मजा मात्र काही औरच..... एकदम खरे :) आणि त्यावर ढसाढसा थ॑ड पाणी ढोसायचे व गल्लीत क्रिकेट खेळायला पळायचे..हर हर..गेले ते दिवस.. विजुभाऊ..झक्कास बर॑ का..

स्वाती दिनेश Mon, 04/07/2008 - 18:14
आंब्याच्या आढी 'साठी गवताची उबदार दुलई' ही शब्दयोजना फार आवडली.आणि मदनबाण ह्यांनी सुरेख आणि उचित चित्रे चढवून आणखी मजा आणली. स्वाती

सुधीर कांदळकर Mon, 04/07/2008 - 19:46
षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते...... घरातल्या ताइ दादाने बाळाला उठवु नये म्हणुन सगळ्य मोठ्यांचा सखत पहारा बसतो...... सगळ्यांच्या बोलण्यातले ईतर विषय संपतात्.......फक्त कैरी आणि कैरी......घरात .....आळीत्..गावत एकच विषय्........कैरी.... व्वा. क्या बात है! सुधीर कांदळकर.

मदनबाण Mon, 04/07/2008 - 20:21
झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही.विजुभाऊ अगदी माझ्या मनातल बोललात बघा !!!!! अतिशय सुंदर लिहिता तुम्ही..... आपल्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतोय..... (वसंत प्रेमी) मदनबाण

मदनबाण Mon, 04/07/2008 - 21:43
अत्ताच माझ्या आईला आपला हा लेख दाखवला,आणि तिने मला चांदोबा मधे आलेल्या कैरीच्या चित्राची आठवण सांगितली,चांदोबा मधे असेच एका झाडाला लटकलेल्या कैर्‍यांचे चित्र देण्यात आले होते,आणि त्याच्या खाली लिहिले होते "वसंत समयी आम्ही लटकतो कैरी होऊनी वृक्षी" कैरी पाहिली की तिला अजुनही या ओळीची आठवण होते. (मोरांबा खाणारा) मदनबाण

छोटा डॉन Mon, 04/07/2008 - 22:49
"झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही." एक नंबर वाक्य राव. एकदम लहानपणाची आठवण करून दिलीत ... च्यायला ह्या 'मोठेपणाने ' ज्या ज्या गोष्ती मिस कराय लावल्या त्यातली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ... "दिसामासाने कैरी बाळे मोठी होतात.... षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते......" आयाया ... काय ते इमॅजीनेशन ... जबरा ... लिहीत रहा. मी वाचत आहे [ आणि प्रतिसाद पण देत आहे ] अवांतर : विजूभाउ, ह्या क्रमशः लिहण्यावर सध्या आमचा "कॉपीराईट" आहे ... तुमचे लेखन अखंड येऊद्यात ... तुम्ही असल्या अळशीपणाच्या नादाला नका लागू भाउ ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भडकमकर मास्तर Mon, 04/07/2008 - 22:58
मस्त लेख आहे विजुभाऊ.... आणि फोटो पण झकास आहेत मदनबाण यान्चे.... त्यात त्या फोटोच्या कडेला मिसळ्पाव डॊट कॊम / मदनबाण हे सुद्धा भारीच

इनोबा म्हणे Tue, 04/08/2008 - 01:23
"झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही." अगदी बरोबर बोललात विजूभाऊ.... लहानपणी शाळेला सुट्या लागल्या की आमची १०-१२ जणांची गँग प्रभात रोडच्या बंगल्यांतील कैर्‍या तोडत फिरायची. मग घरातून आणलेल्या तिखट मिठा बरोबर या आंबट- गोड कैर्‍यांची पार्टी व्हायची. साला प्रभात रोडचे सुखवस्तू पांढर पेशे जाम वैतागायचे आम्हाला. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/10/2008 - 08:04
विजूभाऊ,
एप्रिल फळाचे काय सुंदर वर्णन केले हो !!!
अंब्याच्या मोहोराचे आता कैर्‍या रुपांतर होउन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्या कडे असे लटकताना पाहीले की वाटते देवळ्यातल्या घण्टेचे लोलक काढुन हवेत अद्र्युश्य घण्टा वाजवुनसारी स्रूष्टी या ऋतुंच्या राजाला सलामी देत आहे. क्या बात है, आपल्या या सुंदर  कल्पनेला आमची मनापासून दाद आहे. षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते. ओहो, क्या  कहने, कैरीला पालखीत बसवून आणल्यासारखे वाटले.कैरी या विषयावर वाचतांना  हळूवार फुलणा-या प्रेमाची अवस्था व्यक्त करत आहेत असे वाटले. सुंदर लेखन..........!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Mon, 04/07/2008 - 12:55
किंची त लालसर सोनेरी पानात दडलेली ती कैरी.....मरणोन्मुख मनाला ही अल्लड लहानपण आठवुन देते. ती शान काही औरच. झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही. क्या बात है! अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते...... आढीकरता 'गवताची उबदार दुलई' हे शब्द आवडले! सुंदर लेख.. पुढील भागाची वाट पाहात आहे! तात्या.

मदनबाण Mon, 04/07/2008 - 17:01
Hapus Mango Tree विजुभाऊ :-- हे माझ्या घरासमोरील हापुस चे झाड आहे. कोण्या ऐके काळी या सुट्टी च्या दिवसांमधे आम्ही पोरे जबरदस्त कैर्‍या तोडीत असु......दीड गोणी कैर्‍या घरी अल्यावर त्याचे लोणचे,पन्हे इ. प्रकार आई करत असे..... (सध्या कोकीळ कुजन ऐकतो आहे.) आत्ताची लहान-मुले मात्र फक्त व्हिडीओ-गेम खेळण्यात दिवस घालवतात !!!!! चोरुन कैर्‍या तोडाची मजा मात्र काही औरच..... (कैरी प्रेमी) मदनबाण

विजुभाऊ Mon, 04/07/2008 - 17:07
तात्या चित्र मस्त आहे.....लेखाच्या सुरुवातिला हे सरकावता येइल का? तसे केले आहे! -- कर्झन वायली.

प्रगती Mon, 04/07/2008 - 18:05
वा विजुभाऊ! काय सुरेख लेख लिहिला आहे ,भाषाशैली ओघवती आहे . आंब्याच्या झाडाचे व कैरीचे इतके सुंदर रेखाटन माझ्या वाचनात नाही. कसं काय जमतं बुवा तुम्हाला? त्यात मदनबाण यांच्या चिञामूळे "चारचांद" लागले.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 04/07/2008 - 18:06
आत्ताची लहान-मुले मात्र फक्त व्हिडीओ-गेम खेळण्यात दिवस घालवतात !!!!! दुर्दैवी पिढी :( चोरुन कैर्‍या तोडाची मजा मात्र काही औरच..... एकदम खरे :) आणि त्यावर ढसाढसा थ॑ड पाणी ढोसायचे व गल्लीत क्रिकेट खेळायला पळायचे..हर हर..गेले ते दिवस.. विजुभाऊ..झक्कास बर॑ का..

स्वाती दिनेश Mon, 04/07/2008 - 18:14
आंब्याच्या आढी 'साठी गवताची उबदार दुलई' ही शब्दयोजना फार आवडली.आणि मदनबाण ह्यांनी सुरेख आणि उचित चित्रे चढवून आणखी मजा आणली. स्वाती

सुधीर कांदळकर Mon, 04/07/2008 - 19:46
षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते...... घरातल्या ताइ दादाने बाळाला उठवु नये म्हणुन सगळ्य मोठ्यांचा सखत पहारा बसतो...... सगळ्यांच्या बोलण्यातले ईतर विषय संपतात्.......फक्त कैरी आणि कैरी......घरात .....आळीत्..गावत एकच विषय्........कैरी.... व्वा. क्या बात है! सुधीर कांदळकर.

मदनबाण Mon, 04/07/2008 - 20:21
झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही.विजुभाऊ अगदी माझ्या मनातल बोललात बघा !!!!! अतिशय सुंदर लिहिता तुम्ही..... आपल्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतोय..... (वसंत प्रेमी) मदनबाण

मदनबाण Mon, 04/07/2008 - 21:43
अत्ताच माझ्या आईला आपला हा लेख दाखवला,आणि तिने मला चांदोबा मधे आलेल्या कैरीच्या चित्राची आठवण सांगितली,चांदोबा मधे असेच एका झाडाला लटकलेल्या कैर्‍यांचे चित्र देण्यात आले होते,आणि त्याच्या खाली लिहिले होते "वसंत समयी आम्ही लटकतो कैरी होऊनी वृक्षी" कैरी पाहिली की तिला अजुनही या ओळीची आठवण होते. (मोरांबा खाणारा) मदनबाण

छोटा डॉन Mon, 04/07/2008 - 22:49
"झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही." एक नंबर वाक्य राव. एकदम लहानपणाची आठवण करून दिलीत ... च्यायला ह्या 'मोठेपणाने ' ज्या ज्या गोष्ती मिस कराय लावल्या त्यातली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ... "दिसामासाने कैरी बाळे मोठी होतात.... षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते......" आयाया ... काय ते इमॅजीनेशन ... जबरा ... लिहीत रहा. मी वाचत आहे [ आणि प्रतिसाद पण देत आहे ] अवांतर : विजूभाउ, ह्या क्रमशः लिहण्यावर सध्या आमचा "कॉपीराईट" आहे ... तुमचे लेखन अखंड येऊद्यात ... तुम्ही असल्या अळशीपणाच्या नादाला नका लागू भाउ ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भडकमकर मास्तर Mon, 04/07/2008 - 22:58
मस्त लेख आहे विजुभाऊ.... आणि फोटो पण झकास आहेत मदनबाण यान्चे.... त्यात त्या फोटोच्या कडेला मिसळ्पाव डॊट कॊम / मदनबाण हे सुद्धा भारीच

इनोबा म्हणे Tue, 04/08/2008 - 01:23
"झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही." अगदी बरोबर बोललात विजूभाऊ.... लहानपणी शाळेला सुट्या लागल्या की आमची १०-१२ जणांची गँग प्रभात रोडच्या बंगल्यांतील कैर्‍या तोडत फिरायची. मग घरातून आणलेल्या तिखट मिठा बरोबर या आंबट- गोड कैर्‍यांची पार्टी व्हायची. साला प्रभात रोडचे सुखवस्तू पांढर पेशे जाम वैतागायचे आम्हाला. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/10/2008 - 08:04
विजूभाऊ,
एप्रिल फळाचे काय सुंदर वर्णन केले हो !!!
अंब्याच्या मोहोराचे आता कैर्‍या रुपांतर होउन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्या कडे असे लटकताना पाहीले की वाटते देवळ्यातल्या घण्टेचे लोलक काढुन हवेत अद्र्युश्य घण्टा वाजवुनसारी स्रूष्टी या ऋतुंच्या राजाला सलामी देत आहे. क्या बात है, आपल्या या सुंदर  कल्पनेला आमची मनापासून दाद आहे. षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते. ओहो, क्या  कहने, कैरीला पालखीत बसवून आणल्यासारखे वाटले.कैरी या विषयावर वाचतांना  हळूवार फुलणा-या प्रेमाची अवस्था व्यक्त करत आहेत असे वाटले. सुंदर लेखन..........!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखनविषय:
लेखनप्रकार
3