सुंदर कविता.
अभिनंदन.
आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑
सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑
चालत असलेली ही वाट कधी स॑पणारच नाही वाटतय॑
या सरळ वाटेवर कोणतच॑ वळण येणार नाही वाटतय॑
जीवनातले उत्साही क्षण टिकवून ठेवायचे असतात,
सगळे जवळ असले तरी आपले किती असतात?
वाट कधी संपूच नये, असं वाटत राहावं,
वळण कधीही येऊ शकतं, वाट पाहणं का सोडाव?
ज्याच्याबरोबर या वाटेवर पाऊल टाकल॑ तोच अर्ध्यावर सोडून गेला
'माझच॑ प्रारब्ध' त्याच काही चुकल॑च नाही अस॑ वाटतय॑
आताशा जीवनामध्ये खूप अस्वस्थ वाटतय॑
सगळे जवळ असूनसुद्धा एकट॑ एकट॑ वाटतय॑
सुंदर !!! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
कविता खूप खूप आवडली. तशी मी पण उदासीन पंथीच आहे, पण मिपावर आल्यापासून माणसात आल्यासारख वाटतय. कारण इथे आपल्या दु:खालाही हास्यात बदलण्याची विशेष सोय आहे. तेव्हा आता हळूहळू तुझा एकटेपणा पण कमी होईल नक्कीच!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
एकतरी जिवलग मित्र-मैत्रीण असावी. कवितापण चांगले माध्यम आहे मन मोकळे करायला, पण हा एकटेपणा मात्र आपल्या माणसांत राहूनच दूर होईल. तुझे एकटेपण दूर करणारी मैत्रीण/मित्र लवकरच तुला लाभो. तोपर्यत मिपावरचे छान -छान लेख वाचा.
चैत्रालीताई,
चैत्रालीताई
सुंदर कविता....
काका,
+२
सहमत आहे
+४
का हो
ज्याच्याब
सुन्दर अभिव्यक्ती
मन मोकळे करण्यासाठी
छान
सुंदर..