शेवट गोड केला नाही, हे वास्तववादी आहे. पण तरी पेवलीची व्यथा, पिंजारीने घेतलेला पुढाकार, तिला गावाकडून मिळालेली साथ - यश मिळाले नाही तरी यश तोंडाशी आले होते. "रंग दे बसंती"मध्ये शोकांत असूनही आशादायक होता, तसे थोडेसे वाटते आहे.
लोकशाही म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी भांडणे-तह करून, समेट करून, आपापले हित साधणे होय. लोकांच्या सहभागाशिवाय लोकशाही म्हणजे घटनेला तुडवणारी नोकरशाही.
माझ्या सोयीसाठी येथे पाचही भागांचे दुवे देत आहे :
पिंजारी - १, पिंजारी - २, पिंजारी - ३, पिंजारी - ४, पिंजारी - ५
-
खूप ओघवतं असतं.
प्रामाणिकपणे सांगायचं तर शेवटाचा अंदाज आला होता पण आपल्या लोकशाहीची हीच खरी शोकांतिका आहे की शासनाविरूद्धच्या लढ्यातले सुखद अंत वाचकाला सुचतच नाहीत !
पुलेशु.
सुंदर लेखमाला... आवडली...
गाव उठूनजाण्याची प्रक्रिया विलक्षणच आहे..तुमच्या मागल्या काही लेखांतसुद्धा नर्मदेच्या प्रक्ल्पातल्या गावांचे उठून जाणे वर्णन केले आहे ते आठवले..
पेवली कथा सुद्धा सुंदरच आहे.
धनंजयांनी प्रत्येक भागात दुवे दिल्यामुळे लेख शोधणे सोपे झाले..त्यांचेही आभार.
-- लिखाळ.
प्रतिक्रिया
सलाम
लेख माला चांगली आहे..
स्फूर्तिदायक
श्रावण, छान
तुमचं लेखन
कथा आवडली
सुंदर
कहाणी