मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

ओम शतानन्द · · काथ्याकूट
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे

वाचने 87592 वाचनखूण प्रतिक्रिया 413

In reply to by टवाळ कार्टा

जेम्स वांड Sat, 11/18/2017 - 21:24
धर्म ठेकेदार मंडळीने त्याला मान्यता दिली तर उत्तम, तसंही पहा, उद्या मी एखादी मुस्लिम पोरगी पटवली अन लग्न करतो म्हणले तर पहिले उठून त्यांचे धार्मिक नेतेच बोंब ठोकतील. त्याला प्रत्युत्तर सामान्य लोक देऊ शकत नाहीत ना! आपल्याला कितीही राग आला तरी अश्याजागी ठेकेदार हवेतच, अन त्यांची कमी नाही, पब मध्ये एक ड्रिंक घेतलं म्हणून मंगळूर मध्ये पोरींना बडवणारे वीर येतील का कामी बघावे लागेल ;) , अन त्यांची प्रयोरिटी हिंदू धर्म असल्यास त्यांना यावेच लागेल!

In reply to by गामा पैलवान

Duishen Sun, 11/19/2017 - 03:03
मला वाटत ही घटना १९८९ सालची असावी अनेक हिंदुनी जातीव्यवस्थेला कंटाळून धर्मांतर केले त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यावे असे अनेक पंडितांचे मत होते. पण सगळे प्रकरण पुन्हा जातीवर आले. कारण धर्मांतर केले तर नेमक्या कुठल्या जातीत घेणार?

In reply to by Duishen

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 15:58
ज्या ज्या हिंदू धर्म सोडून जायचे आहे त्यांनी तो सोडून कुठेही (मसणात) जावे. परत यायची गरज नाही. जे सध्याला हिंदू म्हणून सुखाने जगत आहेत त्यांचे जगणे हराम करू नये.

In reply to by babu b

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 15:54
तुम्ही त्यांचा पुरुष वापरुन तेच का नाही करत ?
ज्या कंच्या मुसलमानाला त्याच्या लेकरांची संमिश्र (हिंदू प्लस मुस्लिम) आयडेंटीटी मान्य असणार आहे त्याच्येशी हिंदू पोरिंनी आरामात लग्न करावे. आमचा सहर्ष पाठींबा आहे. ---------------- तेच मुस्लिम पोरिंनी करावे नि हिंदू पोरांनी मिश्र आयडेंटीटी पुढच्या पिढीला ठेऊ द्यावी. ===================================================================== पण धाग्यातली स्टोरी वेगळी आहे.

In reply to by एमी

Duishen Sun, 11/19/2017 - 03:10
कस्टडीसाठी वेगळा नियम लागू नाही. जे इतर विवाहांच्या केसेस मधे होते त्याप्रमाणेच याही केसेस मधे होते. कालच मुंबई कोर्टाने आंतरधर्मीय विवाहातून झालेल्या मुलीची कस्टडी हिंदू आजीकडे सोपवली. मुल त्याचे शिक्षण, पालन-पोषण कोण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते असा नेहमीचाच निकष गृहीत धरल्या गेला आहे. पण वारसा हक्कासाठी आंतरधर्मीय विवाहांतील संततीसाठी "इंडिअन सक्शेशन कायदा" पण बौद्ध, जैन असल्यास "हिंदू सक्शेशन कायदा" लागू आहे.

पगला गजोधर Sat, 11/18/2017 - 17:56
अत्यंत हायपोथेटिकली पुढील प्रश विचारतोय.... याचा सत्याशी तिळमात्र संबंध नाही.... समजा पुण्यातील एका उच्चशिक्षित सेक्युलर विचाराच्या ब्राम्हण तरूणाने, त्यांच्याच ऑफिस मधील एका सुस्वरूप उच्चशिक्षित दलित तरुणीशी ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन विवाह केला, त्यांना एक सुंदर निरोगी कन्या झाली. मुलीला आई वडील भावंड नाहीत.... काही वर्षे नंतर, त्यांच्या परस्परात मनोभेद होऊ लागले... त्यामुळे वाद वाढू नये म्हणून, मुलगा सोसायटीतील शेजारच्या विंग मधे राहत असलेल्या दूरच्या बॅचलर भावाच्या फ्लॅटवर राहायला गेला....परंतु घरखर्चाच्या संसाराच्या सर्व आर्थिक सामाजिक बाबतीत समान हातभार लावणे त्याने चालूच ठेवलं....कर्तव्ये करण्यात काही कमी नाही केली.... इकडे दोघांनीही घटस्फोट साठी तयारी केली, मुलीची वकील सौ भोसले, या घटस्फोट विषयातील अत्यंत नामांकित वकील होत्या, त्यांनी मुलीला कल्पना दिली, की आपल्याला केस लढताना, भावनिक होऊन चालत नाही... तर अत्यंत विजिगीषु पद्धतीने आक्रमकपणे समोरच्या पार्टीवर हल्ले करावे लागतील.... त्याचाच एक भाग म्हणून, तु (मुलीने) आपण दलित असल्याने, सासरी वारंवार अवहेलना सहन करावी लागते, व सासरकडचे आपल्यावर बौद्ध प्रार्थना पद्धत सोडून, वैदिक प्रार्थना पद्धतीची जबरदस्ती करून एक प्रकारे माझं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून मला घटस्पोट मिळावा व मुलीचा पूर्णपणे ताबा मिळावा... अशी स्ट्रॅटेजी करण्याचे ठरवले... वाचकहो तुम्ही, मुलाचे समजा वकील आहात.... श्री मानेशिंदे. तर तुम्ही वरील पार्श्वभूमीवर, मुलाचा पक्ष कसा मांडणार ? त्याचा बचाव कसा करणार ???

In reply to by पगला गजोधर

माहितगार Sat, 11/18/2017 - 19:48
पग आपण अशा समस्त मुलांचे वकीलीपत्र किमान मिपावर घेतल्याचे पाहुन डोळे लै पाणावले ;) *** हे खरय की लेखन स्वातंत्र्याचा आदरकरूनही कोर्टातून सिद्ध न झालेल्या केसेसना हवा मर्यादीतच द्यावी किंवा अद्यापी कोर्टातून सिद्ध झालेले नाही अशी टॅग लावावी. पण म्हणून वरील पग विरोधी कॅरेक्टर असॅसिनेशन करणार्‍या पग स्टाईलचे समर्थनही पोकळपायावरचे निस्टते ठरत असावे.

In reply to by माहितगार

पगला गजोधर Sat, 11/18/2017 - 22:01
माहितीगार सर, आपला वरील प्रतिसाद २-३ वेळा वाचूनही इंटरप्रीट करू शकलो नाही, क्षमस्व. कृपया, आपण मला, मी एक ५वी नापास मुलाच्या कुवतीनुसार समजून, बाळबोध दैनंदिन मराठीतुन आपला प्रतिसाद समजावून सांगण्याची विनंती करू शकतो का ?

In reply to by सुखीमाणूस

जेम्स वांड Sat, 11/18/2017 - 20:21
आजकालचे ब्राह्मण ब्राह्मण आहेत का? (धार्मिक दृष्ट्या, मनुस्मृती नुसार त्यातल्या कायद्यानुसार) हा प्रश्न ह्या निमित्ताने पुन्हा एकदा पडतो आहे, सनातन हिंदू धर्म अन ब्राह्मण जात ह्यांना जर 'इतर सगळेच कायम झोडपत' असले(च) तर आजवर हिंदुधर्म टिकून कसा काय आहे असा एक प्रश्न पडतो आहे.... ही पावती होय का? ब्राह्मणेत्तर जनतेच्या धर्मनिष्ठेची?

In reply to by जेम्स वांड

सुखीमाणूस Sat, 11/18/2017 - 21:30
आहे हिन्दु धर्म? ज्या पद्धतीने ब्राम्हणान्चे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यात जास्त हानी हिन्दु धर्मांची होते आहे. अगदी मान्य की पुर्वी ब्राम्हणानी जातीवर्चस्व गाजवलं. पण आज त्यान्च्यावर अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करायचीच वेळ आली आहे. ज्या मनुस्म्रुतिने त्याना अमर्याद अधिकार दिले तिनेच सद्वर्तनाचे बन्धन घातले. हिन्दुधर्म टिकून आहे तो केवळ सर्व जातीतल्या मूठभर धार्मिक लोकांमुळे.

In reply to by सुखीमाणूस

Nitin Palkar Sat, 11/18/2017 - 21:39
'पुर्वी ब्राम्हणानी जातीवर्चस्व गाजवलं' खरोखरी असं कधी घडलं? कारण वर्ण तर कर्माधीष्ठीत होते! ज्याला काहीच जमेत नसे तो शुद्र ठरत असे....

In reply to by सुखीमाणूस

जेम्स वांड Sat, 11/18/2017 - 22:01
मूठभर म्हणजे आकड्यांच्या भाषेत किती असावेत सरजी ?, सहज आपलं एक कुतूहल. बरं, अजून एक सांगा, तुमचं विधान आहे की 'प्रत्येक जातीतल्या मूठभर धर्मप्रेमी लोकांमुळे हिंदुधर्म टिकून आहे' चला म्हणजे ब्राह्मणांत पण मूठभरचं धार्मिक लोक आहेत हे पण मान्य झालं, ते एक असो, हे मूठभर कसं ठरलं? म्हणजे तुमचा आत्मविश्वास खरंच वाखाणण्याजोगा आहे तुम्ही बरोबर सांगू शकाल मला असे वाटते. एक हिंदू म्हणून, मी पूर्ण हिंदुधर्माला घट्ट करेल अश्या आंतरजातीय विवाहांना समर्थन द्यावे की त्याचा निषेध करावा?

In reply to by जेम्स वांड

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 16:24
ब्राह्मणांत पण मूठभरचं धार्मिक लोक आहेत हे पण मान्य झालं,
मूठभर धार्मिक आहेत, नि ढिगभर हिंदूविरोधी पुरोगामी आहेत. (जन्माने) ब्राह्मणांइतके हिंदूविरोधी कोणीच नाहीत, अगदी मुसलमानही नाहीत. जे उरलेले आहेत ते सगळे ब्राह्मण वागायला ख्रिश्चन आहेत.

In reply to by सुखीमाणूस

जेम्स वांड Sat, 11/18/2017 - 22:20
ज्या पद्धतीने ब्राम्हणान्चे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यात जास्त हानी हिन्दु धर्मांची होते आहे. हे नेमके कसे ते समजवून सांगाल का? ब्राह्मण एकंदरीत लोकसंख्येच्या ५% मात्र आहेत, ह्यातले मुसलमान , शीख, ख्रिस्ती, जैन वगैरे काढले तर ७% पकडा वाटल्यास, सात टक्के लोकांना उर्वरित खूप लोक मिळून खच्ची करायचा प्रयत्न करतायत असं समजा, त्याने उर्वरित ९३% हिंदूंचे नुकसान कसे काय होते आहे ते समजवून सांगा न कृपा करून. म्हणजे बघा ९६ कोटी हिंदू त्यातले ७% म्हणजे ६.७२ कोटी ब्राह्मण, ह्यातले सुविद्य लिबरल वगैरे धेंड सोडून द्या ५० लाख उर्वरित मध्यमवर्गीय पापभिरू, लॉ आबायडिंग गॉड फियरिंग ब्राह्मण नाडले जातायत असं धरलं तर त्याने उर्वरित ९० कोटी हिंदूंची 'हानी' कशी होते आहे ते पण सांगा प्लीज.

In reply to by जेम्स वांड

सुखीमाणूस Sat, 11/18/2017 - 22:48
मुसलमानांचे मौला, ख्रिश्चन लोकांचे पाद्री, बौद्ध लोकांचे भिख्खू तसेच हिन्दु धर्मात ब्राम्हण मग एखादा धर्म संपवण्यासाठी त्यातल्या मार्गदर्शन करणाऱ्या लोकांना सम्पवले की संपलाच तो धर्म. मी मान्य करते की जात पात मानणे चुकीचे आहे. पण उठसुठ सगळ्या गोष्टी मध्ये ब्राम्हण आणले जातात तेव्हा निषेध नोन्दवावा लागतो. आत्ता देखील पग याना उदाहरण द्यायला ब्राम्हण तरुणच मिळाला...

In reply to by सुखीमाणूस

तर्राट जोकर Sat, 11/18/2017 - 23:18
खरं तर तुम्हा लोकांना फक्त तुमची काळजी आहे हे यानिमित्ताने उघडे पडले. १०० कोटी हिंदूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:ची चामडी वाचवायचा प्रयत्न चालू आहे तुम्हा लोकांचा. अजिबात गरज नसतांना हिंदुंचे स्वयंघोषित मार्गदर्शक होऊ जाता म्हणून विरोध होतो हे समजले नाही का इतक्या वर्षांत...?

In reply to by तर्राट जोकर

सुखीमाणूस Sat, 11/18/2017 - 23:40
प्रत्येक जण स्वताची काळजी घेण्यासाठी समर्थ असतो. आगदी मान्य की ब्राम्हण स्वघोषित मार्गदर्शक आहेत. काही गुण नसतानाही त्यानी नेत्रुत्वाचा ठेका घेतला आहे. मग तरी ब्राम्हण प्रगत म्हणत त्याना आरक्षण नको म्हणता. नक्की काय खरे मानायचे?

In reply to by सुखीमाणूस

तर्राट जोकर Sun, 11/19/2017 - 02:25
काय लिहिलं आहे ते काहीही कळलं नाही. असो. ब्राह्मणांना आरक्षण कोणी नाकारलंय? होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच.

In reply to by तर्राट जोकर

एमी Sun, 11/19/2017 - 06:34
ब्राह्मणांना आरक्षण कोणी नाकारलंय? होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच. >>+१

In reply to by तर्राट जोकर

मृत्युन्जय Mon, 11/20/2017 - 11:23
मला वाटते की बहुसंख्य ब्राह्मणांना आरक्षण नकोच आहे. बहुसंख्य ब्राह्मण आरक्षणविरोधी आहेत. बहुसंख्य ब्राह्मणांना स्वतःला आरक्षण नको आहे फक्त ते कूणालाच नको अशी भूमिका आहे. तुम्हा लोकांमध्ये आणि ब्राह्मणांमध्ये हाच फरक असल्याने तुमच्या विचारांना विरोध होतो आहे हे कळाले नाही का तुम्हाला अजुन? बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदु़क ठेउन आणि दलितांचा वाली असल्याचे भासवुन तुमच्यासारख्या लोकांना केवळ स्वत:चे उखळ पांढरे करुन घ्यायचे आहे. खरं तर तुम्हा लोकांना फक्त तुमची काळजी आहे हे यानिमित्ताने उघडे पडले

In reply to by मृत्युन्जय

ह्या ह्या ह्या. ते समजलं तर "धंदा" बंद नाही होणार का? बरं दुसरा धंदा करायचा तर त्याला कौशल्य लागतं. आता ते काही मिळवायची बौद्धिक पातळी आरक्षणातुन नं मिळता झगडल्याने मिळते ह्याची समज नसल्याने सद्ध्या तरी ब्राह्मणांना शिव्या देउन चडफडायचा बिनभांडवली धंदा चालु आहे. मग ब्राह्मणांनी फाट्यावर मारलं तरी कोपर्यातुन शुक शुक करायची सवय जाणारे का? सगळचं अनधिक्रुत. आपलाच नम्र कॅजॅस्पॅ

In reply to by श्रीगुरुजी

शब्दबम्बाळ Tue, 11/21/2017 - 11:43
आरक्षणाचा मुद्दा निघाला कि आलेच नेहमीचे खेळाडू आम्ही कसे भारी बाकीच्यांपेक्षा दाखवायला! आरक्षणाच्या धाग्यावर आरक्षणाची गरज आणि त्याचे फायदे यावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली होती. जिथे तिथे इतरांना अभ्यास वाढवण्याचे सल्ले देणार्यांनी तिथे अभ्यास करावा जरा, चुकून डोक्यात प्रकाश पडला तर पडेल! आणि तरीपण जर आपल्या समाजाचा/जातीचा इतरांच्या तुलनेत प्रगत असण्याचा इतकाच अभिमान असेल तर ती इतरांच्या तुलनेतली ती प्रगती ज्या अमानुष आणि भेदभावाच्या प्रथांमुळे आपल्या पूर्वजांकडून आली आहे त्याची पण जबाबदारी घेता का ते पण सांगा! शेकडो हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित ठेऊन हिंदू धर्मात ज्यांचे ज्यांचे शोषण केले त्यांना तुमचा ६०-७० वर्षात सर्वंकष विकास का झाला नाही हे निगरगट्टपणे विचारावं तरी कसे वाटत काय माहित! आंबेडकरांनी त्यांना त्याचे अधिकार मिळवून दिले! माझ्यासोबत इंजिनीरिंगला असलेले काही मित्र जर आरक्षण आणि सवलती नसत्या तर आयुष्यात ते शिक्षण घेऊ शकले नसते आणि आज चांगल्या ठिकाणी कमावत नसते. त्यामुळे ते आंबेडकरांना इतकं मानतात! अजूनही धुणं भांडी करणाऱ्या बायका विशिष्ट समाजाच्या का असतात? कमी प्रतीची काम करणारी माणसं सवर्ण का नसतात... मंडल आयोगामध्ये या सगळ्याचा विचार करून आरक्षण आखणी केली गेली होती आणि जे लोक नोकऱ्या दलितांनी लाटल्या वगैरे सांगत असतात त्यांच्यासाठी... भारतात सरकारी नोकऱ्या एकूण नोकऱ्यांच्या जवळपास ४% आहेत. आता भारताच्या जनगणनेनुसार बहुजन असलेल्या वर्गाची काय टक्केवारी आहे बघूया त्यात! link अरेच्चा! प्रत्येक ठिकाणी ६०% च्या वर नोकऱ्या सवर्णांकडेच आहेत कि! मग इतकी आरडाओरड कशासाठी? का सहनच होत नाही इतरांची प्रगती होत असलेली? आरक्षण योग्य ठिकाणी कसे पोहोचेल इतकेच बघण्याची गरज आहे! त्याचे फायदे समाजात होत आहेतच... आणि हो मी कधी आरक्षण घेतलेली नाही बर का, नाहीतर याल लगेच धावून...

In reply to by शब्दबम्बाळ

सुखीमाणूस Tue, 11/21/2017 - 20:20
जुने भारतिय शिक्शण म्हणजे वेद, पुराणे काही कामाचे होते का? कारण आधुनिक शिक्शण ब्रिटीशानी आणले ते साधारण १२५ वर्षापुर्वी. भारताच्या घटनेने सर्वान्साठी शिक्षण खुले केले म्हणजे वन्चित समाज फार थोडी वर्ष खर्या शिक्षणापासुन दुर राहीला. हो शिक्शणाची आवड निर्माण व्हायला थोडा वेळ लागतो. हजारो वर्ष ज्या शिक्षणापासुन समाज दुर राहीला ते माझ्यामते पोथ्या पुराणे असे निरुपयोगी शिक्शण होते. तेव्हा आरक्शणाच्या मागणीपेक्शा अजुन समाज जाग्रुती आवश्यक आहे.

In reply to by सुखीमाणूस

शब्दबम्बाळ Wed, 11/22/2017 - 10:20
पोथी पुराणे किंवा भारतीय साहित्य हे नक्की निरुपयोगी होते का? म्हणजे ब्रिटिश भारतात येण्याआधी आपल्याकडे आपल्या भाषांमध्ये ज्ञानच नव्हते असे तुम्हाला म्हणायचंय का? हे खूप धाडसी किंवा बेजबाबदार विधान वाटत नाही का? आणि समजा जरी मानले कि ते निरुपयोगी होते तरी लिहिता वाचणे येणे आणि अक्षरओळख असणारे याचा काही फायदा असतो कि नाही? इंग्रजी सोडा साधी मराठी लिहिता वाचता येत नव्हती लोकांना! मग इंग्रजांच्या काळात देखील शिकून नोकऱ्यांमध्ये लागणारे कोण असणार होते? जेव्हा काही स्पर्धाच नव्हती अशा वेळी घेतलेल्या शिक्षणाचा जास्त फायदा झाला असेल असे जाणवत नाही का तुम्हाला? समाजाची प्रगती का झाली त्याची कारण याच गोष्टींमध्ये आहेत! म्हणून म्हणालो कि आम्ही "समाज" म्हणून(व्यक्ती म्हणून नाही) इतरांपेक्षा किती पुढारलेले आहे याच्या टिमक्या वाजवताना ती प्रगती बाकीच्यांना आधीच बाजूला सारल्यामुळे झाली आहे हे ध्यानात असू द्यावे! ज्या समाजाच्या गोतावळ्यात अजूनही शिकले सवरलेले लोक कमी असतील, ज्यांना आपल्या आजूबाजूला वैचारिक अभिसरण होईल अशी परिस्थितीच मिळत नाही तिथे प्रगतीचा वेग हि मंद राहणार... निदान आता शाळा सर्व जाती/धर्मांसाठी आहेत त्यामुळे मुले एकमेकांशी संवाद साधून प्रगती करू शकतात... म्हणून फक्त आर्थिक स्थिती नाही तर सामाजिक स्थान आणि परिस्थिती जास्त महत्वाची आहे!

In reply to by शब्दबम्बाळ

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 17:05
माझ्यासोबत इंजिनीरिंगला असलेले काही मित्र जर आरक्षण आणि सवलती नसत्या तर आयुष्यात ते शिक्षण घेऊ शकले नसते आणि आज चांगल्या ठिकाणी कमावत नसते. त्यामुळे ते आंबेडकरांना इतकं मानतात!
त्यांच्या लेकरांना आरक्षण घेऊ नका म्हणावं. ते वंचितांसाठी असतं. बाप इंजिनिअर झाला मोप झालं, आता गावातल्या नि जंगलातल्या पोरांना त्या जागा ठेवा. ----------------------- आम्हीही इंजिनिअरींग केलं. दलित अर्थातच जास्त गरीब होते. अनेक सवर्ण पण गरीब होते. पण दोन पिढ्या आरक्षण घेऊन, पैशाची काही ददात नसलेली तथाकथित दलित मंडळी तिथे का होती हे कळलं नाही.

In reply to by शब्दबम्बाळ

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 17:17
अरेच्चा! प्रत्येक ठिकाणी ६०% च्या वर नोकऱ्या सवर्णांकडेच आहेत कि! मग इतकी आरडाओरड कशासाठी?
अगोदर १००% सवर्ण असलेल्या व्यवस्थेत हळूहळू आरक्षण आले आहे. ५०% आरक्षणाच्या दिवशी जॉइन झालेला माणूस रिटायर होइल त्या दिवशी हे प्रमाण व्यवस्थित झालेले असेल. किमान त्यादिवसापर्यंत आरक्षण हवे. ------------------- सरकारी नोकर्‍या ४% (हाच आकडा २०१७ मधे मोदीच्या काळात किती रोजगारी वाढली ते चर्चिताना मना करायचा!!!) असताना नविन दलितांना संधी दिली नाही तर इतर ९६% वर परीणाम होणार नाही. मात्र एकदा आरक्षण घेतलेल्या लोकांनी जर ९६% मधे उडी घेतली तर ज्यांना खरी गरज आहे त्यांना मदत होइल.

In reply to by मृत्युन्जय

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 16:58
बाबासाहेबांच्या खांद्यावर बंदु़क ठेउन आणि दलितांचा वाली असल्याचे भासवुन तुमच्यासारख्या लोकांना केवळ स्वत:चे उखळ पांढरे करुन घ्यायचे आहे.
आरक्षण फक्त दलितांनाच देणं योग्य मानलं तरी ते फक्त एकाच पिढीला द्यावं. ज्यांची पोटं भरली आहेत आणि जे ब्राह्मणांवर सामाजिक अन्याय करू धजतात त्यांना कोणताही आर्थिक वंचितता नसताना आरक्षण मिळते. तेच त्यांच्या गावातल्या नि जंगलातल्या चुलतभावांना मिळत नाही. ही आरक्षणाची शोकांतिका आहे.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Mon, 11/20/2017 - 20:21
@ तर्राट जोकर होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच. जोकर बुवा गुणवत्तेला किती टक्के आरक्षण द्यायचे? का त्यांना प्रतीक्षासूचीमध्ये (WAITING LIST) ? मंगळावर जायला अंतराळवीर कोणी जायचे यासाठीची तयारी असताना म्हणजे ३५ % मागासवर्गीय १५ टक्के, इतर मागासवर्गीय, ५% शारीरिक अपंग, १० टक्के मानसिक अपंग, ३५% उच्च वर्णीय असे १०० लोक झाल्यावर प्रत्यक्ष अंतराळवीरांना जागा मिळेल का याची शंका वाटते म्हणून विचारले.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Tue, 11/21/2017 - 00:59
आरक्षणाचा मुद्दा कुणी काढला, आणि वरचे हे तीन चार बुद्धीवंत कोणावर आगपाखड करतायत? कळले कौशल्य, गरज आणि गुणवत्तेचे लॉजिक. =))

In reply to by तर्राट जोकर

विशुमित Tue, 11/21/2017 - 17:05
कळले कौशल्य, गरज आणि गुणवत्तेचे लॉजिक. =))>>> ==>> कशाचं आलाय कौशल्य आणि गुणवत्ता? ते कोणाची जहागिरी राहिली नाही आहे. ससा आणि कासवाच्या गोष्टीतील सशासारखा भ्रम आहे तो. आमच्या वाडीत मजुराची पोरं-पोरी देखील इतरांच्या रेट्याने इंग्रजी माध्यमात जातात. काय फाडफाड इंग्रजी बोलतात राव. कौतुक वाटते त्यांचे. जे काही प्रत्येक क्षेत्रात आघाडीचा टेम्बा मिरवत असतात तिथे बहुतेक जण पोहचले आहेत आणि अजून येत्या काळामध्ये स्वतःला अति प्रगत (?) बाय डिफाल्ट हुशार समजणाऱ्या लोकांना किती मागे टाकतील हे त्यांना समजणार पण नाही. आमच्या तालुक्याची ही मुलगी एवढे उतुंग यश मिळवू शकते. अनेक जण त्या यशाच्या शिखरावर जायच्या रांगेत आहेत. https://sputniknews.com/asia/201604141038016753-india-space-science/

In reply to by सुबोध खरे

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 17:21
गुणवत्तेला किती टक्के आरक्षण द्यायचे? का त्यांना प्रतीक्षासूचीमध्ये (WAITING LIST) ?
ब्राह्मणांना/सवर्णांना सिस्टिमच्या बाहेर काढायच्या नादात हे लोक स्वतःला गुणवत्ताहिन समजू लागले आहेत. आणि हे त्यांनाही कळत नाहीय.

In reply to by तर्राट जोकर

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 16:55
ब्राह्मणांना आरक्षण कोणी नाकारलंय? होऊन्देत ना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण. सगळ्यांचेच.
+१. जातीच्या प्रमाणांत देशाचे तुकडे होऊन जाऊ देत. सर्वत्र १००% जागांचे १००% आरक्षण याचा हाच अर्थ होतो. ------------ मी एक ब्राह्मण म्हणून १००% ब्राह्मण असलेल्या ब्राह्मणदेशात अत्यंत सुखाने राहिल असं वाटतं. अन्य जातींचा ड्रॅग असल्यामुळे भारतात ब्राह्मणांची जी प्रगती होत नाहीये ती अशा १००% ब्राह्मण देशात होइल.

In reply to by तर्राट जोकर

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 16:34
अजिबात गरज नसतांना हिंदुंचे स्वयंघोषित मार्गदर्शक होऊ जाता म्हणून विरोध होतो हे समजले नाही का इतक्या वर्षांत...?
भारतात ब्राह्मण नसते तर युरोपीय लोकांनी अमानव म्हणून इथल्या लोकांना संपवले असते. त्यांनी अन्य खंडांत करोडो लोक ती माणसेच नाहीत म्हणून मारून टाकले.

In reply to by सुखीमाणूस

Duishen Tue, 11/21/2017 - 04:35
मार्गदर्शन करणे ही जीवनात मिळवलेल्या ज्ञान आणि प्रज्ञेवर अवलंबून आहे. मार्गदर्शन करण्याचा अधिकार (आरक्षण!) जन्मावर नसावे असे तुमचेही मत असावे. मुसलमानांचे मौला, ख्रिश्चन लोकांचे पाद्री, बौद्ध लोकांचे भिख्खू इथे कुणीही जन्माधारित न होता त्यांच्या अभ्यासाच्या क्षमतेवर होतात. उद्या एखाद्या ओबीसी / क्षत्रिय/ वैश्य समाजातील व्यक्तीने भिक्कू बनण्याचे ठरवले तर होऊ शकतो पण तोच ओबीसी समाजातील / क्षत्रिय/ वैश्य समाजातील बांधव ब्राह्मण होऊ शकतील काय?

In reply to by Duishen

सुखीमाणूस Tue, 11/21/2017 - 06:59
सर्व जाती मधून पौरोहित्य करणारे मुद्दाम तयार व्हायला हवेत. तसेही ब्राम्हण भिक्शुकान्ची(माझ्या माहिती प्रमाणे) हल्ली लग्न जमत नाहीत. त्यामुळे या पुढच्या पिढ्या किती जण भिक्षुकी साठी उरतील कोण जाणे?

In reply to by सुखीमाणूस

Duishen Wed, 11/22/2017 - 07:47
सर्व जाती मधून पौरोहित्य करणारे मुद्दाम तयार व्हायला हवेत. हे मत मान्य आहे पौराहित्य हा धर्मसंमत आणि सेवेच्या हेतूने प्रेरित एक व्यवसाय आहे पण माझा प्रश्न असा आहे की - "मुसलमानांचे मौला, ख्रिश्चन लोकांचे पाद्री, बौद्ध लोकांचे भिख्खू इथे कुणीही जन्माधारित न होता त्यांच्या अभ्यासाच्या क्षमतेवर होतात. उद्या एखाद्या ओबीसी / क्षत्रिय/ वैश्य समाजातील व्यक्तीने भिक्कू बनण्याचे ठरवले तर होऊ शकतो पण तोच ओबीसी समाजातील / क्षत्रिय/ वैश्य समाजातील बांधव ब्राह्मण होऊ शकतील काय?"

In reply to by Duishen

अनन्त अवधुत Wed, 11/22/2017 - 09:39
ते संन्याशी होऊ शकतील. तुम्ही भिक्खू , पाद्री सोबत तुलना करताय तर संन्याशी म्हणून तुलना जास्त योग्य होईल. कारण संन्याशी सुद्धा संसार सोडून देव/ धर्माला वाहून घेतात. सध्या हिंदू समाजाची रचना अशी आहे कि ज्या जातीत जन्म झाला ती बदलता येत नाही. त्यामुळे ते जातीने ब्राह्मण होऊ शकणार नाहीत.

In reply to by Duishen

Ram ram Wed, 12/06/2017 - 21:53
ब्राह्मण शब्द गंडलेला आहे.ती वृत्ति आहे. महान विचार,सात्विक आचरण, सतत इशचिंतन हे ब्राह्मण्य आहे. जन्माने ब्राह्मण जेव्हापासून अस्तित्वात आले त्या दिवशी सत्व लोप पावले. रच्याकने duishen तुमची शाळेच्या दाखल्यावर जात कंची?

In reply to by Duishen

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 17:27
पण तोच ओबीसी समाजातील / क्षत्रिय/ वैश्य समाजातील बांधव ब्राह्मण होऊ शकतील काय?
होऊ शकतात. पण ते कस्टमरला (जे ओबीसी, क्षत्रीय, वैश्य असतात) त्यांना चालेल काय? ब्राह्मणांनी तर असा कधी विरोध केलेला नाही. कितीतरी अब्राह्मण जाती पौरोहित्य करतात - जंगम, भगत, इ.

In reply to by जेम्स वांड

आनन्दा Sun, 11/19/2017 - 09:51
ह्म्म.. बरोबर आहे.. पण आज जर विचार केलात तर बर्‍याचश्या शासकीय सेवा, खाजगी आस्थापने, समाजसुधारणा करणारे लोक इत्यादींमध्ये ब्राह्मणांचे प्रमाण लक्शणीय आहे. आणि हे आरक्षण असूनदेखील. दुर्दैवाने सत्ता अन्य समाजघटकांच्या हातात असूनदेखील अश्या मोक्याच्या जागांवर ब्राह्मण जागा अडकवून बसलेले असल्यामुळे हा प्रोब्लेम झालाय. असो, ब्राह्मणांनी तरी याचा विचार का करावा?

In reply to by आनन्दा

आनन्दा Sun, 11/19/2017 - 10:39
"दुर्दैवाने" या शब्दाची जागा कदाचित चुकलीय. "सत्ता अन्य समाजघटकांच्या हातात असूनदेखील अश्या मोक्याच्या जागांवर दुर्दैवाने ब्राह्मण जागा अडकवून बसलेले असल्यामुळे" असे वाचावे.

In reply to by आनन्दा

सुबोध खरे Mon, 11/20/2017 - 20:23
ब्राह्मण जागा अडकवून बसलेले हे कसे काय बुवा? म्हणजे सत्ता हातात नसून जागा अडकवण्याची क्षमता आहे ब्राम्हणांच्यात? मग काही तरी वेगळे असेल कि त्यांच्यात?

In reply to by सुबोध खरे

विशुमित Tue, 11/21/2017 - 17:20
मग काही तरी वेगळे असेल कि त्यांच्यात?>>> ==>> काही वेगळे बिगळे नाही . सामान्य माणसाचा IQ असतो तेवढाच असतो. स्वस्ताईत ज्यांनी ज्यांनी सरकारी नोकऱ्या पकडल्या त्यांच्या २ पिढ्यांचं कल्याण झाले असे आमचे आजोबा सांगतात. हे पटले सुद्धा. आमचे फादर जुनी मॅट्रिक फेल आणि इलेकट्रीशनचा कोर्स करून देखील एम ई सी बी वाले ओढून नोकरीला घेऊन जात होते. पण ते घरच्या जुन्या समजुतीमुळे गेले नाहीत. या उलट आमच्या चुलत्यांनी टाईमपास म्हणून इर्रीगेशन मध्ये नोकरीला गेले आणि साहेब होऊन रिटायर झाले. त्यांची दोन्ही मुलं परदेशात मोठं मोठ्या हुद्द्यावर आहेत. आम्ही अजून इथेच आहोत. पण आमच्या पुढच्या पिढीला असेच मागासलेले ठेवणार नाही. त्यामुळे जाती निहाय वेगळा असा काही गुण असतो आणि तो भविष्यात राहील अशी संभावना कमी वाटते.

In reply to by जेम्स वांड

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 16:30
हा प्रश्न निझामाच्या मंत्र्याला विचारला होता. तो १९४७ ते १९४९ काळात हैदराबादेत फक्त ब्राह्मण हिंदूंना मारत होता. त्याच्या मते एकदा ब्राह्मण पडले कि बाकी हिंदू फटकन पडतात. सगळे संस्थान फटकन इस्लामिक होइल. पण त्यावेळी ब्राह्मणांच्या रक्षणासाठी मराठे नि लिंगायत मधे पडले नि लोचा झाला. ============================= इंग्रजांनी काय केलं? फक्त ब्राह्मणांना फुरोगामी केलं, मस्तपैकी न्यूनगंड दिला आणि तो सर्व हिंदूंमधे पसरला.

In reply to by Duishen

सुखीमाणूस Sun, 11/19/2017 - 07:29
आणि हिन्दु धर्मातल्या प्रत्येकाला हवा तो व्यवसाय करता यावा. भारताची लोकसंख्या आटोक्यात राहावी. प्रत्येक स्त्री व पुरुषाला मानाने व मनासारखे जगता यावे. विन विन situation यावी. म्हणजे जात जपण्याचा प्रयत्न न होता प्रादेशिक वैशिष्ट्ये जपली जावीत, पण भारत एक रहावा.

In reply to by सुखीमाणूस

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 16:18
ज्या पद्धतीने ब्राम्हणान्चे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यात जास्त हानी हिन्दु धर्मांची होते आहे.
ज्या ब्राह्मनेतर हिंदूंना ब्राह्मणांची वाट लावायची आहे त्यांचा भविष्यात जोगेंद्रनाथ मंडल होणे अपरिहार्य आहे. हिंदू धर्माचं ब्राह्मणांनी टेंशन घेऊ नये. गेला तर गेला उडत. शेवटी काश्मिरात आज फुटिरांचं नेतृत्व करणारे सगळे पूर्वाश्रमीचे ब्राह्मण आहेत, दुसरे हिंदू नाहीत. मंजे अगदी धर्मांतर, देशांतर, निष्ठांतर करूनही त्यांच्या पिढ्यांचं भविष्य सुरक्षित आहे. ----------------------------- उलट ब्राह्मणांनी फटकन धर्मांतर होऊ द्यावं. सत्ता राहिलच, आणि ब्राह्मण म्हणून शिव्या बसणार नाहीत. हा गेम इतिहासात अनेक ब्राह्मणांनी खेळलाय. आताचे आरेसेसवाले उगाच ताणून धरताहेत.

In reply to by जेम्स वांड

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 16:09
आजकालचे ब्राह्मण ब्राह्मण आहेत का?
लोक एकीकडे आजकालचे ब्राह्मण ब्राह्मण आहेत का? असं म्हणतात आणि दुसरीकडे इतिहासात ब्राह्मणांनी लै अन्याय केले, पापाचरण केले मंतात. च्यायला, अवघडै.

In reply to by पगला गजोधर

ओम शतानन्द Sat, 11/18/2017 - 20:19
तुमचे नाव पगला गजोधर आहे त्यामुळे बहुधा तुम्ही असले पागलपणाचे प्रश्न विचारात आहात , तुम्हाला वरील विषय का मांडला आहे तेच समजलेले नाही हिंदू मुलीना पटवून त्यांच्याशी लग्न करून त्यांच्याकडून आपली संतती पैदा करणे व आपल्या संख्याबळात वाढ करणे ज्या योगे काही वर्षाने लोकसंख्येत बदल होऊन मुस्लिमबहुल क्षेत्र निर्माण होतील, एकेक प्रांत इस्लाममय करण्याचा हा एक मार्ग आहे. हिंदू समाज हा लिबरल असल्यामुळे इतर धर्मीयांबाबत सहसा सहयोगाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. हिंदू आपल्या मुलांवर संस्कार करण्यात ,धर्माबद्धल आत्मीयता निर्माण करण्यात , इस्लामचे सत्य स्वरूप व त्यापासून हिंदुना असलेलेला धोका याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या बाबतीत कमी पडतो . हिंदू मुली आणि मुस्लीम मुलगा यांचे लग्न होण्याचे प्रमाण आणि मुस्लीम मुलगी व हिंदू मुलगा यांचे लग्न होण्याचे प्रमाण हे थोड्या फार फरकाने समसमान असते तर हा विषय गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नव्हती पण चित्र नेमके उलट आहे , आणि ह्या मागे काही strategy निश्चित आहे , पगल्या माणसांनी या विषयात नसते फाटे फोडण्याचे कारण नाही , हिंदू मुस्लीम आणि सवर्ण दलित हे विषय एकसारखे नाहीत

In reply to by ओम शतानन्द

जेम्स वांड Sat, 11/18/2017 - 21:04
मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींसोबत विवाह करून आपली संतती वाढवून एक एक प्रांत इस्लाममय करणे हा प्लॅन मुस्लिमांचा असावा असे आपले म्हणणे आहे असे समजले. एक धर्मप्रेमी मनुष्य म्हणून तुमची कळकळ नीट पोचली, पण काही तांत्रिक प्रश्न पडलेत, १. एक हिंदू मुलगी, ती मुस्लिम झाल्यावर एकंदरीत किती (अपर लिमिट मुले) निरोगी आणि पुढे 'युद्ध करण्यालायक' जन्माला घालू शकतील? २. मुले जन्मण्याची वृत्ती पूर्णपणे धर्मावर अवलंबून असते? २०११ च्या जनगणना आकड्यांनुसार भारतात स्त्रीयांचा जननदर (वूमन फर्टिलिटी रेट ) बऱ्यापैकी म्हणजे दिसून येण्याइतपत कमी झालाय, तो आकडा भारतीय जनगणना कार्यक्रमासारख्या एका विशाल प्रकल्पांतर्गत जमा करून अतिशय काटेकोर छाननी केलेला असतो, हे बहुतेक आपण सुद्धा जाणतो दोघं. ह्यात हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मातील स्त्रियांचा जननदर कमी झाला आहे, अश्या बातम्या त्याचवेळी आल्या होत्या, हा डेटा ग्राह्य धरला तर त्याला जमेस धरून बोलले तर मुस्लिम लोकसंख्या आडमाप वाढेल हे भावनिक दृष्टीने बरोबर वाटले तरी आकडेवारीनुसार तसे होईल असे वाटत नाही, मग काही मुर्खमुली फशी पडल्या तर काय होणार आहे खास? लोकसंख्या वाढीवर धार्मिक छाप किती हे पाहायला मी इंडोनेशिया ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या मुस्लिम राष्ट्राचा पॉप्युलेशन डेटा पाहिला , गंमत म्हणजे तिथे २०१०- २०१२ पर्यंत म्हणजे दोनच वर्षात स्त्री जननदरात दिसून येण्यालायक गटांगळी दिसली, पार कॉन्ट्रसेप्टिव पेनिट्रेशन पण ६१% आलं, बहुसंख्य मुसलमान असलेल्या देशात हे कसे साधले असेल? मला वाटते, धर्म धर्म किंवा nationalism कितीही नाकारले तरी इस्लामने तरीही, भूगोलपरत्वे मानवी शारीरिक, मानसिक जडणघडणीत फरक हा पडतोच, इस्लाम ख्रिस्ती धर्म ते जमेस धरत नाहीत म्हणून ते अवैज्ञानिक धर्म होत, हिंदुत्व तितकं लिबरल (बदनाम शब्द आहे खरं दुसरा सुचलं नाही) आहे, आहे म्हणून वैज्ञानिक धर्म आहे. असं एकंदरीत माझं मत, तुमच्याकडे काही आकडेवारी असली तर द्या, सांख्यिकी माझा विषय नाही, त्यामुळे मी चुकू शकतो, थोडं संभाळून दुरुस्त करून द्याल ही विनंती.

In reply to by जेम्स वांड

तर्राट जोकर Sat, 11/18/2017 - 21:22
अभ्यासू आकडेवारीशी शतानंदसारख्या मुस्लिमफोबिया झालेल्यांना काही घेणे देणे नसते. आकडेवारी अभ्यास वगैरे आलं की त्यांचं डोकं हँग होतं. त्यांना त्यांच्या आवडत्या गॄहितकाशी संबंधित चमचमीत सनसनाटी सांगा, गावभर लोकांचे कान फुंकत फिरतील. पण थोडा अभ्यास करायला सांगा, पाय लावून पळून जातील. इतकेच काय तर आकडेवारी मांडली तरी मुस्लिमांची खरी आकडेवारीच नसते, ते खोटे बोलतात, मुलं बायका लपवून ठेवतात वगैरे पर्यंत इथल्या अभ्यासु-ज्ञानी सदस्यांचे मत वाचले आहे. तेव्हा मुस्लिमांविरुद्ध वातावरण तापवण्याच्या लाइफटाइम मोहिमेवर असलेल्या लोकांना घेरी आणणारे प्रश्न टाकू नका वांडसाहेब.

In reply to by तर्राट जोकर

जेम्स वांड Sat, 11/18/2017 - 21:31
ओम शतानंद साहेबांचा काय प्रतिसाद येतो ते अनुभवून पाहावे म्हणतो. तुमच्या निरीक्षणाचा आणि अनुभवाचा आदर आहेच, फक्त मला ओमजी ह्यांच्या सुसंगत प्रतिसादाची वाट पाहावी वाटते आहे, कारण ते तसा प्रतिसाद देतील असा आशावाद आहे मला थोडा :)

In reply to by जेम्स वांड

आनन्दा Sun, 11/19/2017 - 10:36
खरे अहे.. १. परंतु सध्या भारत दार उल हब अहे.. आणि भारतात कडवे मुसलमान अनेक आहेत हे देखील वेळोवेळी दिसून येत आहे. २. कोणतेही युद्ध हे नैतिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अश्या सगळ्या पातळ्यांवर लढले जाते. त्यामुळे लव्ह जिहाद नावाची संकल्पना अस्तित्वातच नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कदाचित त्याचा परिणाम आकडेवारीवर प्रभाव टाकण्याइतका मोठा नसेल, पण जर बहुसंख्य समाजाने दुर्लक्श केले तर भविष्यकाळात ही एक मोठी समस्या बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर अजून तो रोग डोळ्यांना दिसण्याइतका मोठा झालेला नाही, म्हणून इलाज करायची गरज नाहे असे म्हण्ण्यासारखे आहे हे.

In reply to by ओम शतानन्द

Duishen Sun, 11/19/2017 - 03:29
सर, खाली काही उदाहरणे - केंद्र सरकारच्या अहवालानुसार (एन. सी. आर. बी.) दर सव्वा तासाला एका हिंदू महिलेचा हुंडा बळी जातो हे हिंदू समाज हा लिबरल असल्याचे लक्षण आहे का? सन २०१५ मधे एस.सी. एस.टी यांच्यावरील अत्याचाराच्या एकूण ५५९१७ घटना पोलीसदरबारी नोंद झाल्या. दबावामुळे नोंद न झालेल्या घटना यापेक्षा अधिक आहेत. ५५९१७ एका वर्षात म्हणजे दिवसाला साधारण १५३ घटना म्हणजे तासाला ६ घटना याचाच अर्थ दर ३० मिनिटाला ३ अत्याचाराच्या घटना म्हणजे दर १० मिनिटाला १ एससी किंवा एस.टी कुठेतरी बळी पडत आहे. हिंदू समाज हा लिबरल असल्याचे लक्षण आहे का? वरील विधान लिहितांनाच भारतात कुठल्यातरी एससी किंवा एस.टीचा बळी जात असणार.... माहितीची लिंक http://ncrb.nic.in/StatPublications/CII/CII2015/FILES/Figures%20at%20a%20Glance%202015-15.11.16.pdf

In reply to by Duishen

जेम्स वांड Sun, 11/19/2017 - 09:23
त्यातही, धर्म अधिष्ठित 'मॉब लिबरलिझम' हे अबसोल्युट असते किंवा मी तसे सुचवतोय, असा आपला गैरसमज झाला आहे बहुतेक, धर्म जात आधारित लिबरल विचार म्हणजे एखाद्याच्या टिकेकडे कीती कानाडोळा केला जाऊ शकतो ते, असे माझे वैयक्तिक मत आहे. अबसोल्युट लिबरल कोणीच नसतं, अगदी व्होल्टेयर , रुसो, वॉशिंग्टन कोणीच लिबरल नव्हते अन आजचे तथाकथित लिबरल सुद्धा लिबरल नसतात, त्यामुळे हिंदुधर्म सुद्धा अबसोल्युट लिबरल नाही, पण एकंदर जागतिक पातळीवर जे काही 'धार्मिक आघाडीवर' सुरू आहे त्या अँगल मध्ये पाहता हिंदुत्व (राजकीय नाही धर्म म्हणून) बरंच लिबरल आहे, तुम्ही मायक्रो विचार करताय मी मॅक्रो इतकेच अंतर होय, मी ५०% असहिष्णु आहे म्हणजे ९९% असहिष्णु असणाऱ्यापेक्षा लिबरलच आहे नाही का? आता जर त्या ५०% ला पर्सेन्टाईल मध्ये कन्व्हर्ट केले अन मायक्रो विचार केला तर मी शंभर टक्के असहिष्णु आहे!

In reply to by जेम्स वांड

Duishen Sun, 11/19/2017 - 15:13
जेम्स जी, प्रतिसादाबाबत धन्यवाद! माझा प्रश्न ओम जी यांच्या "हिंदू समाज हा लिबरल असल्यामुळे ..." या विधानाला आहे.

In reply to by Duishen

सुबोध खरे Mon, 11/20/2017 - 20:39
@ Duishen केंद्र सरकारच्या अहवालानुसार (एन. सी. आर. बी.) दर सव्वा तासाला एका हिंदू महिलेचा हुंडा बळी जातो हे हिंदू समाज हा लिबरल असल्याचे लक्षण आहे का? For example, the oft-cited claim (including by Kapil Sibal on 26 May 2017 in this article) that 68% of all divorced women are Hindus while only 23.3% are Muslims, is flimsy and meaningless. Hindu women outnumber Muslims by five times, so it is only logical that the share of Hindu women in the divorced women population will be higher. http://www.livemint.com/Opinion/ydCWT2mGxmg4d9NXrMaxEI/Hindus-and-Muslims-The-true-picture-of-divorce.html Out of all divorced women, 65.9 per cent were divorced orally. http://indiatoday.intoday.in/story/triple-talaq-muslim-women-supreme-court-sharia-law-islam/1/916882.html हि आकडेवारी काय दाखवते?

In reply to by सुबोध खरे

Duishen Tue, 11/21/2017 - 03:54
सुबोधजी. माझे उदाहरण हुंडाबळी प्रथेबाबत आहे. आपण घटस्फोटाच्या उदाहरणाशी तुलना करीत आहात. कृपया मुस्लीम धर्मातील हुंडाबळीचे (!) उदाहरण देऊन मला समजावून सांगा. मला जाणीव होती की कुणीतरी वाचक मुस्लिमांशी तुलना करणारे प्रतिसाद देतील. म्हणून मी खास हिंदूधर्माचे लक्षण असणारे उदाहरण दिले. सुबोधजी, पण जरी आपण ही तुलना केली तरी त्यातून मी काय बोध घ्यावा? गुन्हा तो गुन्हाच. त्रास तो त्रासाच! "मुस्लिमांमध्ये घटस्फोटाचा दर ३.७ आणि हिंदूमध्ये तो २ आहे म्हणून हिंदू लिबरल आहेत.". हे तर्कशास्त्र अगम्य आहे. असा तुलनात्मक अभ्यास व्हावा पण तो श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी वापरू नये पेक्षा एखाद्या सामाजिक प्रश्नाचा ट्रेंड समजून त्यावर उपायासाठी असावा. इस्लामला आपण तुलना करण्याचे मानक मनात असणार. पण माझी दृष्टीने (वरील उदाहरणात) समता हे मूल्य तुलनेचे मानक आहे.

In reply to by पगला गजोधर

सेक्युलर पब्लिकच माहिती नाय, पण आपण मात्र निव्वळ ह्याच कारणामुळे अश्या टाईपच्या प्रेम प्रकरणात पडलो नाय! 497 ए सोबत अट्रोसिटी दोन्ही नाय परवडायची बाबा :D

In reply to by पगला गजोधर

मृत्युन्जय Mon, 11/20/2017 - 12:04
जर ती उलगी धादांत खोटे विधान करत असेल तर नक्कीच मी त्याचा विरोध करेन. अर्थात तिचे विधान खोटे पाडणे फारच सोप्पे असेल कारण तथाकथोत उच्च्वर्णीय जातीतील मुलाने स्वतःच्या मनाने एका तथाकथित निम्नजातीय मुलीशी लग्न केले तेथेच त्याचा काही गैर उद्देश नव्हता असे सिद्ध होइल. तुमच्या उदाहरणात मुलगी ब्राह्मण असेल आणि मुलगा दलित असेल तर मात्र खोटे सिद्ध करणे "थोडे " अवघड जाइल. असो. या प्रश्नाचा सदर धाग्याशी काय संबंध आहे ते कळाले नाही. सदर घटनेतील हिंदु मुलगी धादांत खोटे बोलते आहे असे काही तुम्हाला म्हणायचे असल्यास तसे पुरावे कृपया सादर करावेत अन्यथा मनमानी उदाहरणे देउन आपण लोकांची दिशाभूल करत आहात असा एखाद्याचा स्समज होउ शकतो. उद्या अश्याच आशयची उदाहरणे दाउद इब्राहिम, टायगर मेमन, अफझल गुरु, मोहम्मद अफरोज, मुकेश सिंग, रमण राघव यांचा बचाव करतानाही देता येतील (शेवटची २ नावे मुद्दाम शोधुन काढली नाहितर माझ्यावर मुस्लिम्द्वेष्टा भक्त असल्याचा आरोप व्हायचा). पण जर त्या उदाहरणांचा आणि वरील व्यक्तींचा संबंध नसेल तर एकाच मीटर मध्ये ती उदाहरणे देणे हे अतिशय अयोग्य, असंवेदनशील आणि असहिष्णु आहे याची कृपया नोंद घ्यावी.

In reply to by पगला गजोधर

arunjoshi123 Sat, 12/09/2017 - 16:06
तर तुम्ही वरील पार्श्वभूमीवर, मुलाचा पक्ष कसा मांडणार ? त्याचा बचाव कसा करणार ???
त्याचा बचाव करण्याचा प्रश्नच येत नाही. मुलीने धर्मांतर करायचे पहिले मान्य केले नसताना तिला वैदिक पद्धती शिकवणं गुन्हा आहे. असली वकीली मी घेणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

Duishen Sun, 11/19/2017 - 06:58
दर सव्वा तासाला जी हिंदू स्त्री हुंडाबळी जाते तेही पूर्वपुण्याईमुळेच का?... आणि हुंडाबळी घेणे म्हणजे पाप नसेल ना..पेक्षा पुण्यकर्म आहे का?

सुखीमाणूस Sat, 11/18/2017 - 23:15
मी मुम्बैत वाढल्याने जाती पाती आणि धर्म यात भेदभाव करत नाही. पुण्यात नोकरी साठी आले तेव्हा कोथरूड ते विमाननगर कंपनी बसने प्रवास करत असे. बस चालक मुसलमान होता. मी कोथरूडमध्ये शेवटी उतरायचे. कारण नसतांना त्याने एक दिवस आमचा एक अल्ला आणि तुमच्या धर्मात ३३ कोटी देव. अस कधि असत का वगैरे सुरू केले. ते 1999 साल होते. आधीचे मुम्बई दंगली व बॉम्ब स्फोट खूप जवळून अनुभवले होते. तेव्हा मी गप्प बसणे योग्य समजले. पण डोक्यात तिडीक गेलीच. आज मी जे स्वातन्त्र्य उपभोगत आहे आणि माणसासारखे व मनासारखे जगत आहे ते केवळ हिन्दु धर्मात जन्म घेतला म्हणुन. हा धर्म सहिष्णू आहे म्हणुन... तेव्हा माझा कायम प्रयत्न राहील की माझ्या आजूबाजूच्या सगळ्या स्त्रियांना मानाने व मनासारखे जगायला मिळावे. मुसलमान मुलाशी लग्न करून असे आयुष्य मिळणे कठीण वाटते.

गामा पैलवान Sun, 11/19/2017 - 01:09
तजो, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. १.
खरं तर तुम्हा लोकांना फक्त तुमची काळजी आहे हे यानिमित्ताने उघडे पडले.
आहेच मुळी आमची आम्हाला काळजी. काश्मिरी ब्राह्मणांनी नाही घेतली स्वत:ची काळजी. त्यांची हालत दिसतेय आम्हाला. गेले ६५ वर्षं कसलंही आरक्षण वा संरक्षण नसतांना परत आज ब्राह्मणांच्या नावानेच बोंबाबोंब? नक्की प्रकार काय आहे? २.
१०० कोटी हिंदूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:ची चामडी वाचवायचा प्रयत्न चालू आहे तुम्हा लोकांचा.
नावाप्रमाणे तर्राट विधान आहे. कसली बंदूक? आणि कसली चामडी? पाकिस्तानात हिंदू औषधाला तरी उरलेत काय? बंगाल मध्ये घुसखोर मुस्लिम कसे शिरजोर झालेत ते दिसंत नाही काय? डोळे फुटले नाहीत आमचे. ३.
अजिबात गरज नसतांना हिंदुंचे स्वयंघोषित मार्गदर्शक होऊ जाता म्हणून विरोध होतो हे समजले नाही का इतक्या वर्षांत...?
ब्राह्मण जर स्वयंघोषित मार्गदर्शक असले तर मग विरोध कशाला? सरळ दुर्लक्ष करा ना ब्राह्मणांकडे. लक्ष द्यायची जबरदस्ती आजिबात नाही. त्याचं काये की दलित, शोषित आणि वंचितांच्या नावाखाली गेले ६५ वर्षं जोमात चाललेली दुकानं आता कोमात जाऊ लागलीयेत. म्हणून ब्राह्मणांच्या विरोधात थयथयाट. आम्हाला कळतं हो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

Duishen Sun, 11/19/2017 - 04:43
मनुस्मृती भाग १ ब्राह्मण्याचा उदोउदो 23 Oct 2017 - 12:53 am | गामा पैलवान मला रुचेल. माझ्यासोबत १०० कोटी हिंदूंनाही रुचेल. - मनुस्मृती भाग १ मधे आपले हे विधान होते. मनुस्मृती भाग १ मारवा यांना प्रतिसाद 20 Oct 2017 - 8:59 pm | गामा पैलवान यामधील आपली महिलांविषयीची मते मुद्दा क्र. ४ वरील आपले मत - यांत आक्षेपार्ह काहीच नाही. स्त्री व पुरुष समान नाहीत. मुद्दा क्र. ५ वरील आपले मत - निसर्गाने असंच बनवलं असेल तर कोण काय करणार. बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही. आता त.जो.जीना वरील प्रतिसाद देतांना आपण केलेली विधाने - १. आहेच मुळी आमची आम्हाला काळजी. काश्मिरी ब्राह्मणांनी नाही घेतली स्वत:ची काळजी. त्यांची हालत दिसतेय आम्हाला. २.ब्राह्मण जर स्वयंघोषित मार्गदर्शक असले तर मग विरोध कशाला? सरळ दुर्लक्ष करा ना ब्राह्मणांकडे. लक्ष द्यायची जबरदस्ती आजिबात नाही. ३. त्याचं काये की दलित, शोषित आणि वंचितांच्या नावाखाली गेले ६५ वर्षं जोमात चाललेली दुकानं आता कोमात जाऊ लागलीयेत. म्हणून ब्राह्मणांच्या विरोधात थयथयाट. आम्हाला कळतं हो. मनुस्मृती भाग १ मधे आपण असे धाडसी विधान केले होते की "१०० कोटी" हिंदूनाही रुचेल.. पण स्त्रिया समान असत नाही असेही विधान केले. म्हणजे ५०% लोकसंख्येला (स्त्रियांना) तुम्ही सामाजिक सन्मान देत नाही. शिवाय "बायका चंचल असतात त्यात नवीन काहीच नाही." असे सरसकटीकरण करणारे विधान केले आपण त.जोजीना प्रतिसाद देतांना दलित, शोषित आणि वंचितांबाबत पूर्वग्रहदुषित मत व्यक्त केले. आणि विधानात सरसकटीकरण जाणवते. शेवटी तर म्हणत आहात की "आहेच मुळी आमची आम्हाला काळजी." जर केवळ ब्राह्मण जात आणि त्यातही पुरुष एव्हडेच जर मर्यादित आपण विचार करीत असणार तर १०० कोटी हिंदू एकत्र तरी कसे राहणार? या संकुचित विचारसरांनीमुळेच एक-एक जात धर्मांतरित होऊन जात आहे धर्मांतर करून सरळ दुर्लक्षच करत आहे.. आणि हिंदूचे नुकसान करण्यास इस्लाम कशासाठी हवा?... मनुस्मृतीप्रणीत विचार करणारे हिंदूच हिंदू धर्माला अवघड परिस्थितीत आणून ठेवणार...

In reply to by गामा पैलवान

Duishen Sun, 11/19/2017 - 05:21
काश्मिरी ब्राह्मणांनी नाही घेतली स्वत:ची काळजी. त्यांची हालत दिसतेय आम्हाला. जसे हैद्राबाद संस्थानात मुस्लीम राजा पण अधिकांश हिंदू प्रजा होती त्याच्या अगदी विरुद्ध काश्मीर मधे.. हिंदू राजा आणि मुस्लीम प्रजा.. दोन्ही राजे सरंजामशाहीचे पुरस्कर्ते आणि आणि जनतेला छळणारे! सरदार पटेलांमुळे त्यांना भारतात शामिल होणे भाग पडले. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतराविषयी दोन्ही मते आहेत - एक मुस्लीम भय किंवा तत्कालीन सरकारी धोरणे (तेथील मुस्लिमांना शह देतांना पंडितांचा बळी जाऊ नये म्हणून त्यांचे संपूर्ण स्थलांतर करण्याचे धोरण). पण ते विस्थापित झाले आणि विस्थापानेचा त्रासही भोगत आहेत हे सत्य. शासन आणि असरकारी पातळीवर प्रयत्न चालू आहेत. काश्मिरी पंडितांना २% पासून ५% पर्यंत शिक्षण आणि नौकऱ्यामधे आरक्षण आहे. खुद्द महाराष्ट्र शासन त्यांना २% आरक्षण देत. शिवाय ते ओपन मधूनही अर्ज करू शकतात. http://www.milligazette.com/news/4750-job-quota-for-kashmiri-pandits http://indianexpress.com/article/india/india-news-india/kashmiri-migrants-to-continue-getting-5-quota-in-delhi-university-2816567/ माझे या आरक्षणाला पूर्णत: समर्थन आहे. पाकिस्तानात हिंदू औषधाला तरी उरलेत काय? बंगाल मध्ये घुसखोर मुस्लिम कसे शिरजोर झालेत ते दिसंत नाही काय? डोळे फुटले नाहीत आमचे. जर पाकिस्तानी लोकांनी इथल्या मुस्लिमांची काळजी केली तर आपल्याला चालेल काय! माझा एक प्रश्न आहे, गामाजी! १९८५ च्या आसपास स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडितांना अवघ्या काही काळातच आरक्षण मिळते आणि त्याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित होते पण ओबीसी समाजाला १९५० ते १९८९ अशी चाळीस वर्षे वाट का पहावी लागली. किंवा ज्या दलित, वंचित, पिडीत लोकांबाबत आपण पूर्वग्रहदुषित मत व्यक्त केले त्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सरकार एव्हडा ढिसाळपणा का दाखवते? शिवाय काश्मीरमधे ७.६% एस.सी. आहेत त्यापैकी कुणीच स्थलांतरित झाले / केले नाहीत का? त्यांच्या बाबत तर एकही अवाक्षर आजपर्यंत ऐकले नाही.

In reply to by Duishen

सुखीमाणूस Mon, 11/20/2017 - 22:54
काँग्रेस चे सरकार असताना का बरे इतर मागास वर्गीय आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिला?आणि आरक्षण मिळालेले २/३ पिढ्या नंतर स्वतहून आरक्षण का सोडत नाहीत?

In reply to by तर्राट जोकर

सुखीमाणूस Tue, 11/21/2017 - 07:10
म्हणजे माझे अगदी स्पष्ट मत आहे की कोणीही दानधर्म घेत पिढ्यानपिढ्या जगू नये. मग ते धार्मिक असो, सामाजिक असो की राजकीय. कारण दोन ते तीन पिढ्यांनंतर जर तुम्ही प्रगती केली नसेल तर आरक्षणाचा हेतू साध्य झाला असे होत नाही...

In reply to by सुखीमाणूस

तर्राट जोकर Tue, 11/21/2017 - 12:55
हा हा हा, दान धर्म? कोण करतंय दानधर्म? तुम्ही? आरक्षणाच्या बेसिकबद्दलच तुमच्याकडे ज्ञानाचा उजेड आहे... अभ्यास वाढवा..... तुमच्या जळजळीचे कारण तिथेच दडलेले आहे. जोवर ही जळजळ आहे तोवर आरक्षणाची गरज राहणार. हे एकदाचे लक्षात घ्या.

In reply to by तर्राट जोकर

सुखीमाणूस Tue, 11/21/2017 - 20:31
जळ्जळ नाहि. ग्लोबलायझेशन मुळे बर चाललय. नोकरी केली व्यवस्थित. जळजळ आहे म्हणुन आरक्शणाची गरज आहे असे का बरे? विचार स्वातन्त्र्य सर्वाना आहे. त्यातुन भरपुर कर भरतो मग सजग पण असावे नाही का?

In reply to by सुखीमाणूस

तर्राट जोकर Wed, 11/22/2017 - 11:58
आरक्षण = दानधर्म = कर भरतो अशी लाइन ऑफ थॉट आहे की काय? कर भरता म्हणजे उपकार नाही करत कोणी देशावर. कर भरणे दानधरमासारखा काही ऐच्छिक नाही.

In reply to by सुखीमाणूस

Duishen Tue, 11/21/2017 - 04:49
काँग्रेस चे सरकार असताना का बरे इतर मागास वर्गीय आरक्षण मिळण्यापासून वंचित राहिला? ...माझ्या दृष्टीने पक्ष महत्त्वाचा नाही पण पक्ष चालविणाऱ्यांची मानसिकता तितकीच संकुचित का? हिंदू स्त्रियांच्या माणूस म्हणून असणाऱ्या हक्कासाठी हिंदूकोड बिलाला विरोध करणारे कॉंग्रेसजनही होतेच. जर पक्ष घेऊन विचार करावयाचा झाल्यास १९९६ च्या सरकारने आरक्षणाची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केली असे आपले म्हणणे आहे का? आणि आरक्षण मिळालेले २/३ पिढ्या नंतर स्वतहून आरक्षण का सोडत नाहीत? आरक्षणाचा मूलाधार सामाजिकभेद / जातीव्यवस्था आहे. ज्या दिवशी जातीव्यवस्था बंद होईल त्यादिवशी आरक्षण बंद व्हावे. जातीव्यवस्थेचे मूळ उखडून पडले की आरक्षणाच्या फांद्या आपोआपच गळून पडतील.

In reply to by Duishen

सुखीमाणूस Tue, 11/21/2017 - 07:19
जाती व्यवस्था दूर? उलट आता तर लोक जातींच्या नावाने जास्त जवळ येतानाही दिसत आहेत. हा एकप्रकारे आरक्षणाचा साइड इफेक्ट नाही का?

In reply to by सुखीमाणूस

Duishen Tue, 11/21/2017 - 09:00
जाती आधारित संघटनांमध्ये जिथे जिथे जाऊन चर्चा केली - दलित, आदिवासी, मराठा, ओबीसी, ब्राह्मण, भटके विमुक्त तिथे एक वेगळा दृष्टीकोन मिळाला. आपला देश जवळपास ३००० जातींमध्ये आणि २०-२५००० उपजातीमध्ये विखुरला आहे. दलितांमधील ५९ जाती आणि त्यांचा अनेक उपजाती "दलित" या संज्ञेखाली एकत्र येत आहे. मराठा समाजातही उपजाती एकत्र येऊन "मराठा" या जाती खाली एकत्र येत आहेत. ओबीसीमधील साधारणत: ५००० जाती "ओबीसी" या संज्ञेखाली एकत्र येत आहेत. ब्राह्मण देखील उपजाती सोडून (चित्पावन, देशस्थ, इ.) "ब्राह्मण" या जातीखाली एकत्र येत आहेत. मोठ्याप्रमाणावर जात म्हणून एकत्र येण असलं तरीही उपजाती हळूहळू संपत आहेत. त्या लवकर संपतील अश्यातला भाग नाही पण ही अभिसरणाची सुरवात नक्की आहे. दुसरा भाग जो निरीक्षणास आला आहे तो शोषित, पिडीत आहोत ही जाणीव झाली की संघटन तयार होतच. कामगारांचे संघटन तयार झाले तर ते भांडवलदारांच्या विरोधात असत की भांडवलशाहीच्या? शेतकऱ्याचे संघटन झाले की ते बिगर शेतकऱ्यांच्या विरोधातील की शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी? स्त्री संघटना निर्माण झाल्या की त्या पुरुषांच्या विरोधात असतात की पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या/ मूल्यांच्या? त्यामुळे आरक्षणामुळे निर्माण झालेले जाती-निर्मुलनातील टप्पा म्हणून जातिगत संघटनाकडे पाहावे, असे मला वाटते. तिसरा महत्त्वाचा भाग - जातीव्यवस्थेचा पाया हा सहजीवन (सहभोजन) बंदी आणि स्व-जातीत विवाह (जातीव्यवस्थेतही स्री त्या त्या जातीची खाजगी मालमत्ता म्हणूनच पहिल्या गेली आहे.त्यामुळे जाती-व्यवस्था घट्ट ठेवण्यात त्यांचा वापर केल्या जातो. त्यामुळे मला वाटते स्त्रियांनी हे जोखड झुगारले तर जाती अंताची लढाई सोपी जाईल.). त्यातील सहभोजन हे किमान महाराष्ट्रात बऱ्यापैकी साधारण झाले आहे. आंतरजातीय विवाह आणि त्यातून निर्माण होणारी संतती ही जातीव्यवस्थेला अनुकूल भूमिका कधीही घेणार नाहीत. त्यांच्या लेखी जात अनावश्यक ठरेल...आणि हे सर्व जाती हे एकमेकांच्या उणेदुणे काढत असतात तेही प्रमाण कमी होईल. चौथा महत्त्वाचा भाग - मानववंशशास्त्रानुसार एकही जात "शुद्ध" नाही. रक्तसंकर झालेला आहे. ज्यांना तर्काचे अधिष्ठान आहे ते किमान जातीव्यवस्थेचा पोकळपणा स्वत:च्या जीवनात तरी नाकारू शकतात आणि असे नाकारणारे भरपूर जण आहेत. आरक्षण देण्याचे मुळ कारण जातिव्यवस्थेच्या विषवल्लीत जो समानतेचा, अधिकाराचा अंश नाकारल्या गेला होता तो समानतेचा, अधिकाराचा अंश मिळवून देणे आहे. स्त्रियांना आरक्षण यासाठी नाही की ती अबला आहे किंवा तिच्याकडे बुद्धिमत्ता नाही; तिला आरक्षण यासाठी आहे की तिच्या आसपासची पुरुषसत्ताक व्यवस्था तिला समान मानत नाही आणि तिला समान संधी उपलब्ध करून देत नाही. ज्यादिवशी पुरुष स्त्रीला समान मानतील, त्यादिवशी स्त्रीला वेगळ्या आरक्षणाची गरज नाही. त्यामुळे मानसिकता प्रामुख्याने बदलायची असेल तर पुरुषसत्ताक व्यवस्था मानणाऱ्या पुरुषांची बदलायला हवी. तसेच विवेचन जातीगत आरक्षणासाठी आहे. यामुळे मला डॉ. अभिराम दीक्षित जवळचे वाटतात. त्यामुळे जातिगत संघटन होण हे साईड इफेक्ट असा नकरात्मक नसून चांगला आहे. ...फक्त पुढच्या पिढ्यांनी याला चांगले वळण द्यावे आणि जे कुणी जाती व्यवस्था मनात असतील ते तर याकडे नकारात्मक दृष्टीने बघून अपप्रचार करणारच.

In reply to by Duishen

विशुमित Tue, 11/21/2017 - 16:41
त्यामुळे जातिगत संघटन होण हे साईड इफेक्ट असा नकरात्मक नसून चांगला आहे. ...फक्त पुढच्या पिढ्यांनी याला चांगले वळण द्यावे आणि जे कुणी जाती व्यवस्था मनात असतील ते तर याकडे नकारात्मक दृष्टीने बघून अपप्रचार करणारच.>>> ==>> माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो. आमच्या समाजाची देखील एक अखिल भारतीय संघटना आहे. मी सहसा त्यांच्या कार्यक्रमाला जाणायचे अनेकवेळा टाळायचो. पण २०१६ च्या डिसेंबर मध्ये समाजाचे राज्यस्तरीय स्नेह मेळावा होता ज्या मध्ये माझ्या भाचीचा डान्स होता म्हणून गेलो होतो. तर संघटनेच्या सचिवांनी त्यांच्या भाषणामध्ये अंतरजातीय विवाहासाठी समाज बांधवाना प्रेरित केले. प्रोहत्सानपर बक्षिसे देखील जाहीर केली. विशेष म्हणजे समाजाच्या अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत असामी ने कार्यक्रमाच्या शेवटी आपला मुलगा आंतरजातीय विवाह करणार असेल तर माझा पूर्ण पाठिंबा असेल असे जाहीर केले. संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षांच्या सख्या भावाने देखील आंतरजातीय विवाह केला आहे. माझ्यासाठी ह्या प्रगत विचाराची खूप मोठी नांदी होती. आमचा समाजाने या दृष्टीने पाऊले उचलली आहेत याबद्दल मला अभिमान आहे.

In reply to by विशुमित

Duishen Wed, 11/22/2017 - 01:13
तर संघटनेच्या सचिवांनी त्यांच्या भाषणामध्ये अंतरजातीय विवाहासाठी समाज बांधवाना प्रेरित केले. प्रोहत्सानपर बक्षिसे देखील जाहीर केली. विशेष म्हणजे समाजाच्या अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत असामी ने कार्यक्रमाच्या शेवटी आपला मुलगा आंतरजातीय विवाह करणार असेल तर माझा पूर्ण पाठिंबा असेल असे जाहीर केले. संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षांच्या सख्या भावाने देखील आंतरजातीय विवाह केला आहे. ही बाब निश्चितच प्रचंड आनंदाची, अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. आपण नमूद केलेल्या संघटनेला अतिशय प्रगतीशील विचारांचे सचिव आणि अध्यक्ष मिळाले आहेत. एकदा ही बाब समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी स्वीकारली तर समाजही ते अनुकरून करून भावी वाटचालीची दिशा ठरवतो. कृपया माझ्याकडून त्यांचे अभिनंदन कळवा! अशी प्रगती निरंतर राहो हीच शुभेच्छा!!!

In reply to by Duishen

सुखीमाणूस Tue, 11/21/2017 - 23:17
कारण यामधे कोणत्यातरी जाती ठ्ळक होत आहेतच. त्यापेक्शा सरकारी कागद्पत्रामधला जातीन्चा उल्लेख जाइल आणि जात प्रमाणपत्र घ्यायची गरज पडणार नाही तो खरा सुदीन. मग यासाठी मला वाटत जातीआधारीत आरक्शणापेक्शा आर्थिक मागासलेपणावर आधारीत आरक्शण जास्त मदतीचे ठरेल.

In reply to by सुखीमाणूस

babu b Wed, 11/22/2017 - 00:37
जातीय आरक्षण व आर्थिक आरक्षण या दोन भिन्न गोष्टी आहेत , जातीय आरक्षणाला आर्थिक आरक्षण हे रिप्लेसमेंट होउ शकत नाही , हे सर्वाना समजेल तोही एक सुदिनच. ... आरक्षणाला विरोध करणारे लोकही गंमतच करतात .. फक्त जातीय आरक्षणाला विरोध करतात .. कारणे नेहमीचीच , मार्क ५५ % असतात म्हणे , गुणवत्ता नसते म्हणे ! पण आजवर या लोकानी कधी पेमेंट सीट नावाच्या श्रीमंती आरक्षणाला विरोध केल्याचे ऐकिवात नाही. तिथे ५५ % वाला समाजाला चालतो ! त्याला गुणवत्ता नसली तर चालते !

In reply to by सुखीमाणूस

Duishen Wed, 11/22/2017 - 04:41
कारण यामधे कोणत्यातरी जाती ठ्ळक होत आहेतच. तुम्ही म्हणता ही शक्यता नाकारता येत नाही. कोर्टाने आदेश दिला आहे की आंतरजातीय विवाहातून झालेली संतती आई किंवा वडील कुणाचीही जात वापरू शकते. पण त्यांनी वापरली पाहिजेच असे बंधनही नाही. त्यामुळे त्या संततीला निर्णय घ्यावयाचा असेल की मुळात जात लावायची का नाही. आमच्याच एका मित्राच्या वडिलांनी मुलांच्या शाळेत कधीही जातीचा रकाना भरला नाही. त्यावेळेस शालेय संस्थेसोबत भरपूर वाद झाले पण ते शेवटी त्यांनी तो रकाना रिकामाच ठेवला. तो कित्ता त्यांचा मुलगाही गिरवतो आहे. मग यासाठी मला वाटत जातीआधारीत आरक्शणापेक्शा आर्थिक मागासलेपणावर आधारीत आरक्शण जास्त मदतीचे ठरेल. अनुसूचित जाती ह्या काहीही संसाधन नसणाऱ्या तर आहेतच पण अस्पृश्य म्हणून गणल्या गेल्या आहेत. त्यांच्याशी भेदभाव हा त्यांच्या जातीमुळे आहे. अनेकांना तो आर्थिक परिस्थिती सुधारल्या नंतरही भोगावा लागतो. कालचीच बातमी आहे की कडेगाव - जिल्हा सांगली येथे भजन करणाऱ्या दलित व्यक्तीस केवळ जातीमुळे मंदिर प्रवेश नाकारला. तो भक्त, आस्तिक, आणि भजन कीर्तन करणारा माणूस. कदाचित आर्थिक स्थितीही बऱ्यापैकी असेल पण केवळ जातीमुळे प्रवेश नाकारला जातो. हा झाला ग्रामीण अनुभव. नागरी आणि शासकीय पातळीवर आरक्षित जागाच रिकाम्या ठेवून एकप्रकारे भेदभाव केल्या जातो. विस्तार भयास्तव इथे फार उदाहरणे देणार नाही. याउलट आदिवासी समाज संसाधन संपन्न होता पण ब्रिटीशांच्या १९ व्या शतकातील जंगल कायद्यामुळे त्याचे हक्क संपले. त्या कायद्यात मागच्या १०-१५ वर्षात सुधारणा होऊन जंगलाच्या सह-व्यवस्थापानेबाबत (आदिवासी+शासन) कायदा झाला पण अंमलबजावणी खूपच असमाधानकारक आहे. शिक्षणाचे प्रमाण कमी म्हणून फसवले जाण्याची शक्यता. शिवाय शासनाबाबत आदिवासींची अनेक प्रकारामुळे अनास्था किंवा अविश्वास. उदा: स्वातंत्र्यानंतर तत्कालीन मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी पोलिसांना आदेश देऊन आदिवासींसोबत 'जालियानवाला बाग' हत्याकांड घडवून आणले. त्यांचा राजा आणि पुरोहित हा एकाच व्यक्ती असे. त्यांच्या कुटुंबाला तर संपविले पण अनेक आदिवासींना उभे करून गोळया घालून ठार मारले. ती जखम अजूनही त्यांना शासनव्यवस्थेवर विश्वास ठेवू देत नाही. तर दुसरीकडे गडचिरोलीतील अनेक गावे (आंध्र प्रदेश सीमा) पावसाळ्यात भारतात असूनही भारतापासून तुटलेली असतात. जाण्यासाठी रस्ता नाही. जो रस्ता आहे तो एका मोठ्या ओढ्यातून जातो आणि पाण्याच्या फोर्समुळे कुणीही जाऊ शकत नाही. तसेच ते आंध्रातही जाऊ शकत नाहीत. जर शासनाशी संबंधच नाही तर प्रगती कशी होणार? खाणसंपन्न विभाग असल्यामुळे कंपनींचा डोळा तेथील संसाधनावर. ओरिसात पोस्को कं.ने एक प्रकारे त्यांचे हक्क हिरावून घेतले. एक तर आर्थिक व्यवस्था नाहीच शिवाय जमात म्हणून असलेले मागासलेपण. तेंव्हा त्यांना सामाजिक आणि आर्थिक असे दोन्ही संदर्भ आरक्षणाच्या मागे आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षण रोचक आहे. प्रथम काका कालेलकर आयोग आणि नंतर मंडल आयोग. मंडल आयोगाने सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अश्या तीन कसोट्यातील ११ निर्देशक तयार करून आरक्षण दिले आहे. त्यामुळे आर्थिक निकषावर आरक्षण नाही हा धादांत अपप्रचार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आरक्षण देतांना निर्देशाकात "जाती / वर्ग" असा शब्द आहे. केवळ जाती असा नाही. एक गैरसमज असा आहे की ओबीसीमधे केवळ 'शुद्र' असणाऱ्या जातींचा समावेश आहे. तो समाज निखालस खोटा आहे. खालील राज्यात ब्राह्मण समाज हा ओबीसीमधे आहे - राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली राज्यातील दाकोट किंवा जोशी ब्राह्मण कर्नाटकात राज्यातील दैवज्ञ ब्राह्मण; केरळ आणि कर्नाटकात राजपूर सारस्वत ब्राह्मण; केरळमधेच मराठी ब्राह्मण; आसाममधे मणिपुरी ब्राह्मण; सिक्कीममधे बाहुन ब्राह्मण (राज्य सूची); कर्नाटकात ब्राह्मण ख्रिश्चन (राज्य सूची) पण हे ख्रिश्चन म्हणून गृहीत धरले आहेत. खालील क्षत्रिय जातींचा समावेश ओबीसी यादीत (केंद्र सूची)आहे. कालापव्ययते मुळे राज्य सूची मी इथे नमूद करीत नाही. क्षत्रिय, आर्य क्षत्रिय, कोट क्षत्रिय, राम क्षत्रिय, रामाकृष्ण क्षत्रिय, नायांजा क्षत्रिय,सोमवंश आर्य क्षत्रिय,शम्भूुकुल क्षत्रिय, अग्नीकुल क्षत्रिय, देशातील १५ राज्यातील मुस्लिमातील अनेक जाती / वर्ग ओबीसी आरक्षणात येतात. कर्नाटक आणि केरळामधे अनेक ख्रिश्चन जाती / वर्ग ओबीसी यादीत आहेत. याशिवाय आर्थिक मागास वर्गाची यादी आहेच. ज्या जाती किंवा वर्ग एस.सी., एस.टी. किंवा ओबीसी मधे येत नाहीत पण ज्यांचे उत्पन्न १ लाखापेक्षा कमी आहे (महाराष्ट्रात ६ लाखापेक्षा कमी आहे) त्या जाती आणि वर्ग आर्थिक मागास वर्गात समाविष्ट आहेत. त्यामुळे खालील गैरसमजुती / अपप्रचार भारतीय सर्व समाज समूहाने समजून घेऊन मनातून काढून टाकणे आवश्यक आहे. १ आम्हाला आरक्षण नाही. २. आम्ही गुणवत्ता मानणारे त्यामुळे आम्हाला आरक्षणाची गरज नाही. ३. आरक्षण मिळणारे समाज समूह यांच्याकडे बुद्धिमत्ता नाही म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे. ४. आरक्षण घेणारे 'सरकारचे जावई' आहेत. ५. आरक्षण न घेणारे बुद्धिमान असतात. ६. आरक्षण ही विषमता आहे. ७. आरक्षण ह्या कुबड्या आहेत. ८. केवळ आर्थिक आरक्षण असेल तर समाज गुण्यागोविंदाने राहील / सोने की चिडिया होईल. ९. आरक्षणाने जातीभेद वाढतो इ.इ. भारतात कुठल्याही जाती / जमाती / समूह आरक्षणाशिवाय राहिला नाही. आरक्षणाचा फायदा घ्यायचा की नाही हे व्यक्तीपरत्वे ठरेल.

In reply to by Duishen

सुखीमाणूस Wed, 11/22/2017 - 07:09
की सगळे समाज जर आरक्श्ण मिळवत आहेत तर हा सगळा मुर्खपणा आहे. एवढ्या पो टजाती आहेत हे माहीतच नव्हते. आरक्शण मिळवण्यासाठी जाती पाळल्या जात आहेत/जाणार आहेत. त्यापेक्शा सरकारी कागद्पत्रान्वर, शाळेत आडनावे (कारण त्यातुन जात समजते) लावणे बन्द केले पाहिजे. मुलाचे/मुलीचे नाव मधे आइचे नाव व शेवटी वडिलान्चे नाव. आडनाव व त्यामुळे जाती समजणे बन्द झाले की बरीच सुधारणा होइल. आणि माझ्यामते घरातील अपत्यान्ची सन्ख्या कमी झाली तरी अर्थिक स्तर उन्चावणे, मुलाना शिक्शणासाठी पाठवणे इत्यदी होइल. हे देखिल एक दुष्त्ट्चक्र आहे. कारण गरीब घरात जितकी मुले जास्त तितकी कमावती डोकी जास्त असे असते.

In reply to by सुखीमाणूस

Duishen Wed, 11/22/2017 - 08:30
सुखीमाणुसजी, हा आपल्या आणि माझ्या दृष्टिकोनाचा फरक आहे - आरक्शण मिळवण्यासाठी जाती पाळल्या जात आहेत/जाणार आहेत. माझा दृष्टीकोन असा आहे की जातव्यवस्था आहे म्हणून आरक्षण आले. मुळात जात व्यवस्थाच नसती तर आज आरक्षण सारखा प्रश्नही निर्माण नसता झाला. शिवाय सर्व जाती स्वत:च्या "अहं" पाळण्यासाठी जातव्यवस्था पाळतात (अपवाद ज्यांना ज्यांना या व्यवस्थेला नाकारायचे आहे). त्यामुळे उद्या कोणी आरक्षण बंद करतो म्हणाले तरीही जात शिल्लक राहणारच! कारण जात हा फॅक्टर मनात आहे. आडनाव व त्यामुळे जाती समजणे बन्द झाले की बरीच सुधारणा होइल. भारतीय समाज स्व-जातीत विवाह (endogamous ) मानणारा. आडनाव लावले नाही म्हणून आपल्या नातेवाईकांना किंवा जात बांधवांना ओळखणे थोडीच बंद होणार आहे. अगदी मुंबई, पुणे सारख्या महानगरातही जातींच्या (आणि स्वत:च्या प्रदेशातील / राज्यातील) कळपाने वसाहती पण आहेत पण. त्यामुळे आडनाव लावणे बंद झाले म्हणून जात जाणार नाही. दक्षिण भारतात अनेक जागी आडनाव लावत नाही पण तिथेही दलित अत्याचाराचे प्रमाण भरपूर आहे. शिवाय विवाहविषयक जाहिराती बघितल्या तर असे आढळून येईल की "एस.सी. एस.टी." क्षमस्व" अथवा ९०% जाहिराती स्वजातीय वर किंवा वधू शोधत असतात. आणि माझ्यामते घरातील अपत्यान्ची सन्ख्या कमी झाली तरी अर्थिक स्तर उन्चावणे, मुलाना शिक्शणासाठी पाठवणे इत्यदी होइल. याबाबत पूर्णत:सहमत!

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

मोदक Sun, 11/19/2017 - 10:30
प्रतिसाद कसे लिहावे याचे शहाणपण देत पुन्हा हेच तर्राटपणे फिरतात. कसे आहे, दोष यांचा नाही. यांना त्यांचा प्रिय इस्लाम शांततेचा धर्म आहे हे बाँबस्फोट करून सांगावे लागते.. मग अशी थोडीफार तर्राट विसंगती आपण खपवून घ्यायची. मजेशीर प्रकरण आहे. :D

Duishen Sun, 11/19/2017 - 02:42
माझ्या जवळच्या सर्व मित्र-मैत्रिणीनी आंतरजातीय आणि आणि आंतरधर्मीय विवाह केले आहेत. पण मुळात जे विवाह प्रेम विवाह आहे त्यांना आंतरजातीय किंवा अंतरधर्मीय या श्रेणीत बसवावे असे वाटत नाही. इथे सगळ्या प्रकारच्या विवाहाचे कॉम्बिनेशन आहे. उदा: हिंदू मुलगा / मुस्लीम मुलगी; किंवा मुस्लीम मुलगा / हिंदू मुलगी; ब्राह्मण मुलगा-दलित मुलगी/ दलित मुलगा-ब्राह्मण मुलगी किंवा मराठा मुलगा-ब्राह्मण मुलगी; ब्राह्मण मुलगी - मराठा मुलगा; मराठा मुलगा-ओबीसी मुलगी; ओबीसी मुलगा-मराठा मुलगी; पारसी मुलगा-बौद्ध मुलगी; बौद्ध मुलगा-पारसी मुलगी.जैन-हिंदू किंवा जैन-बौद्ध विवाह क्वचितच एखाद्या प्रकारचा विवाह सुटला असेल. कुंडली न बघता केलेले आणि सुमुर्ह्त न पाहता केलेले हे सर्व जोडपी अगदी गुण्यागोविंदाने संसार करीत आहेत. त्यामुळे लव्हजिहाद यावर विश्वास ठेवणे कठीण. मुलगा-मुलगी असे विलग करून सांगण्यामागे हेतू हा की काही स्वयंघोषित रक्षक लोक अशीही चर्चा करतात उदा: १. आमच्या जातीची / धर्माची मुलगी / मुलगा त्यांनी "पळवली"/ "पळवला" ती/तो मुळात अशी / असा / नव्हता. तिने त्याला / त्याने तिला "नादाला" लावलं. नाहीतर माझी लेक म्हणजे सद्गुणांची खाण / माझा लेक म्हणजे सोन्याहून पिवळा इ.इ. २. "वरच्या" जातीतला मुलगा चालेल हो "खालच्या" जातीतली सून कशी आणू किंवा याच्या अगदी विरुद्धही! ...म्हणजे "वरच्या" जातीतली मुलगी चालेल हो "खालच्या" जातीतला जावई कसा करणार. ३. मुलगी म्हणजे "घर की इज्जत" त्याहूनही पुढे जाऊन मुलगी म्हणजे "समाजाच नाक". त्यामुळे आपली मुलगी "दुसऱ्या" घरात नको एखाद वेळेस "दुसऱ्याच्या" घरची मुलगी आली तरी चालेल. माझे तर निरीक्षण आहे ज्यांनी आंतरजातीय /आंतरधर्मीय विवाह केले त्यांना या स्वयंघोषित रक्षक लोकांच्या म्हणण्याशी काही देणे-घेणे नाही.उलट या स्वयंघोषित रक्षकांमुळे त्यांच्या जीवनात नको त्या अडचणी निर्माण होतात. एकट्या-दुकट्या केस घडतच नाही असे माझे म्हणणे नाही पण विनाकारण तो राष्ट्रीय प्रश्न असल्याचे भासवणे ही अतिरेकी विचारसरणी आहे. विवाहात अनेकांची फसवणूक होते पण ती फसवणूक स्त्री-पुरुष (लिंगाधारित) अशा अर्थाने घ्यावयाची की धर्माचे लेबल लावून? गुन्ह्याचा हेतू पाहणे महत्वाचे! स्वयंघोषित रक्षकांना तो हेतू काय वाटतो हे महत्त्वाचे नाही. हुंडा पद्धत हिंदू समाजाचे लक्षण आहे. सन. २०१५ साली एकूण ७६३४ महिलांचे मृत्य हुंडाबळी म्हणून झाले. म्हणजे साधारणत: एका दिवसात २०-२१ महिलांचे बळी जातात याचाच अर्थ दर सव्वा तासाला एखद्या महिलेला हुंड्यामुळे मृत्यू पत्करावा लागतो. हे माझे म्हणणे नाही केंद्र शासनाचा अहवाल सांगतो. एन.सी.आर.बी. चा अहवाल साधारण ५५४ पानांचा आहे तो वाचणे शक्य नसल्यास http://ncrb.nic.in/StatPublications/CII/CII2015/FILES/Figures%20at%20a%20Glance%202015-15.11.16.pdf ही संक्षिप्त माहिती वाचावी आणि आपले मत नोंदवावे ही विनंती! हे प्रमाण असेच चालू राहिले तर आणि स्त्रीभृण हत्या सुरु राहिली तर सन २१०० पर्यंत हिंदूंना लग्नाला मुली तरी राहतील का? ...त्यासाठी इतर दुसऱ्या धर्माच्या लोकांना दुषणे देण्यात काय अर्थ!

In reply to by Duishen

एमी Sun, 11/19/2017 - 09:17
विवाहात अनेकांची फसवणूक होते पण ती फसवणूक स्त्री-पुरुष (लिंगाधारित) अशा अर्थाने घ्यावयाची की धर्माचे लेबल लावून? गुन्ह्याचा हेतू पाहणे महत्वाचे! स्वयंघोषित रक्षकांना तो हेतू काय वाटतो हे महत्त्वाचे नाही. >> +१

In reply to by Duishen

सुखीमाणूस Mon, 11/20/2017 - 23:03
नका करू असाच तर हात लेख सांगतोय. माहिती आहे की मुस्लीम तरुणाशी लग्न केले तर भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त.. मग का करावा असा विवाह?

In reply to by सुखीमाणूस

एमी Tue, 11/21/2017 - 02:00
फसवणूक कोणत्याही विवाहात होऊ शकते. ज्याला बालपणापासून २०-२५ वर्ष ओळखत असतो त्याच्याशी लग्न केले तरी पुढे भ्रमनिरास होऊ शकतो. खात्री कुठेच देता येत नाही. लोक बदलतात, वेळ बदलते, आपण स्वतः बदलतो.....

In reply to by एमी

सुखीमाणूस Tue, 11/21/2017 - 07:22
नीट खात्री करून, डोळे उघडे ठेवून, पुढील परिणाम विचारात घेऊन लग्न करावे. मग विवाहानंतर मनाविरुद्ध काही करायला लागण्याची शक्यता कमी होते.

In reply to by सुखीमाणूस

Duishen Tue, 11/21/2017 - 09:14
नीट खात्री करून, डोळे उघडे ठेवून, पुढील परिणाम विचारात घेऊन लग्न करावे. मग विवाहानंतर मनाविरुद्ध काही करायला लागण्याची शक्यता कमी होते. आपल्या या विधानाशी पूर्णत: सहमत. आणि असा विवाह कुठल्याही जाती-धर्म-लिंग, प्रदेश, भाषा, देश याच्यावर बंधन न ठेवता व्हावे.

साहना Sun, 11/19/2017 - 02:44
मुस्लिम पुरुषाशी विवाह केल्याने नक्की काय होते ह्यावर एक बुकलेट बनवून आपली ५ वर्षांच्या मुलीला वाचायला द्यावी. ह्या बुकलेट मध्ये खरी आणि पूर्णतः unbiased माहितीच द्यावी. उदा : १. एकदा महिलेशी तलाक झाला कि तिचा तान्ह्या बाळावर काहीही अधिकार राहत नाही. पण तिच्या स्तनातील दुधावर पुरुषाची मालकी असते त्यामुळे मुलाला ती घरी घेऊन जाऊ शकत नाही पण तलाक दिलेल्या पतीच्या घरी येऊन तिला त्या बाळाला दूध जबरदस्तीने पाजावे लागते. एकदा मी हा विषय एका मित्राच्या घरी काढला असता "आमची रश्मी नाही कधी कुणाबरोबर जाणार, तिला नको असली घाणेरडी माहिती" म्हणून मला गप्प केले. रश्मी नंतर मुस्लिम नाही तरी आणखी कुणाबरोबर तरी पळून गेलीच. सत्य स्वीकारावे : आजच्या काळांतील सत्य हे आहे कि आपली बाळे घरी कितीही सोज्वळ वाटली तर बाहेर त्यांचे गर्लफ्रेंडमी बॉयफ्रेंड असणार आहेतच. आज १४+ असणारी मुले पुढील काही वर्षांत विवाहबाह्य कि काय म्हणतात तसले शारीरिक संबंध ठेवणार आहेतच. आपण पालक म्हणून काहीही करू शकणार नाहीत. हे सत्य पालकांनी आधी स्वीकारले पाहिजे. ह्यांत अल्फा पुरुष बाजी मारतील आणि मूर्ख uninformed मुली चुकीचे निर्णय घेतील. त्यामुळे सर्व हिंदूंनी आपले मुलगे अल्फा असतील तसेच आपल्या मुली १००% informed असतील किमान इतकी काळजी घ्यावी व इतर सर्व निर्णय त्यांच्यावरच सोडून द्यावेत. नवीन पिढी आपले निर्णय घेण्यास सक्षम आहे. सत्यकथा: माझी एक कझन बहीण २६ वर्षांची असताना एका मुलाबरोबर पळून गेली. मुलगा ख्रिस्ती होता. नंतर तिच्या जीवनाची विल्हेवाट लागली पण आमच्या परिवाराच्या मदतीने तिने आयुष्य पुन्हा व्यवस्तिथ उभारले. तर आम्ही टिनयेजर असताना आमच्या बिल्डिंग मध्ये ३ मुलगे राहायचे. चांगली घराणे, दोघे इंजिनीअर तर एक वकिली शिकत होता. निर्व्यसनी इत्यादी. तिन्ही मुलगे आमच्यावर तथाकथित लाईन मारायचे. माझ्या कझिन च्या आईने ह्यावर आकांड तांडव करून जबरदस्तीने तिन्ही मुलांना आपल्या मुलीला राखी बांधायला लावले. त्या दिवसापासून त्यांचा इंटरेस्ट संपला. माझ्या मते तिन्ही मुलगे चांगले असल्याने त्यांची मुलगी हैपैकी कुणाबरोबरही गेली असती तर आज सुखांत असली असती. जुने तुणतुणे : शेवटी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांवर प्रभाव पाडणाऱ्या सर्व संतशतवार आपला थोडा तरी कंट्रोल पाहिजे. उदाहरण म्हणजे शाळा.

In reply to by babu b

एमी Sun, 11/19/2017 - 06:14
धन्यवाद _/\_ मुस्लिम पर्सनल लॉनुसार: • आईने पुर्नविवाह केला नसेल तर ७/८ (मी ६ ऐकलेलं) वर्षांपर्यंत कस्टडी (शक्यतो) आईकडे. • त्यानंतर वयात येईपर्यंत [मुलगा १४(??), मुलीची पाळी येईपर्यंत (१० ते १४ कधीही)] जो कोणी खर्च उचलेल त्याच्याकडे कस्टडी ie (शक्यतो) बाप. • त्यानंतर मुल ठरवणार कोणाकडे रहायचय. हिंदू पर्सनल लॉनुसार: • १८ वयपर्यंतच्या मुलांची कस्टडी (शक्यतो) आईकडे असते. • बाप (शक्यतो) केवळ खर्च उचलत असतो. (चूक असेल तर दुरुस्त करा कृपया) आता जर आईवडील वेगवेगळ्या धर्माचे असतील आणि लग्नानंतर त्यांनी धर्मांतर केलं नसेल तर स्पेशल लग्न कायदा लागू होतो. मग त्यात कस्टडी कशी ठरवतात १८- वयाच्या मुलांची?

In reply to by साहना

Duishen Sun, 11/19/2017 - 03:53
कुणीही व्यक्ती तत्व आणि मुल्यांपेक्षा 'जात/धर्म/प्रादेशिकता/ वंश/लिंग' याची बाजू घेऊन लिहितात त्यांचे लिखाण कधीही unbiased असत नाही.

In reply to by साहना

एमी Sun, 11/19/2017 - 06:31
एकदा महिलेशी तलाक झाला कि तिचा तान्ह्या बाळावर काहीही अधिकार राहत नाही. पण तिच्या स्तनातील दुधावर पुरुषाची मालकी असते त्यामुळे मुलाला ती घरी घेऊन जाऊ शकत नाही पण तलाक दिलेल्या पतीच्या घरी येऊन तिला त्या बाळाला दूध जबरदस्तीने पाजावे लागते. >> नक्की का? कारण मी अगदी उलटं ऐकलं आहे. मुस्लिम कायद्यानुसार 'अगदी तान्ह्या मुलालादेखील त्याची आई दूध पाजायला नकार देऊ शकते. तलाक झाला असो/नसो'. === सत्य स्वीकारावे : आजच्या काळांतील सत्य हे आहे कि आपली बाळे घरी कितीही सोज्वळ वाटली तर बाहेर त्यांचे गर्लफ्रेंडमी बॉयफ्रेंड असणार आहेतच. आज १४+ असणारी मुले पुढील काही वर्षांत विवाहबाह्य कि काय म्हणतात तसले शारीरिक संबंध ठेवणार आहेतच. आपण पालक म्हणून काहीही करू शकणार नाहीत. हे सत्य पालकांनी आधी स्वीकारले पाहिजे. ह्यांत अल्फा पुरुष बाजी मारतील आणि मूर्ख uninformed मुली चुकीचे निर्णय घेतील. त्यामुळे सर्व हिंदूंनी आपले मुलगे अल्फा असतील तसेच आपल्या मुली १००% informed असतील किमान इतकी काळजी घ्यावी व इतर सर्व निर्णय त्यांच्यावरच सोडून द्यावेत. नवीन पिढी आपले निर्णय घेण्यास सक्षम आहे. >> विवाहबाह्य नाही ओ विवाहपूर्व :D पण एकंदर भावनेशी सहमत आहे. === जुने तुणतुणे : शेवटी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांवर प्रभाव पाडणाऱ्या सर्व संतशतवार आपला थोडा तरी कंट्रोल पाहिजे. उदाहरण म्हणजे शाळा. >> awww you are cho chweet ;)

In reply to by साहना

उपयोजक Sun, 11/19/2017 - 12:41
आज १४+ असणारी मुले पुढील काही वर्षांत विवाहबाह्य कि काय म्हणतात तसले शारीरिक संबंध ठेवणार आहेतच. विदा तरी द्या.का तुम्ही म्हणता म्हणून मान्य करायचं?

In reply to by साहना

सौन्दर्य Mon, 11/20/2017 - 21:29
एकदा का मुले मोठी (सज्ञान) झाली की पालकांनी कितीही प्रकारे त्यांना परधर्मात लग्न करण्यापासून परावृत्त केले तरी त्याचा फारसा फायदा होत नाही. जर लहानपणीच योग्य ती माहिती मुलांना दिली तर कदाचित, मोठेपणी अश्या वेगळ्या धर्मात लग्न करण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

In reply to by साहना

सौन्दर्य Mon, 11/20/2017 - 21:29
एकदा का मुले मोठी (सज्ञान) झाली की पालकांनी कितीही प्रकारे त्यांना परधर्मात लग्न करण्यापासून परावृत्त केले तरी त्याचा फारसा फायदा होत नाही. जर लहानपणीच योग्य ती माहिती मुलांना दिली तर कदाचित, मोठेपणी अश्या वेगळ्या धर्मात लग्न करण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

आ.न., -गा.पै.
प्रति गा.पै. कश्याला वेळ वाया घालवताय. ते बडबडणारं स्वतःच्या "बूद्दीमट्टेच्या" जोरावर बोलत नैये. बी-ग्रेडी तृतीयपंथी अनेकवचनी बाप ज्या कामासाठी पॉकेटमनी देणार तसं ते टंकणार. एकप्रकारचा बौद्धीक वेश्याव्यवसाय आहे तो. :). बामनाला दोन शिव्या जास्तं दिल्या की दोन वडापाव आणि एक कटिंग इन्सेंटिव्ह असावा. बाकी जाती-पातीचा विचार नं करता प्रगतीचा विचार करणार्‍यांना वरचा "सु"विचार लागु नाही. त्यांचं क्लबात स्वागत आहे. वरच्या कॅटेगरीतले ये*** लोकं ना स्वतःची प्रगती करत ना दुसर्‍याची होउ देत. हाथी चले बझार कुत्ते भोंके हजार एवढं ध्यानात ठेउ. कसं? आ.न.कॅ.जॅ.स्पॅ.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

जेम्स वांड Sun, 11/19/2017 - 09:29
अर्थात ब्राह्मण जात/ ब्राह्मण्यावर चर्चा सुरू असली / झाली तर इतके हिडीसपणे व्यक्त होण्याचे प्रयोजन कळले नाही... असो एकेकाची स्टाईल म्हणावी तर वेगळी च

In reply to by जेम्स वांड

हिडिसपणा कुठे दिसला ब्वा? मी जातपात पाळत नाही. पण उगाच कोणी मुजोरपणा करायला लागला तर तर त्यावा सोडतही नाही. उगीच पहिल्या धारेची लाइन तर्राटपणा करणार्याला तर अजिबात नाही. गपगुमान आपापलं आयुष्य जग की म्हणो कश्याला उडते बाण पार्श्वभागावर झेलुन मुळव्याध झाल्याची बोंब ठोकायची?

पगला गजोधर Sun, 11/19/2017 - 11:55
नै पन मी काय म्हणतोय..... एक चांगला मुलगा, केवळ प्रतीपक्षाकडील लीगल अडवाईजरच्या, "चारित्र्य हनन व मीडिया ट्रायल" च्या डावपेचाचा बळी जात असेल, तर एक वाचक म्हणून तुम्ही त्याचा बचाव कसा करणार ? असा अतिशय साधा हायपोथेटिकली विचारलेल्या प्रश्नाला, काही सुसंगत उत्तर नाही मिळालं. एक तेव्हड माहितीगार सरांनी उत्तर दिलंय, पण ते नीट कळलं नाही मला... :(

In reply to by पगला गजोधर

शलभ Sun, 11/19/2017 - 13:43
अहो उत्तर मागायचा साळसूदपणा कशासाठी अजून. तुमचा उद्देश तर सफल झाला. विषय पूर्णपणे बदलला. मुस्लिमांकडून ब्राम्हणांकडे..

In reply to by शलभ

पगला गजोधर Sun, 11/19/2017 - 14:19
साळसूदपणा ?? कृपया वैयक्तिक न होता चर्चा झाली तर उत्तमच. असो माझा उद्देश ?? काय आणि तो सफल झाला की नाही ?? हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का ? तुमचा उद्देश काय होता, जो आउट ऑफ फोकस झाला ? चर्चा हिंदू मुस्लिमवरच ठेवून, विचहंटिंग करण्याचा ??

तर्राट जोकर Sun, 11/19/2017 - 13:10
कश्याला उडते बाण पार्श्वभागावर झेलुन मुळव्याध झाल्याची बोंब ठोकायची? >> अगदी हेच. हेच. हेच. त्या तिथे वर गापै आणि सुखीमाणूस यांना सांगायचा प्रयत्न होता. पण काय इतकी सुसंस्कृत भाषा आम्हाला जमत नाही ना? स्पेश्यल क्लासेस असतील का याचे? असो. भावना योग्य त्या ठिकाणी पोचलेल्या बघून आनंद झाला.

पगला गजोधर Sun, 11/19/2017 - 15:36
कौटुंबिक वादात धर्म संस्कृती च्या नावाखाली, लुडबुड करणे हे फार पूर्वीपासून चाललेलं दिसतंय धार्मिक कर्मठपणा व स्त्रियांना हीन वागणूक, ही काही एकाच धर्माची मक्तेदारी नाही, त्यात आता स्वतःला लिबरल व सहिष्णु म्हणून स्वतःचीच पाठ स्वतः थोपटणाऱ्यांचे पूर्वज व सद्य स्थितीला त्यांचे वैचारिक वंशज सुद्धा (म्हणजे पाठ थोपटवून घेणारे स्वतः) कमी नाही. आगरकर रानडे यांच्या सारखे पुरोगामी तेव्हाही होते, व तेव्हाही त्यांना शिव्या घालणारे धर्म संस्कृती रक्षक होतेच.... ############### आताच्या पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील दातीवऱ्याच्या दादाजी भिकाजी ठाकूर यांच्याशी वयाच्या ९व्या वर्षी रखमाबाईंचं लग्न झालं. मुलीने वयात येईपर्यंत आईवडिलांकडे राहण्याची प्रथा त्याकाळी होती. साहजिकच १८ वर्षांपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या. त्यानंतर १८३३ मध्ये दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. मात्र दरम्यानच्या काळात शिक्षणामुळे रखमाबाईंच्या विचारांची पातळी उंचावली होती. दादाजी श्रीमंत होते, परंतु निरुद्योगी होते. कुठलाच उद्योग, व्यवसाय न करता, ते आपले मामा नारायण धर्माजी यांच्याकडे राहत होते. त्यामुळे अशा निरुद्योगी माणसाच्या घरी राहण्यास रखमाबाईंनी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे डॉ. सखाराम राऊतांनीही दादाजींना कळवलं की, प्रतिष्ठेने राहता येईल असं वातावरण आपल्याकडे नसल्यामुळे मी माझ्या मुलीला आपल्याकडे पाठवू शकत नाही. आपली डाळ शिजत नाही हे कळल्यावर दादाजीने १८८४ मध्ये तिला वकिलांमार्फत नोटीस पाठविली. न्यायाधीश पिन्हे ह्यांच्यावर या खटल्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पिन्हे ह्यांनी ‘लहानपणी लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल’, असं सांगून निर्णय रखमाबाईंच्या बाजूने दिला. ह्या निर्णयामुळे बुजुर्ग मंडळी खडबडून जागी झाली. ‘नेटिव्ह ओपिनियन’ ह्या इंग्रजी दैनिकातून कोर्टाच्या निर्णयावर टीका करण्यात आली. लोकमान्य टिळकांनीही आपल्या ‘केसरी’ वर्तमानपत्रातून टीकेची झोड उठविली. मात्र रखमाबाईंचे वडील डॉ. सखाराम राऊत मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. परंतु ह्या प्रचंड धावपळीमुळे व मानसिक ताणामुळे वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी, १८ एप्रिल १८८५ रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर दादाजी ठाकूर यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केलं. मुख्य न्यायाधीश फेरेन ह्यांच्यासमोर आलेल्या ह्या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ह्यावेळी मात्र हायकोर्टाचा निकाल रखमाबाईंच्या विरोधात लागला. न्यायमूर्ती फेरेन यांनी, निकालाच्या दिवसापासून एका महिन्याच्या आत रखमाबाईंनी नवऱ्याच्या घरी राहण्यास जायला हवं, असा निर्णय दिला. परंतु रखमाबाई आपल्या निर्णयापासून ढळल्या नाही. २३ वर्षांच्या रखमाबाई तोपर्यंत सामाजिक बहिष्काराला व टीकेला सरावल्या होत्या. खंबीरपणे सामोरे जात होत्या. अन्यायाला विरोध करणाऱ्या त्या रणरागिनी बनल्या होत्या. परिणामी हा वाद चिघळत गेला. देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रांतून ह्या विषयासंबंधी बातम्या येऊ लागल्या आणि न्यायमूर्ती रानडे, गोपाळराव आगरकर, डॉ. भांडारकर, रावसाहेब मांडलिक, तसेच पंडिता रमाबाई अशी विद्वान मंडळी रखमाबाईंच्या पाठिशी उभी राहिली. ############### रेफरन्स: आज दि 19 नोव्हेंबर 2017 रोजी मटा लेख https://m.maharashtratimes.com/editorial/samwad/dr-rahamabais-confrontation/articleshow/61703292.cms

In reply to by पगला गजोधर

आनन्दा Sun, 11/19/2017 - 18:58
हो, साहजिक आहे. करण एखाद्या समाजातील स्त्रीच्या स्थितीला त्या समाजातील जनत्व लोक जबाबदार असतात असे माझे मत आहे. आणि किमान शहाबानोसारखे एक मोठे उदाहरण देखील समोर आहे.

In reply to by आनन्दा

पगला गजोधर Sun, 11/19/2017 - 17:48
टिळकांनी व त्यांच्या सारख्यांची आगपाखड सहन करून, एकप्रकारे मीडिया ट्रायल , सामाजिक बहिष्कार कित्येक वर्षे सहन करूनही.... रखमाबाई या खंबीरपणे उभ्या राहिल्या.. वैद्यकीय व्यवसायात समाजकार्य करत राहिल्या.... ... . आणि म्हणे लिबरल व स्त्रीला मानाचे स्थान देणारा धर्म... कैच्या कै हीही आनंदजी...

In reply to by पगला गजोधर

आनन्दा Sun, 11/19/2017 - 18:56
तुम्हाला माझा प्रतिसाद कळलेला दिसत नाहीये.. तेव्हा आगरकर प्रभृती लोक उभे राहिले म्हणून हिंदू स्त्रियांना इतके चांगले दिवस दिसतायत.. जेव्हा वेळ आली तेव्हा इस्लाममध्ये असे लोक उभे का राहिले नाहीत?

In reply to by आनन्दा

पगला गजोधर Sun, 11/19/2017 - 19:35
पुरोगामी आगरकरांनी सुद्धा एका वर्तमानपत्रातून झालेला शिव्या खाल्यात,असो आगरकरांचे क्रेडिट घ्यायला आज संस्कृती रक्षक पुढं आलेले पाहून जरा मौज वाटली. जसं सरदार पटेलांच्या क्रेडीटवर, आजकाल, त्यांना एकेकाळी रावणाचे एक मुख म्हणून दाखवणारे व त्या रावणाच्या पुतळ्याचे दहन करताना दाखवणारे व्यंगचित्र प्रसिद्ध करणाऱ्यांची पिलावळ पुढे मिरवताना दिसतात. असो, लोकांना मराठी चा अभ्यास वाढवण्याचे सल्ले देण्यापेक्षा, हुसेन दलवाई वै. बद्दल स्वतः अभ्यास वाढवावा, शिवाय सध्या च्या काळातील ट्रिपल तलाक विरुद्ध लढणाऱ्या शायरा बानो या बद्दल देखील वाचावे...

In reply to by पगला गजोधर

आनन्दा Sun, 11/19/2017 - 20:07
कैच्या के वैयक्तिक आहे. सो पास. हिंदूमध्ये अशी दीर्घकाळापासून चालत आलेली परंपरा आहे. किमान 100 नवे तरी सहज घेता येतील. मुसलमानांमध्ये 10 तरी सांगाल? बाकी सुधारणा करायची म्हणजे टीका झेलावीच लागते. पण एखाद्याचे विचार काळाच्या पुढचे असतील तर किमान पुढच्या काळात तरी मान्य होतात. तेव्हा माझ्या पणज्याने टीका केली म्हणून आज मला त्यांची स्तुती करायचा अधिकारच नाही की काय? बहुधा तुम्ही ऐतिहासिक माणसांना त्या काळच्या कसोटीवरच मोजायचे असते हे विसरलात. असो चालायचंच.

In reply to by पगला गजोधर

आमचा मनपरिवर्तनावर विश्वास आहेच. त्यामुळं बदल घडतात ह्यावरही पूर्ण विश्वास आहे. आता हेच बघाना,2014 मध्ये मंदिरात जाणारे इव्ह टिझर्स असतात म्हणणारे राहुल गांधी आज स्वतःला शिवभक्त अन मंदिरात जाणारे म्हणवून घेत आहेत! त्यामुळं काल टीका करणाऱ्यांना आज सुबुद्धी सुचून मत बदलू शकते.

In reply to by पगला गजोधर

रामदास२९ Mon, 11/20/2017 - 12:59
हुसेन दलवाई का हमीद दलवाई .. माझ्यामते हुसेन दलवाई हा पक्का हिन्दूविरोधी( ब्राम्हण द्वेषाच्या गोन्डस नावाखाली) .. ABP Majha, IBN Lokmat, Zee 24taas वरच्या चर्चेत येउन लोकान्मधे फूट पाडण्याशिवाय काहीही करत नाही हा माणूस .. प्रत्येक धर्मात आणि जातीत काही वाईट स्वार्थी लोकान्नी शिरकाव केला पण त्यामुळे सगळी जात, धर्म वाईट होत नाही हमीद दलवाई म्हणत असाल तर मान्य ते मोठे विचारवन्त होते आणि त्यान्नी सर्व धर्मातल्या सर्व प्रकारच्या वाईट चालीरितीन्वर कोरडे ओढले होते ..

In reply to by रामदास२९

श्रीगुरुजी Mon, 11/20/2017 - 14:08
हुसेन दलवाई पक्का जातीयवादी व हिंदूद्वेष्टा आहे. तो सावरकरांचा अतोनात द्वेष करतो. एका चर्चेत बोलताना म्हणाला होता की सावरकरांनी विशेष काय केले? नुसती उडी तर मारली.

In reply to by पगला गजोधर

रामदास२९ Mon, 11/20/2017 - 21:42
टिळकान्चा राग आगरकर आणि प्रभ्रुतिन्नी सुचवलेल्या समाज सुधारणेला नसून , इन्ग्रज सरकार हिन्दू धर्मातल्या अनिष्ट रुढी आणि चालीरिती बन्द करण्याच्या नावाखाली लोकान्मधे फूट पाडण्याचा काम करत होत त्याला होता. मवाळ नेते समाज सुधारणान्साठी इन्ग्रजान्ची मदत घ्यायला तयार होते आणि टिळक प्रभ्रुती विरोधात .. पण त्यान्चा विरोध इन्ग्रजान्च्या हस्तक्षेपाला होता.. लोकान्ना नाही .. आगरकर आणि टिळकान्ना एकमेकान्च्या विषयी मतभेद असले तरी आदर होता.. वरील प्रकरण मला माहित नाही तरी टिळक समाजसुधारणान्च्या विरोधात होते असा गैरसमज होऊ नये म्हणून एवढा सगळा .. बाकी आपण 'धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी' या मूळ विषयापासून भरकटलो आहोत ..

In reply to by रामदास२९

पगला गजोधर Mon, 11/20/2017 - 21:53
ओह आय सी, इंग्रज यायच्या आधी, हिंदु धर्मात एकोपा होता... सगळे गुण्यागोविंदाने नांदायचे. केसरीतून आगरकरांना काय काय लाखोली वाहिली गेलीय वेळोवेळी, ते एकदा तपासा... घटस्फोटित स्त्रीला वर्तमान पत्रातून मीडिया ट्रायल करणे, म्हणजे इंग्रजांवर राग व्यक्त करणे का ? आणि इंग्रजांच्याच हायकोर्टने स्त्री विरुद्ध निर्णय देऊन, आधीचा खालच्या कोर्टाचा निर्णय फिरवला.. त्यावेळेस इंग्रजांवर लेख नाही बरं आलेत ते..