मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

ओम शतानन्द · · काथ्याकूट
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे

वाचने 87592 वाचनखूण प्रतिक्रिया 413

In reply to by रामदास२९

पगला गजोधर Mon, 11/20/2017 - 21:59
उदा. टिळकांनी आगरकर ह्यांना 'माळावरचा महारोगी' म्हंटले, ह्यात त्यांचे आगरकरांवरील प्रेम व आदर दिसून येतो आणि इंग्रजांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होतेय.

In reply to by आनन्दा

Duishen Sun, 11/19/2017 - 19:38
जसे एकीकडे आगरकर, रानडे, र.धो. कर्वे होते (आणि विरोधात टिळक होते) तसे इस्लाम धर्मात ब्रिटीश काळात मुस्लीम महिला शिक्षण आणि सुधारणेसाठी सर सय्यद अहमद मौलवी मुमताज आली खान, जस्टीस अमीर अली, मौलवी चिराग अली ही वानगी दाखल यादी. आताच्या काळात हमीद दलवाई यांचे नाव घेता येईल. मुस्लीम महिलांच्या काही संघटना जसे की भारतीय मुस्लीम महिला आंदोलन, आवाज-ए--निस्वान, मुस्लीम वूमनस् राइटस् नेटवर्क इ.

In reply to by Duishen

आनन्दा Sun, 11/19/2017 - 20:10
पण त्यांना यश किती मिळालय यावरून सुधारणांचा रेटा किती आहे ते समजून घ्या. तीन तलाक बँड व्हायला 2017 यावे लागले..

In reply to by आनन्दा

Duishen Sun, 11/19/2017 - 20:50
प. गो.जी तुम्हाला खरेतर मुस्लीम सुधारकबाबत नक्कीच माहिती देऊ शकले असते पण त्यांना खात्री होती की तुम्ही पुढचा प्रश्न विचारणार. तशी ती मलाही खात्री होतीच. तुमचा मुस्लीम सुधारणांवर अभ्यास असावा असे माझे मत आहे. तसे कदाचित आपण हिंदू कोड बिल वाचले का? १९५२ साली ते का फेटाळण्यात आले? त्यातील किती तरतुदी नंतर मान्य झाल्या; अजूनही किती तरतुदी मान्य होण्याचे बाकी आहे.यावरून यश किती मिळवले हे निश्चित करता येईल. मला एक आवडले की असा तुलनात्मक अभ्यास व्हावा पेक्षा तो अनेक जणांनी केलाही आहे. पण प्रत्येक गोष्ट विनासायास मिळावी किंवा विनासायास उत्तरे मिळावी अशी तुमची अपेक्षा जाणवते आहे. माझी एक विनंती आहे, कृपया आपण हिंदू कोड बिलाचा अभ्यास जरूर करावा.

In reply to by पगला गजोधर

सुखीमाणूस Sun, 11/19/2017 - 17:48
म्हणजे बालविवाह झालेला मुलगा जास्त शिकला व त्याने पत्नी खेडवळ म्हणत तिला नान्दवण्यास नकार दिला तर तुमचे काय मत असेल?

In reply to by सुखीमाणूस

पगला गजोधर Sun, 11/19/2017 - 17:54
लहानपणी लग्न झालेला/ली मुलगा/मुलगी, जेव्हा सज्ञान होतात. निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात येते, चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या, आशा मुलाला/ मुलीला, दुसऱ्या मुली/मुला बरोबर, नांदण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल’.

In reply to by पगला गजोधर

आनन्दा Mon, 11/20/2017 - 09:14
मग मोदींना लोक पळपुटा वगैरे का म्हणाले होते तेव्हा? बाकी रामदास वगैरे सोडा. ती खूप जुनी उदाहरणे आहेत.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर Mon, 11/20/2017 - 09:45
बाकीच्यांचे सोडा, आतापर्यंत लढलेल्या सर्व विधानसभा व लोकसभा उमेदवारीच्या वेळेस, निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात बेस्ट ऑफ माय नॉलेज अशी स्वतः विषयक माहिती द्यायची असते... मोदींना प्रत्येक वेळेस फॉर्म भरताना विस्मृतीचा अटॅक आला होता का, याचाच तपशील तुम्ही आधी द्या.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी Mon, 11/20/2017 - 09:55
२०१४ पूर्वी उमेदवारी अर्जात पती/पत्नी विषयीची माहिती विचार जात नसे. मोदींना अडचणीत आणण्यासाठी खांग्रेसने २०१४ मध्ये ती माहिती भरणे सक्तीचे केले.

In reply to by श्रीगुरुजी

मार्मिक गोडसे Mon, 11/20/2017 - 11:32
मोदींना अडचणीत आणण्यासाठी खांग्रेसने २०१४ मध्ये ती माहिती भरणे सक्तीचे केले. 'त्यांना ' अडचणीत यायचे कारण काय होते?

In reply to by मार्मिक गोडसे

श्रीगुरुजी Mon, 11/20/2017 - 11:43
ते अडचणीत येणारच नव्हते. खांग्रेसचा असा गैरसमज होता की ते अडचणीत येतील. परंतु कसे काहीच न झाल्याने त्याची निराशा झाली.

In reply to by मार्मिक गोडसे

पगला गजोधर Mon, 11/20/2017 - 20:07
'त्यांना ' अडचणीत यायचे कारण काय होते?
In June 2014 it was revealed that Narendra Modi was married and had not disclosed that he have a wife while contesting Assembly polls in 2012 and only mentioned of having a wife for the first time in 2014 election affidavit. DISCLOSURE BY THE CANDIDATES STANDING IN THE ELECTIONS The Supreme Court states that the voters have the fundamental rights to know about the candidates who are standing for election as it is very significant in the democracy in India. One point is very important for the politician for standing for an election i.e. transparency. He should disclose all information that is required to be disclosed to the public. The public has to know the candidate for whom they are going to vote for. They need to trust the person so that they know they are not electing someone who is fraud. Section 125A of Representative Act – “[125A. Penalty for filing false affidavit, etc.—A candidate who himself or through his proposer, with intent to be elected in an Election ,— (i) fails to furnish information relating information ; or (ii) give false or misleading information which he knows or has reason to believe to be false; or (iii) conceals any information, in his nomination paper delivered or in his affidavit which is required to be delivered under, as the case may be, shall, notwithstanding anything contained in any other law for the time being in force, be punishable with imprisonment for a term which may extend to six months, or with fine, or with both.].” Nishant Verma, a member of the Aam Aadmi Party based in Ahmedabad, has asked the Election Commission of India to declare Modi’s victory in the 2012 Gujarat Assembly elections null and void and also cancel his nomination from the Vadodara Lok Sabha seat for providing misleading information and making it look “as if he got married only in 2014.”

In reply to by पगला गजोधर

सुखीमाणूस Mon, 11/20/2017 - 22:11
यात त्या स्त्रीवर अन्याय होतो आहे. म्हणजे कोणीतरी सुखी होण्यासाठी कोणावर तरी अन्याय होणारच... Secularलोकांची व्यव्स्था पण अशा तर्‍हेने अन्याय करू शकते तर..

श्रीगुरुजी Sun, 11/19/2017 - 15:41
>>> साहजिकच १८ वर्षांपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या. त्यानंतर १८३३ मध्ये दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. आणि हे वाक्य >>> १८८४ मध्ये तिला वकिलांमार्फत नोटीस पाठविली.

वडगावकर Sun, 11/19/2017 - 17:36
प्रतिसाद वेगळ्याच दिशेला भरकटलेले दिसले,थोडं वाईट वाटलं असो, ईस्लाम चा एक तटस्थ अभ्यासक म्हणून काही मतं मांडतो,सगळ्यांना मान्य व्हावीच असे बंधन नाही +सर्व धर्म समभाव नावाची कोणतीही गोष्ट ईस्लाम मध्ये नाही +स्त्री मुखत्वे प्रजोत्पादन उपभोगाचे साधन आहे +हे जग दोन भागात विभागल्या आहे दारुल-ए-ईस्लाम आणी दारुल-ए-हारब(दारुल हरब म्हणजे काफिर भूमी),प्रत्येक श्रद्धावंत मुसलमानांचे,समस्त जगास दारुल -ए-इस्लाम बनवणे हे प्रथम कर्तवय आहे +भारतावर जगातल्या सत्तावन इस्लामिक देशांचे लक्ष आहे इंडिया इज दारुल-ए-हरब कंट्री. जिहाद साठी हे एकमेव कारण पुरेसे आहे + लक्षप्राप्ती साठी श्रद्धावंत सुयोग्य प्रकारचा जिहाद वापरू शकतो १-सहअस्तित्ववादी जिहाद,२-शान्तिपूर्ण जिहाद,३-आक्रामक जिहाद,४-शरियाही जिहाद +कृपाळू अल्लाह ने प्रत्येक श्रद्धावंतास त्या जिहाद मध्ये सहभागी होण्याचे भाग्य दिले आहे.मुजाहिद, मुजा-ही-दिन.अल्लाह च्या मार्गासाठी संघर्ष करणारा सेवक

In reply to by वडगावकर

दुर्गविहारी Mon, 11/20/2017 - 10:33
मुळात धाग्याचा विषय राहिलाय बाजुलाच. प्रत्येकजण ईथे स्कोर सेटलिंगच्या मागे लागलाय. मुळ विषयावर करण्याजोग्या पोस्ट असूनही ईथे धुळवड होणार, अशी अपेक्षा होती आणि खेद वाटतोय कि अजिबात निराशा झाली नाही.

In reply to by मदनबाण

Duishen Tue, 11/21/2017 - 05:52
मदनबाणजी, सहा सोनेरी पाने लहानपणी वाचले होते. यामुळे अनेक बाबींवर प्रकाश पडला. पण शिवाजी महाराजांचा या पानात समावेश केला नाही असे स्मरते. का बरे शिवाजी महाराजांचा समावेश सोनेरी पान म्हणून झाला नसावा? हा प्रश्न अजूनही मनात घर करून आहे. जर उल्लेख असेल तर कृपया निदर्शनास आणून द्यावे. आपले यावर काही विवेचन सांगू शकाल काय?

In reply to by Duishen

नीट व्यवस्थित वाचावं असं मी सजेस्ट करेल. दुसरं मत - सहा सोनेरी पाने वाचण्यापेक्षा सरकार किंवा सरदेसाई आदी प्रभूतींनी लिहिलेली इतिहासाची बाडे वाचा असे सजेस्ट करेन.

पगला गजोधर Sun, 11/19/2017 - 21:56
Ng एके काळी गांधीजी, पटेल, आंबेडकर, नेहरू यांना रावणाची वेगवेगळी डोकी दाखवून, त्यांची हत्या करण्याचे आधीच दाखवून देणाऱ्या मनोवृत्तीची पिलावळ, आज गांधी आंबेडकर पटेलांचे खरे वैचारिक वारसदार आपणच असे दर्शवून... स्वतःच विकृत चेहरा लपवू पाहत आहे... ज्याने हे व्यंगचित्र स्वतःच्या पेपरात छापून आणले त्यानेच पुढे गांधीजीची प्रत्यक्ष हत्या केली...ह्यांच्याकडे त्यावेळेस सत्ता असती तर पुढचा नंबर कदाचित आंबेडकर व पटेलांचा लावला असता या पिलावळीने...

In reply to by पगला गजोधर

सुखीमाणूस Sun, 11/19/2017 - 22:48
लोकांना उपरति होत नसेल काय? बदल होतात. मला ईतके दिवस उजवे लोक हट्टी स्वभाव असलेले वाटायचे. पण आज कळले कोण जास्त कडवे आहे ते.

In reply to by सुखीमाणूस

पगला गजोधर Mon, 11/20/2017 - 07:56
मला ईतके दिवस उजवे लोक हट्टी स्वभाव असलेले वाटायचे.
तुमच्यामते उजवे लोक म्हणजे कोण ? उजव्या विचारसरणीचे टॉप 3 नियम सांगता येईल का ? हट्टी म्हणजे काय, त्याकडे आपण नंतर पाहू... आधी उजवे म्हणजे नक्की कोण ते सांगा.

In reply to by पगला गजोधर

सुखीमाणूस Mon, 11/20/2017 - 22:35
भांडवलदार, हिन्दु धर्म मानणारे, डावे म्हणजे सर्व धर्म सारखे पण त्यातल्या त्यात हिन्दु धर्म अन्याय करणारा अस मानणारे बरोबर आहे ना?

In reply to by सुखीमाणूस

पगला गजोधर Tue, 11/21/2017 - 06:42
उजवा म्हणजे 20 Nov 2017 - 10:35 pm | सुखीमाणूस भांडवलदार, हिन्दु धर्म मानणारे
तुमच्या माहितीतील उजवेपणाची व्याख्या पाहिल्यावर एकंदरीतच आनंदीआनंद दिसतोय तुमच्याकडे... असो, सौदी अरेबिया, हा सध्या जगातला टॉपचा "उजवा" देश आहे, हे तुमच्या माहितीसाठी इथे नमूद करतो... बाकी तुमचं चालू द्यात...

In reply to by सुखीमाणूस

पगला गजोधर Wed, 11/22/2017 - 10:03
ओह, "उजवी" चळवळ भारतीय आहे का ? ब्वर, मग तुमच्याच व्याख्येप्रमाणे, "हिंदू धर्म मानणारे + भांडवलदार" = उजवे, बरोबर... म्हणजेच शेटजी+भटजी= उजवे बरोबर ??? भारतीय लोखंसंख्येच्या किती टक्के लोक शेटजी किंवा भटजी आहेत ??? तुमच्यामते....

उपयोजक Sun, 11/19/2017 - 22:02
भाई मतिदासांचा अमानुष वध ! आज मार्गशिर्ष शु.१ शके १५९७ मध्ये या दिवशी तेगबहादुरांचे अनुयायी भाई मतिदास यांचा करवतिने कापून हत्या करण्यात आली. या वेळी दिल्लीत मोगलांचा शेवटचा राजा पराक्रमी आणि क्रुर बादशाहा औरंगजेब राज्य करीत होता. हा मोठा धर्मांध आणि जुलमी म्हणून प्रसिद्ध आहे. विश्वासघात,कपटपणा व ह्दयहीनता वगैरे दुर्गुनांचा तो धनी होता. यांच्या राक्षसी धर्म प्रेमात अनेक अपराधी,निरपराधी लोकांची आहुती पडे. शीखांचे गुरु तेगबहादुर यांनी मुसलमानी धर्मास मान्यता दिली नाही म्हणून त्यांना कैदेत टाकले होते. अनेक अनुयायी त्यांच्या मार्गावर चालत असत. मार्गशिर्ष शु.१ ला घटलेली घटना अत्यंत ह्दयद्रावक अशीच आहे. तेगबहादुरां बरोबर त्यांचे शिष्य भाई मतिदास ही दिल्लीला कैदेत होते. त्यांच्या वधाचा फर्मान बादशाहने काढला. ऎन मध्यातून करवितीने इंच इंच या प्रमाणे डोक्या पासुन त्यांना चराचरा कापण्यात आले. असे कापले जात असताना त्यांना प्रत्येक क्षणी आता तरी मुसलमान होतो काय? असे विचारले जाई पण प्रत्येक वेळेस ते नाही असे म्हणत. या अनन्वित वेदनांत मतिदासांनी सुस्कारा देखिल सोडला नाही. दिल्लीच्या चांदणी चौकात मतिदासांच्या रक्ताचा सडा पडला. पण त्यांचा आत्मा मात्र हिंदू म्हणूनच गेला. या हत्येच्या तिन चार दिवसांनी गुरु तेगबहादूर यांचीही अमानुष पणे हत्या करण्यात आली त्यांनीही मतिदासां प्रमाणे अलौकिक धैर्य दाखवले.

गामा पैलवान Sun, 11/19/2017 - 22:51
Duishen, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
मुद्दा क्र. ४ वरील आपले मत - यांत आक्षेपार्ह काहीच नाही. स्त्री व पुरुष समान नाहीत.
जोडीदाराच्या मृत्यूपश्चात आचरायच्या आयुष्याच्या संदर्भात हे विधान केलं होतं. स्त्री व पुरुष वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करतात. म्हणून ते समान धरले जात नाहीत. २.
मुद्दा क्र. ५ वरील आपले मत - निसर्गाने असंच बनवलं असेल तर कोण काय करणार. बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही.
बायका चंचल असतात यावर माझ्यापेक्षा एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल. ३.
मनुस्मृती भाग १ मधे आपण असे धाडसी विधान केले होते की "१०० कोटी" हिंदूनाही रुचेल.. पण स्त्रिया समान असत नाही असेही विधान केले. म्हणजे ५०% लोकसंख्येला (स्त्रियांना) तुम्ही सामाजिक सन्मान देत नाही. शिवाय "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही." असे सरसकटीकरण करणारे विधान केले
स्त्री व पुरुष एकमेकांशी वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करीत असल्याने पुरुषांन मनुस्मृती गौरवलेली आवडेल आणि स्त्रियांना आवडणार नाही .....?! याला म्हणतात बादरायण संबंध जोडणे !! शिवाय स्त्रियांना सामाजिक सन्मान देणारा मी कोण? प्रत्येक जण आपापल्या वर्तनाने सामाजिक सन्मान प्राप्त करतो किंवा करते, अशी माझी समजूत आहे. ४.
आपण त.जोजीना प्रतिसाद देतांना दलित, शोषित आणि वंचितांबाबत पूर्वग्रहदुषित मत व्यक्त केले. आणि विधानात सरसकटीकरण जाणवते.
आजिबात नाही. माझा पूर्वग्रह दलित, शोषित व वंचितांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्यांविषयी आहे. सरसकटीकरण जाणवलं असल्यास ते दलित, शोषित व वंचितांसंबंधी नसून त्यांच्या नावाने दुकानं चालवण्याविषयी आहे, हे कृपया लक्षात घ्यावे ही विनंती. ५.
शेवटी तर म्हणत आहात की "आहेच मुळी आमची आम्हाला काळजी."
अगदी बरोबर. बदलत्या कळशी ब्राह्मण हुशारीने जुळवून घेतात असं निरीक्षण तर बाबासाहेब आंबेडकरांनीच नोंदवलेलं आहे. ६.
जर केवळ ब्राह्मण जात आणि त्यातही पुरुष एव्हडेच जर मर्यादित आपण विचार करीत असणार तर १०० कोटी हिंदू एकत्र तरी कसे राहणार?
इथेच तर खरी गंमत आहे. एकदा का ब्राह्मण सुधारला की उरलेला भारत आपोआप सुधरेल. हे कसं होतं ते माहीत नाही. पण होतं खरं. यालाच मी ब्राह्मणजातीयवाद म्हणतो. ७.
या संकुचित विचारसरांनीमुळेच एक-एक जात धर्मांतरित होऊन जात आहे धर्मांतर करून सरळ दुर्लक्षच करत आहे..
अशा धर्मांतरित होणाऱ्या जातींसमोर मला ब्राह्मणांचा आदर्श ठेवायचा आहे. जेणेकरून हिंदू धर्माबद्दल आदरभाव वाढेल. ८.
मनुस्मृतीप्रणीत विचार करणारे हिंदूच हिंदू धर्माला अवघड परिस्थितीत आणून ठेवणार...
स्वातंत्र्यानंतर मनुस्मृती अंमलात आणली गेली नव्हती. पण तरीही काश्मीर, बंगाल व दोन्ही पाकिस्तान इथले हिंदू धोक्यात आलेच. त्यामुळे हिंदूंचं धोक्यात येणं मनुस्मृतीशी संबंधित नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Duishen Tue, 11/21/2017 - 07:19
गामाजी, आपला इथला प्रतिसाद वाचला. १. स्त्री व पुरुष वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करतात. म्हणून ते समान धरले जात नाहीत. असहमत २. बायका चंचल असतात यावर माझ्यापेक्षा एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल. मनुस्मृतीच्या धाग्यात आपण "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. बायकांच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकंत नाही. " असे विधान केले आणि आता म्हणताय की 'एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल.' मला तर हे काही उमगत नाही. ३. स्त्री व पुरुष एकमेकांशी वेगवेगळ्या कारणांसाठी विवाह करीत असल्याने पुरुषांन मनुस्मृती गौरवलेली आवडेल आणि स्त्रियांना आवडणार नाही .....?! एकदा सर्वेक्षण व्हायला पाहिजे. ४. दलित, शोषित व वंचितांसंबंधी नसून त्यांच्या नावाने दुकानं चालवण्याविषयी आहे, हे कृपया लक्षात घ्यावे ही विनंती. अशी दुकाने सगळीकडेच आहेत आणि सगळीकडेच बंद व्हावीत. ५. अगदी बरोबर. बदलत्या कळशी ब्राह्मण हुशारीने जुळवून घेतात असं निरीक्षण तर बाबासाहेब आंबेडकरांनीच नोंदवलेलं आहे. काळजी करीत असताना इतरांना सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे! एकएकट्याने जाऊन केवळ एकच पुढे जाईन आणि मागे राहिलेले पुन्हा कधीही सोबत येणार नाही हा सद्हेतू लक्षात घ्यावा. तसे तर बाबासाहेबांनी हिंदूकोड बिल पण सांगितले आहे. जातीसंस्थेचे निर्मूलनही सांगितले आहे. ६. इथेच तर खरी गंमत आहे. एकदा का ब्राह्मण सुधारला की उरलेला भारत आपोआप सुधरेल. हे कसं होतं ते माहीत नाही. पण होतं खरं. यालाच मी ब्राह्मणजातीयवाद म्हणतो. मला असे वाटते की मुळात चांगला माणूस बनणे ही प्राथमिक पायरी आहे. आणि हे सर्व जातीधर्माला लागू आहे. ७. अशा धर्मांतरित होणाऱ्या जातींसमोर मला ब्राह्मणांचा आदर्श ठेवायचा आहे. जेणेकरून हिंदू धर्माबद्दल आदरभाव वाढेल. माणूस म्हणून चांगले बनले की कुणीही सोबत येईल आणि आदरभाव वाढेल. शिवाजी महाराजांकडे १९ महत्त्वाचे सरदार मुस्लीम होते; ते यासाठी नाही की शिवाजी राजे विशिष्ट जाती-धर्माचे होते; ते यासाठी की शिवाजी राजांचे माणूस म्हणून मोठेपण आहे. धर्म आणि जातीपलीकडे जाऊन माणसाला माणूस बघण्याची दृष्टी होती त्यांच्याकडे! ८. स्वातंत्र्यानंतर मनुस्मृती अंमलात आणली गेली नव्हती. पण तरीही काश्मीर, बंगाल व दोन्ही पाकिस्तान इथले हिंदू धोक्यात आलेच. त्यामुळे हिंदूंचं धोक्यात येणं मनुस्मृतीशी संबंधित नाही. स्वातंत्र्यानंतर हिंदू कोड बिल तरी कुठे येऊ दिले? तरी हुंडाबळी प्रतिबंधाचा कायदा असूनही हिंदू महिलांचा बळी घेतला जातो ना! बळी घेतला जातो तो परंपरेच्या नावाने! त्यासाठी मनुस्मृती पठणाची गरज असत नाही. कुठल्याही समाज व्यवस्थेचा कुटुंब हा पाया असे म्हटल्या जाते (खरेतर माझ्या मते शिक्षण हा पाया आहे)... जर पायाच ठिसूळ झाला तर काश्मीर काय किंवा बंगाल काय किंवा भारत काय... परिस्थिती अवघडच होईल....

गामा पैलवान Sun, 11/19/2017 - 22:53
तर्राट जोकर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
गापै, गळपाटलेला प्रतिसाद. कशाला हरलेली लढाई लढताय?
माझ्या प्रतिसादातलं नेमकं काय गळपटलेलं आहे ते स्पष्ट करावं ही विनंती. २.
तुमच्याकडे काहीच मुद्दे नाहीत, पण उसनं अवसान आणून षड्डू ठोकताय आपले.
वरील प्रतिसादात तीन मुद्दे आहेत. जमल्यास त्यावर चर्चा करावी ही विनंती. ३.
राणीच्या कुशीत गप झोपा बघू....
तुम्ही दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार. कुठे झोपायचं ते माझं मी ठरवेन. बाकी, संघसदस्याच्या बगलेत झोप ठीकठाक लागते ना? की रात्रभर दु:स्वप्ने पडतात? ४.
उगा म्यांव म्यांव करायचं आणि डरकाळ्या फोडल्याचा आव आणायचा.
मी फोडलेल्या डरकाळ्यांकडे दुर्लक्ष करणे जमत नाही का? का तुमची सुद्धा हालत खराब झालीये? नाय म्हणजे त्याचं काये की माझी म्यावम्याव किंवा डरकाळी जे काही असेल ते ऐकून काहीजणांच्या पांढऱ्याशुभ्र पंचाचा रंग बदलून पिवळा होतो. एव्हढंच नाही तर काही लोकांच्या चष्म्याचा रंगही बदलून पिवळा होतो आणि त्यांना सगळं जग कावीळमय दिसू लागतं. तुम्ही नाही ना त्यातले? ५.
अरे हां, इकडे भारतात आरक्षण असल्याने अन्याय होतो म्हणून तुम्ही रानीच्या राज्यात गेले म्हणे.... टिळकांच्या सूनबाई सांगत होत्या परवा.
अहो मी तर हिंदू धर्माची पताका फडकावण्यासाठी इथे इंग्लंडमध्ये आलो आहे. तुम्हाला माहीत नाही की काय? आ.न., -गा.पै.

तर्राट जोकर Mon, 11/20/2017 - 16:03
श्रीगुरुजी यांना प्रश्न १. हिंदूंमध्ये घटस्फोट घेण्याची प्रोसेस कोणत्या धर्मग्रंथात आहे? २. भारतीय राज्यघटना व भारतीय कायदे सोडले तर कोणत्या हिंदू स्त्रीला कोणते अधिकार आहेत हे कोणत्या हिंदू धर्मग्रंथांत नोंदवलेले आहे? ३. राज्यघटना व नागरिकांचे अधिकार स्वातंत्र्यानंतर मिळालेले आहेत. त्याआधी हिंदू स्त्रीयांना कोणते अधिकार होते? ...मग पुढे बोलू.. हिंदु-मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांतल्या फरकांबद्दल

सतिश पाटील Mon, 11/20/2017 - 18:05
शाहरुख खान- गौरी खान, ( हिंदू बायको ) सैफ आली खान- अमृता सिंग, करीना कपूर ( २ लग्न दोन्ही हिंदू बायका ) आमिर खान- रिना दत्ता, किरण राव ( २ लग्न दोन्ही हिंदू बायका ) अरबाज़ खान- मलायका अरोरा ( हिंदू बायको ) सोहेल खान - सीमा सचदेव ( हिंदू बायको ) इम्रान खान ( अमिरचा पुतण्या )- अवंतिका ( हिंदू बायको ) जायेद खान ( मै हूँ ना ) - मलायका पारेख ( हिंदू बायको ) फ़िरोज़ खान - सुंदरी खान ( हिंदू बायको ) फरदीन खान- नताशा माधवानी इरफ़ान खान - सुतापा सिकदर ( हिंदू बायको ) अनु मालिक ( अनवर मालिक हे त्याचे खरे नाव )- अंजू ( हिंदू बायको ) दबू मालिक- ज्योती ( हिंदू बायको ) कबीर खान ( दिग्दर्शक बजरंगी भाईजान )- मिनी माथुर ( हिंदू बायको ) फारुख शेख- रूपा ( हिंदू बायको ) मीरा नायर- महमूद मामदानी इम्तियाज़ आली - प्रीती ( हिंदू बायको ) फरहान अख्तर- रिया जैन आणि अधुना भाभानी ( २ लग्न दोन्ही हिंदू बायका ) ३री श्रद्धा कपूर त्याच मार्गावर सलमानचा बाप सलीम खान- सुशीला ( मराठी ) ( हिंदू बायको ) मुख़्तार अब्बास नकवी ( भाजप राजकारणी ) - सीमा ( हिंदू बायको ) नसरुद्दीन शाह- रत्ना पाठक ( हिंदू बायको ) अमिन सायानी ( रेडिओ वाला )- रमा ( हिंदू बायको ) इस्माइल दरबार - प्रीटी सिन्हा ( हिंदू बायको ) तलत अजीज- बिना अडवानी ( हिंदू बायको ) मोहम्मद कैफ- पूजा ( हिंदू बायको ) आपण ज्यांना ओळखतो ते हे.. अजुन यादी खुप मोठी आहे....

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 10:04
@जोकर जोकर बुवा आज हसवून हसवून मारायचंच ठरवलंय का? यादी मी कशाला लपवून ठेवेन आणि कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं थांबतंय का ?

In reply to by सुबोध खरे

babu b Tue, 11/21/2017 - 06:33
हिंदू जीजाओं की लिस्ट सुनील दत्त - नर्गिस संजय दत्त - दिलनवाज शैख़ (मान्यता) ऋतिक रोशन - सुजेन खान अतुल अग्निहोत्री - अलविरा खान रोहित राजपाल - लैला खान किशन चंदर - सलमा सिद्दीकी नाना चुडास्मा - मुनिरा जसदानवाला अजय अरोरा - सिमोन खान आदित्य पंचोली - ज़रीना वहाब अजीत आगरकर - फातिमा घन्दिल्ली सुनील शेट्टी - माना कादरी सचिन पायलेट - उमर अब्दुलल्ला की बहन अरुण आहूजा (गोविंदा के पिताजी ) - नजीम शिरीष कुंदर - फरहा खान सुंदर c - खुशबू अरुण गवली - आयशा मनोज वाजपेयी - शबाना रजा पंकज कपूर - नीलिमा अज़ीम गुंडू दिनेश राव - तबस्सुम अनिल धारकर - इम्तिआज़ गुल शशि रेखी - वहीदा रहमान राज बब्बर - नादिरा ज़हीर कर्नल सोढ़ी - नफीसा अली मयूर वाधवानी - मुमताज़ रंधावा - मलिका खान विष्णु भागवत - निलोफर किशोर कुमार - मधुबाला (मुमताज़ बेगम) v s नाइपाल - नादिया कबीर सुमन - सबीना यास्मिन राजीव राय - सोनम (बख्तावर) बी आर इशारा - रेहाना सुल्तान समीर नेरुकर - तसनीम शैख़ अनुराग मोदी - शमीम कमलेश्वर नाथ सहगल - जोहरा खान विक्रम मेहता - तसनीम सौमिल पटेल - अनीता अय्यूब भारत चन्द्र नारा - जहा आरा चौधरी टीनू आनंद - शहनाज एम एस सथ्यु - शमा जैदी रवि शंकर - रोशन आरा प्रदीप चेरियन - फौजिया फातिमा पंकज उधास - फरीदा के एन सहाय - जाहिदा हुसैन ब्रिज सदाना - सईदा खानम निर्मल पांडे - कौसर मुनीर विजय गोविल - तबस्सुम अमित मोइत्रा - नाहिद करीमभॉय रूप के शोरी - खुर्शीद जहाँ हंसलाल मेहता - सफीना हुसैन कुमुद मिश्रा - आयशा रजा रणजीत बेदी - नाजनीन मनोज प्रभाकर - फरहीन रोहित रामकृष्णनन - शबनम मिलवाला गनपत लाल भट्टी - शमशाद बेगम आर के पूरी - शहनाज़ हुसैन टी के सप्रू - ताजोर सुल्ताना रमेश भगवे - जैनब महेश कौल - चाँद उस्मानी किशोर शर्मा - मलिका बानो चमन लाल गुप्ता - असगरी बाई राजा बहाद्दुर शिवेंद्र सिंह - यमन खान हेमंत भोंसले - साजिदा विवेक नारायण - सोनिया जहाँ सारनाथ बेनर्जी - बेनी आबिदी अशोक काक - जबीं जलील सुमेध राजेंद्रन - मासूमाँ सय्यद धीरज सिंह - सहर जहाँ गौरव करण - फातिमा मेहंदी मनीष तिवारी - नाजनीन शिफा शिरीष गोडबोले - ज़रीना मोइदु इन्द्रजीत गुप्ता - सुरैया सीताराम येचुरी - सीमा चिश्ती नरसिंह ज्ञान बहाद्दुर - जुबैदा बेगम सुमित सहगल - शाहीन अर्जुन प्रसाद - परनिया कुरैशी बालगन्धर्व - गोहर जान कर्नाटकी रणजीत मल्होत्रा - रुबीना बक्षी गजेन्द्र चौहान - हबीबा रहमान राजीव राव - सोनिया फतह संजय भौमिक - सबा नकवी पी जी सतीश - शकीला मलिन गज्जर - उमैमा बंदूकवाला सचिन उपाध्याय - नाजिया युसूफ राजिव सिंह - सनोबर कबीर रितेश पंड्या - रोही मिर्ज़ा विन्दु - फरहा नाज़ अनिल विश्वास - मेहरुन्निसा

In reply to by babu b

पगला गजोधर Tue, 11/21/2017 - 06:46
सौन्दर्यवती आदिती गोवित्रीकर खान, भक्ती बर्वे इनामदार. सुब्रह्मण्यम स्वामी बाबत माहिती आहे का कोणाला ?

In reply to by babu b

पगला गजोधर Tue, 11/21/2017 - 20:46
सध्याच्या स्मृती इराणी या पूर्वश्रमीच्या स्मृती मिश्रा बरे ..... पण हा जिहाद नव्हे, कारण त्या एका देशभक्त पक्षात आहे साध्याला....

In reply to by पगला गजोधर

सुखीमाणूस Tue, 11/21/2017 - 23:34
मग ती लव्ह जिहाद ची केस कशी होइल? धागा लेखक तर मुस्लिम मुलान्शी लग्न न करण्याबद्दल सान्गतो आहे.

In reply to by पगला गजोधर

babu b Wed, 11/22/2017 - 01:15
गंमतच ... स्मृती इराणीनी पारशी माणसाशी लग्न केले. मुले झाली , त्यांचीही नावे पारशीच वाटतात . मुसलमान नवरा करून मुलांची नावे मुस्लिम ठेवली , तर मात्र हिंदुंच्या पोटात दुखतं !

In reply to by babu b

सुखीमाणूस Wed, 11/22/2017 - 07:27
मुस्लीम नाही नुसती, मुस्लीम आक्रमकान्ची ठेवली आहेत. पारशी शान्तताप्रिय त्यामुळे चालत . पारशी सम्पत चालले आहेत. मुसल्मान वाढत आहेत आधिच आणि फार दन्गा माजव्तात तेव्हा आपली कशाला मदत आपल्याच देशात अशान्तता माज्वायला. बाकि सेक्युलर लोकानी (विरुद्ध पार्टीच्या असल्या ) तरी स्म्रुती इराणी ताइन्चे कौतुक केले पाहीजे,जातियतेविरुद्ध काम केल्याबद्दल.

In reply to by सुखीमाणूस

babu b Wed, 11/22/2017 - 12:11
मुस्लिम आक्रमकाचे नाव ठेवायचे नाही ? गंमतच ! उद्या गजानन नावाचा कुणी मनुष्य अट्टल चोर आहे , असे जाहीर झाले , तर ते नाव ठेवायचे बंद होणार की काय ?

In reply to by babu b

mayu4u Wed, 11/22/2017 - 15:51
... गजानन नावाचा एक यझ मनुष्य पूर्वी मिपावर अनेक आयडी घेऊन वावरत असे... सध्या त्याचा मिपावर पुनर्जन्म झाल्याची शन्का येतेय.

In reply to by सुखीमाणूस

पगला गजोधर Wed, 11/22/2017 - 16:01
नॉन सेक्युलर लोकांनी फतवा काढावा, पारशी आंतरधर्मीय विवाह, हिंदू धर्म संमत आहेत.. मुस्लिम/ख्रिश्चन आंतरधर्मीय विवाह हिंदू धर्म संमत नाही... लोकांना रेडी रेकनर मिळेल...

In reply to by श्रीगुरुजी

पगला गजोधर Wed, 11/22/2017 - 16:14
बरं मल्होत्रा तर मल्होत्रा.. पण असं ऐकिवात आहे, की स्मृतीच्या अभिनयाच्या स्ट्रगलिंगच्या दिवसात, बाल मैत्रीण म्हणून, मोनाने तिला आपल्या घरात आसरा दिला, तर काही महिन्यांनी आसरा देणाऱ्या मैत्रिणीच्या पतीशी संबंध जुळले, नंतर मोनाला घटस्फोट घ्यावा लागला, व कोणी घर देत का घर वैगरे मनस्ताप सहन करावा लागला, असो हे हिंदूजिहादचे एखादे यज्ञकर्म वै असावे..... Jasmine Philip | May 12, 2017, 12:08 IST While actor-turned-politician and union minister Smriti Irani is a popular public figure, not many know that she shares a close bond with none other than King Khan of Bollywood, Shah Rukh Khan. SRK recently took to his Instagram account to share a photo of Smriti’s step-daughter, Shanelle Irani.  Shanelle is a child from Zubin's previous marriage with Mona Irani. Smriti Irani tied the knot with Parsi businessman Zubin in the year 2001. Quite the love triangle, Smriti and Mona were childhood friends. Later, Zubin and Smriti began having an affair and the Zubin and Mona seeked a divorce.

In reply to by babu b

सुबोध खरे गुरुवार, 11/23/2017 - 10:40
बाबू भि आणि पगले बुवा लव्ह जिहादची मूळ विचारसरणी समजून घ्या. पारशी लोक "लव्ह जिहाद" करत नाहीत. कारण दुसऱ्या धर्मातून पारशी धर्मात "धर्मांतर" करता येतच नाही. जे उदाहरण दिले आहे ते केवळ द्वेषमूलक वृत्तीतून दिले आहे. केवळ भाजपच्या कार्यकर्त्यावर चिखल फेकण्याचा हेतूने हे काड्या टाकणे बंद करा. कुठलाही धागा आला कि भाजपद्वेष आलाच पाहिजे का? हा सगळा प्रश्न ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांच्या धर्मांतरामुळे होतो. बौद्ध, ज्यू किंवा पारशी लोक हिंदू लोकांसारखे दुसर्यांना जबरदस्तीने किंवा लालूच दाखवून फसवून बाटवत नाहीत.हे खरे शांतताप्रेमी धर्म आहेत. बाकी(मुसलमान आणि ख्रिश्चन) सर्व नुसतेच शब्दाचे बुडबुडे उभे करतात. यामुळे हिंदू आणि पारशी किंवा हिंदू आणि ज्यू यांच्यात दंगे होत नाहीत. दंगे, मारामाऱ्या हे नेहमी मुसलमान किंवा ख्रिश्चनांमुळे होतात. आणि त्यांनी आपसात तर "सहा शतके" युद्धे केली ( crusades)https://en.wikipedia.org/wiki/Crusades) भारतात धर्मांतर बंदी कायदा करा. लगेच ख्रिश्चन आणि मुसलमान उफाळून येतील. पारशी ज्यू बौद्ध किंवा हिंदू शांत राहतील बाबू भि म्हटलंय ना तुमच्या मूलभूत विचारसरणीत गोची आहे BMR (किंवा मेंदूत केमिकल लोच्या) आहे

In reply to by सुबोध खरे

पगला गजोधर गुरुवार, 11/23/2017 - 14:26
खरेबोवानीं स्वतःच्या अखत्यारीत, "बौद्ध, ज्यू, पारशी" या धर्मांना शुद्धीपत्र दिलय ! त्यामुळे काय प्रश्नच मिटला या धर्मांच्या बाबतीत... अजूनही, शतके उलटली तरीही, शुध्दीपत्र देण्याची हौस काही फिटत नै बुवा काहीजणांची. असते जुनी खोड डी एन ऐ एखाद्याच्या.... कोणी यांना धर्म-अधिकारी व्यक्ती मानो न मानो, हे मात्र अजूनही सर्वाना प्रजा म्हणून शुद्धीपत्र देत बसलेत... देशभक्त कोण हे ठरवणार... श्रद्धावान कोण हेच ठरवणार ... मेरिटवाले कोण हेच ठरवणार ... सगळं सगळं हेच ठरवणार... ते या मनोवृत्तीतून बाहेर पडण्याची वाट बघणे , हेचि एक काम आता ...

In reply to by पगला गजोधर

तेजस आठवले Sat, 11/25/2017 - 22:15
शुध्दीपत्र घ्यायची तुम्हाला कोणीही सक्ती केलेली नाही. जे बाटवतायत ते मात्र सक्ती करतात. तुम्हाला बाकी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल जे काही वाटत असेल तर ते तुमचे मत आहे.डॉ खऱ्यांनी त्यांचे मत मांडले. तुमचा प्रतिसाद मला सरळसरळ जातीवाचक वाटला. संपादक मंडळींना विनंती की त्यांनी ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. जे काही खरे(genuine) आयडी चांगले लेखन करत आहेत ते पण अश्या प्रतिसादांमुळे उद्विग्न होऊन लेखन करणे थांबवतील. मिसळपाव मुक्त संस्थळ आहे पण चांगले लेखन लिहिले जाणे आणि त्याला पूरक असे वातावरण कायम ठेवणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे, असे मला वाटते. काही गोष्टींना कुठेतरी आळा घातला पाहिजे. धन्यवाद.

In reply to by तेजस आठवले

पगला गजोधर Sun, 11/26/2017 - 07:52
तुम्हाला बाकी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल जे काही वाटत असेल तर ते तुमचे मत आहे.डॉ खऱ्यांनी त्यांचे मत मांडले. तुमचा प्रतिसाद मला सरळसरळ जातीवाचक वाटला.
हा प्रतिसाद, जातीवाचक आहे, असा तुमचा प्रतिसाद, माझ्या मता प्रमाणे तो सरळसरळ कांगावा आहे. काही लेख व प्रतिसाद, काही विशिष्ठ धर्मा बद्दल सामाजिक तेढ निर्माण करणारे आहेत, हे माझे मत आहे मीही माझी मते मांडतोय. मी वरील प्रतिसादात काय म्हणतोय, तेच परत अधोरेखित होतंय. genuine आयडी कोण आहे आणि कोण नाही, ह्याचं शुद्धीपत्रक कोणीही देण्याची गरज नाही...

In reply to by सुबोध खरे

babu b Sat, 11/25/2017 - 23:34
सहिष्णू असहिष्णू नेमके कोण ? जे लोक स्वत:च्या धर्मात समावून घेतात. जे लोक इतराना आपल्या धर्मात घेत् नाहीत. .... आपले दोघांचे विचार dextro व levo प्रमाणे उलटसुलट असल्याने याबाबत वाद घालण्याची इच्छा नाही. शब्बाखैर

In reply to by babu b

अनन्त अवधुत Sun, 11/26/2017 - 05:28
जे आपल्यासारखे नाहीत त्यांना त्रास न देणे हि सहिष्णुता आहे. त्यांच्या आचार विचाराचा आदर करून आपल्यासारखे होण्याची जबरदस्ती न करणे हे सुद्धा सहिष्णुतेच्या व्याख्येत येते. असो.

In reply to by babu b

हिंदू झाल्यात!? टॉपच्या नर्गिसच उदाहरण घेतलं तर तीच दफन करण्यात आलं होतं! मुसलमानांशी लग्न करून हिंदू राहिल्यात तर आपला विरोध नाही, पण जर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला गेला तर मात्र निश्चितच विचार करावा लागेल!

In reply to by babu b

सतिश पाटील Tue, 11/21/2017 - 10:25
बाबुशेठ , यातल्या किती बायका त्यांच्या पती साठी मुस्लिम धर्म सोडून हिंदू झाल्या? किंवा बायकोसाठी हिंदू पतीने नंतर मुस्लिम धर्म स्वीकारला? ते ही सांगुन टाका, कशाला ठेवताय.

इरसाल Tue, 11/21/2017 - 12:20
कर्नल सोढी आणी नफीसा अलि. तो नुसता आर. एस. सोढी आहे. कर्नल सोढी पती नाही ते अमिताभ चे नाव होते शावा शावा वाल्या पिच्चर मधे

In reply to by श्रीगुरुजी

babu b Wed, 11/22/2017 - 01:21
Female circumcision is a hot topic within Muslim circles because of the controversy coming from Muslims and non-Muslims alike. There are Muslims who believe that female circumcision is not allowed in the religion and there are those who believe it is required. In truth, it would be incorrect to say that female circumcision has no place in Islam regardless of whether it is allowed or not allowed simply on the grounds that there is not enough evidence supporting either position. The most important thing to know is that Islam protects a woman’s right to sexual enjoyment and health and if female circumcision violates those rights, automatically the practice would be considered forbidden. https://insideislam.wisc.edu/2011/02/the-truth-about-islam-and-female-circumcision/

In reply to by babu b

सुबोध खरे गुरुवार, 11/23/2017 - 10:16
कुठल्या तरी बिनडोक मुल्लाच्या पाचव्या शतकातल्या विचारसरणीच्या भाषणाचा दुवा देऊन काय सिद्ध करताय? का तुम्ही पण त्यांच्या पातळीवर खाली उतरायचं ठरवलंय? तसं असेल तर ठीकच आहे.

गामा पैलवान Tue, 11/21/2017 - 20:47
Duishen, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. त्याच्याशी साधारणत: सहमत आहे. काही भाष्य करेन म्हणतो. १.
मनुस्मृतीच्या धाग्यात आपण "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. बायकांच्या मनात काय असतं ते ब्रह्मदेवाचा बापही सांगू शकंत नाही. " असे विधान केले आणि आता म्हणताय की 'एखादा मानसतत्ज्ञ (=सायकियाट्रिस्ट) वा आधुनिक वैद्य (=मेडिकल डॉक्टर) अधिक सांगू शकेल.' मला तर हे काही उमगत नाही.
पत्नीच्या मनात ऐन वेळी काय येईल ते पुरूष सांगू शकंत नाहीत. असा अनेकांचा अनुभव आहे. तर पुरूष लोकं असं का बोलतात ते एखादा मानसतत्ज्ञ सांगू शकेल असा मथितार्थ आहे. २.
एकदा सर्वेक्षण व्हायला पाहिजे.
सहमत आहे. ३.
काळजी करीत असताना इतरांना सोबत घेऊन जाणे महत्त्वाचे! एकएकट्याने जाऊन केवळ एकच पुढे जाईन आणि मागे राहिलेले पुन्हा कधीही सोबत येणार नाही हा सद्हेतू लक्षात घ्यावा.
अगदी बरोबर. ज्याला बरोबर घ्यायचं आहे त्याच्याकडे शिकायची इच्छा हवी. या बाबतीत ब्राह्मणांचा आदर्श घेतला पाहिजे हे आंबेडकरांनी नोंदवलं आहे. ४.
मला असे वाटते की मुळात चांगला माणूस बनणे ही प्राथमिक पायरी आहे. आणि हे सर्व जातीधर्माला लागू आहे.
सहमत आहे. पण चांगला ब्राह्मणाचं जितक्या त्वरेने अनुकरण होतं तितक्या लवकर इतर जातींच्या चांगुलपणाचं होत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. ही भारतीय लोकांच्या विचारसरणीतली त्रुटी असू शकते. ५.
शिवाजी महाराजांकडे १९ महत्त्वाचे सरदार मुस्लीम होते; ते यासाठी नाही की शिवाजी राजे विशिष्ट जाती-धर्माचे होते; ते यासाठी की शिवाजी राजांचे माणूस म्हणून मोठेपण आहे. धर्म आणि जातीपलीकडे जाऊन माणसाला माणूस बघण्याची दृष्टी होती त्यांच्याकडे!
तरीपण त्यांनी वैदिक धर्मास प्रोत्साहन दिलं हे सत्य आहे. ६.
स्वातंत्र्यानंतर हिंदू कोड बिल तरी कुठे येऊ दिले? तरी हुंडाबळी प्रतिबंधाचा कायदा असूनही हिंदू महिलांचा बळी घेतला जातो ना! बळी घेतला जातो तो परंपरेच्या नावाने! त्यासाठी मनुस्मृती पठणाची गरज असत नाही.
अगदी बरोबर. मूळ मुद्दा हिंदूंवरील अत्याचारांचा होता. ज्याप्रमाणे मनुस्मृतीचा हुंडाबळीशी संबंध नाही त्याप्रमाणे हिंदू कोड बिलाचा हिंदूंवरील अत्याचारांशी संबंध नाही. ७.
कुठल्याही समाज व्यवस्थेचा कुटुंब हा पाया असे म्हटल्या जाते (खरेतर माझ्या मते शिक्षण हा पाया आहे)... जर पायाच ठिसूळ झाला तर काश्मीर काय किंवा बंगाल काय किंवा भारत काय... परिस्थिती अवघडच होईल....
सहमत आहे. मात्र शिक्षण कौटुंबिक मूल्यं जपणारं हवं. तरंच शिक्षण पायाभूत धरता येईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

babu b Wed, 11/22/2017 - 00:30
आंबेडकरांचे निरिक्षण हे त्या काळातील आहे. आज भारतात शिक्षणाबाबत सगळेच जागरुक आहेत. आणि जगातील उरलेल्या १५० देशात इतर जातीधर्मांचे लोक असतात , तेही जागरुक आहेत. आंबेडकरांना तुच्छ मानणारे लोक स्वत:चे कौतुक करायला त्यांचीच विधाने संदर्भ बदलून वापरतात , ही एक मोठी गंमतच.

In reply to by babu b

गामा पैलवान Wed, 11/22/2017 - 02:42
बाबुराव, आंबेडकरांना तुच्छ मानणारे लोक कोण? जरा स्पष्ट करणार का? तुमचा माझ्याकडे निर्देश आहे का? तसा असल्यास मी आंबेडकरांना तुच्छ म्हंटल्याचं दाखवून द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

babu b Wed, 11/22/2017 - 07:09
तुम्ही नका तुमच्यावर ओढवून घेऊ. तुम्ही साक्षात आ. न. आहात. नम्रता तुमच्या नावातच दडलेली आहे.

In reply to by गामा पैलवान

Duishen Wed, 11/22/2017 - 07:32
पत्नीच्या मनात ऐन वेळी काय येईल ते पुरूष सांगू शकंत नाहीत. असा अनेकांचा अनुभव आहे. तर पुरूष लोकं असं का बोलतात ते एखादा मानसतत्ज्ञ सांगू शकेल असा मथितार्थ आहे. मुळात पुरुष किंवा स्त्री यापैकी कुणीही, कधीही बदलू शकत. ते अनुभवपरत्वे आणि परिस्थिती सापेक्ष आहे. पुरुष आणि स्त्री असा मोकळ्या मनाने सुसंवाद झाला तर कुणालाही मानसतज्ञापर्यंत जाण्याची वेळ येणार नाही. अगदी कुठल्याही नात्याला हे लागू आहे; असे माझे मत आहे. अगदी बरोबर. ज्याला बरोबर घ्यायचं आहे त्याच्याकडे शिकायची इच्छा हवी. या बाबतीत ब्राह्मणांचा आदर्श घेतला पाहिजे हे आंबेडकरांनी नोंदवलं आहे. १. ज्याला बरोबर घ्यावयाचे आहे त्याच्यात शिकण्याची ऊर्मीही निर्माण करता आली पाहिजे. शाळेच्या उदाहरणावरून सांगायचे झाल्यास एखादे गुरुजी लोकप्रिय आणि जास्त सन्माननीय ठरण्याचे कारण ते विद्यार्थ्याला त्याचा कल समजावून घेऊन सांगतात. २. माझ्या अल्प वाचनानुसार डॉ. आंबेडकरांनी 'मुक्ती कोन पथे' असा सवाल करून 'भारत बौद्धमय करा' असा संदेश दिला. तरीपण त्यांनी वैदिक धर्मास प्रोत्साहन दिलं हे सत्य आहे. 'सभासदाच्या बखर' मधे असा कुठेही उल्लेख आढळून येत नाही. शिवाजी राजांनी मंदिर आणि मशीद दोन्ही उभारले. याचा अर्थ एवढाच की त्यांचे राज्य सर्व धर्मांना धर्मस्वातंत्र्यही देत होते आणि धर्माचा सन्मान करणारे होते. अगदी बरोबर. मूळ मुद्दा हिंदूंवरील अत्याचारांचा होता. ज्याप्रमाणे मनुस्मृतीचा हुंडाबळीशी संबंध नाही त्याप्रमाणे हिंदू कोड बिलाचा हिंदूंवरील अत्याचारांशी संबंध नाही. धर्म, प्रथा आणि परंपरा या हातात हात घालून असतात. एक बाब दुसऱ्या बाबीचे कारण तरी बनते किंवा परिणाम तरी असतो. उदा: रक्षा बंधन सण हा प्रथेचा भाग की धर्माचा भाग? मी हा प्रथेचा भाग मानतो. यामध्ये कुणी कुणाचे आणि का रक्षण करावे असा प्रश्न विचारल्यास भावाने (पुरुषाने) बहिणीचे (स्त्रीचे) रक्षण करावे असे आहे. पण बहिणीचे (स्त्रीचे) रक्षण का करावे तर ती अबला आहे ती स्वत:चे संरक्षण करू शकत नाही आणि अशी लिंगविषमता असणारे मानस समोर येते. त्याचप्रमाणे हुंडाबळी ही प्रथा असली तरीही त्यामागे लिंगभेद अशी मानसिकता दिसते.

ओम शतानन्द Wed, 11/22/2017 - 23:33
' हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे योजनाबद्ध रीतीने धर्मांतर करवून आणणे असा मुस्लिमांचा हेतू ' हा धाग्याचा विषय आहे , प्रतिक्रिया मात्र विषय सोडून भरकटत चालल्यात, भलत्याच विषयांवर म्हणजे दलित , आंबेडकर ,ब्राह्मण ,सवर्ण , यावरच जास्त येत आहेत. मूळ विषय बाजूला ठवला जातोय . धाग्याच्या विषयाशी सहमत नसल्यास किंवा असल्यास त्या संबंधी मते मांडणे अपेक्षित असते

In reply to by ओम शतानन्द

पगला गजोधर गुरुवार, 11/23/2017 - 00:13
तुमच्या विचहंटिंगच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा, मजलेखी दखलपात्र नाहीत.

In reply to by पगला गजोधर

ओम शतानन्द गुरुवार, 11/23/2017 - 00:21
तुमच्या विचहंटिंगच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा, मजलेखी दखलपात्र नाहीत. काहीही कळले नाही

In reply to by पगला गजोधर

mayu4u गुरुवार, 11/23/2017 - 11:32
तुमच्या विचहंटिंगच्या, स्कोर सेटलिंगच्या, जुन्या धाग्यांवरची धुणी नवीन धाग्यांवर धुण्याच्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षा सर्वांनी मान्य करायच्या असतात ना?

In reply to by mayu4u

पगला गजोधर Mon, 11/27/2017 - 09:44
हो का ? चान चान... असेंच चालू राहू देत, लवकरच तुम्हाला, पुढील अखिल भारतीय अधिवेशनात, गोडसे सावरकर स्नेहमंडळा कडून, समाजभूषण पुरस्कार मिळेल, त्यात तुमचं हातात रॅकेट उगारलेल्या फोटोला फोटोशॉप करून, हाती दांपट्टा दाखवण्यात येईल..... मग् काय मज्जाच मज्जा, एका हातात मटारउसळची वाटी, दुसऱ्या हातात शिकरणाची वाटी.... चैन कराल नुसती, रॅकेट फिरवल्याच्या जोरावर....

In reply to by पगला गजोधर

mayu4u Mon, 11/27/2017 - 10:56
जळजळ नाही, मळमळ बाहेर पडताना दिसतेय. असो. वेळीच मानसोपचार करून घ्या. अजूनही सुधारणेला वाव आहे.

In reply to by मोदक

पगला गजोधर गुरुवार, 11/30/2017 - 14:38
नाथुरामी प्रवृत्तीची तळी उचलून धरताना, तुमचा मात्र पुरता महालोलखान झालायं .... त्यामुळे असोच ...

In reply to by पगला गजोधर

मोदक गुरुवार, 11/30/2017 - 14:41
कुठे तळी उचलून धरली आहेत म्हणे..? बिग्रेडी चष्म्याने दिसेल तिथे गरळ ओकली की किती इन्सेंटिव्ह मिळतो म्हणे..??

In reply to by औरंगजेब

पगला गजोधर Sun, 11/26/2017 - 08:15
हिंदू फतवा Hindus Must Have 4 Kids Till Uniform Civil Code is Implemented, Says Seer at VHP Event The Swami Govindadev Giriji Maharaj said the government was insisting on a maximum of two children, but till the time the Uniform Civil Code is implemented, Hindus should have at least four children. PTI Updated: November 25, 2017, 2:24 PM IST हिंदू नी ४ अपत्यांची पैदास केली पाहिजे, म्हणजे आर्थिक परिस्थिती, पत्नीची इच्छा/आरोग्य वैगरे किरकोळ शुल्लक गोष्टी असतील यांच्या लेखी.....

माहितगार Fri, 12/01/2017 - 19:59
नबीला अल्बार्गहाउथी (नावाचे देवनागरी लेखन बरोबर आहे का माहित नाही चुभूदेघे) आमेरीकेतील एका घटस्फोट खटल्यात एका मुलाची आई मुलगा अतीरेकी विचारांपासून दूर रहावा म्हणून मुलाची कस्टडी मागते आहे. मुलाच्या शाळेतील वागण्यातील नकारात्मक बदलाची तिने आई म्हणून दखल घेणे आणि कायदेशीर मार्गाने लढणे स्पृहणीय वाटते.

babu b Fri, 12/08/2017 - 15:42
लग्नानंतर पतीचा धर्म असेल तोच त्याच्या पत्नीचाही होतो, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने असहमती दर्शवली आहे. तसेच महिलेला 'टॉवर ऑफ सायलेंस' मध्ये जाण्यास परवानगी न देणारा निर्णय 'वलसाड जोरोऑस्ट्रियन ट्रस्ट'ने मागे घ्यावा, असे आदेश दिले आहेत. लग्न झाले म्हणून कोणत्याही महिलेला तिच्या मानवी हक्कांपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. .... https://m.maharashtratimes.com/india-news/wifes-religion-does-not-merge-with-husbands-after-marriage-says-supreme-court/articleshow/61974296.cms .... केवळ नवरा अमक्या धर्माचा आहे , म्हणून विवाहानंतर बायकोचाही तोच ध्र्म असला पाहिजे , याल कोर्टाने विरोध केला. बायकोने तिच्या मर्जीने नबा किंवा जुना धर्म स्वीकारावा. ........ अगदी असेच आई वडील व मुले यांच्याहीबाबतीत होउ शकेल का ?

In reply to by babu b

सुबोध खरे Mon, 12/11/2017 - 12:09
स्टॅम्प पेपर करा नाही तर गॅझेटात द्या तुम्हाला "पारशी" होता येत नाही. तुमचे वडील पारशी असतील तरच तुम्ही पारशी अन्यथा नाही. आई पारशी असेल तर मला पारशी व्हायचे आहे यासाठी "केस" करा. पारशी नसताना तुम्हाला अग्यारीत जाता येणार नाही. तरीही अग्यारीत जायचे आहे तर कोर्टात केस करा.

In reply to by सुबोध खरे

babu b Mon, 12/11/2017 - 12:22
मी बोललो ते इन् जनरल होते. स्टॅंप करुन काही धर्म स्वीकारता येतात म्हणे. .... या केसमध्ये ती महिला जन्माने पारशीच आहे. तिने अपारशी व्यक्तीशी लग्न केले , त्यामुळे पारशी धर्म संस्थानी तिला पारशी संस्थेत एंट्री नाकारली. ...

एमी Mon, 12/11/2017 - 13:18
धागा अजूनही चालू आहे म्हणून आताच फेसबुकवर वाचलेलं हे: हे लव्ह जिहाद काय प्रकार आहे. मुलींनी आपल्या मर्जीनी लग्न करायची की नाही.. मुस्लिम मुलाशी लग्न केल्यावर त्या मुलीला ईस्लाम स्वीकारण्याची सक्ती केली जाते. नमाज पढण्याची सक्ती केली जाते. बीफ खाण्याची सक्ती केली जाते. हे सत्य आहे. नुकतीच माझ्या ओळखीच्या मुलीच्या बाबतीत ही घटना घडलेली आहे आणि ती हे सगळं करायला तयार नसल्याने माहेरी परत येऊन बसलीय. पण प्रश्न असा उभा राहतो, की स्त्रियांना लग्न केल्यावर स्वतःच्या मर्जीने कुठे आणि कुठल्या जातीधर्मात राहता येतं नेमकं.. अगदी आपल्याच जाती धर्मात, ठरवून केलेल्या लग्नातही, त्या घरच्या परंपरा सांभाळाव्या लागतात. आपले आवडीचे पदार्थ विसरून तिकडच्या आवडीप्रमाणे सैपाक रांधावा लागतो. अगदी, आमच्याकडे फोडणी अश्शी नाही बरं वरून घालत..हेही ऐकून घेऊन तसे बदल स्वीकारावे लागतात. हिंदूच्या घरात परधर्मीय सून एकतर चालत नाही आणि चालली तर हिंदू तरी तिला तिचा मुस्लिम धर्म पाळू देतात का.. मी तरी हिंदूंच्या घरी आलेल्या परधर्मीय मुली हिंदू रितीरिवाजात रुळलेल्या पाहिल्यात. अगदी पुजेलाही बसलेल्या पाहिल्यात. हां, हिंदू थोडे अधिक लिबरल असल्याने तिला तिच्या पद्धतीनेही नमाज वगैरेही पढू देत असतील फार तर... बाकी हिंदू घरात आल्यावर त्यांना होणारी मुलं ही हिंदूच बनतात ना..त्यांना नावंही हिंदूच असतात असं पाहते मी... मग मुसलमान घरात गेल्यावरही तेच होणार ना... त्यांची मुलं मुसलमान होणार आणि त्या स्त्रीला तिथल्या रिवाजांना पाळावं लागणार.. हे लग्न करण्याआधीच त्या मुलीने जाणून घ्यायला हवं, समजून घ्यायला हवं. आता ती मुलगी म्हणते, की आधी त्या मुलाने सांगितलं होतं की तुला धर्म बदलायला नाही लावणार...हा विश्वासघात असू शकतो. परंतु मुसलमान घरात जाऊन गोकुळाष्टमी साजरी करणे हे फक्त मोगले आझमच्या जोधाबाईलाच आणि तेही सिनेमातच शक्य असते. मुलींनी वाटेल तिथे लग्नं करावीत पण त्याआधी हे वास्तव समजून घ्यावे. आपल्याला कोणते आणि कितपत बदल झेपतील याचा सर्वांगाने विचार करावा. आधीच. कारण विवाहव्यवस्था ही पुरुषप्रधान आहे आणि बदल बाईला करावे लागतात. उदा. कितीही आवडला तरी घरात पारंपरिक मांसाहारी असणाऱ्या मुलाशी मी लग्न करणार नाही. तिथं मी जुळवून घेऊ शकणार नाही हा माझा विचार पक्का होता. प्यार अपनी जगह..शादी अपनी जगह भै..... स्त्रियांचा उपयोग तुमचे जाती धर्म सांभाळण्यासाठी करू नका. त्यांच्या खांद्यावर तुमच्या जाती धर्माच्या बंदुकी ठेवू नका. त्यांना खेळणं बनवू नका. सूड उगवण्यासाठी स्त्रियांचा वापर करू नका. बाकी मला माझीच एक चार ओळींची कविता आठवते (जी दोन वर्षांपूर्वी मुक्त शब्दमध्ये प्रसिद्ध झाली होती.) या जातीत, नाहीतर त्या धर्मात जन्मले असते नातिचरामि ऐवजी गच्छामि किंवा कबूल मी म्हटले असते शेवटी तर त्याच्याच घरी भाकरी थापत बसले असते अन त्याचाच वंश वाढवत बसले असते... - अलका गांधी असेरकर