श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
In reply to ही चर्चा झाली आहे अनेकदा. तरी by पिलीयन रायडर
पुन्हा आत्मा, पुनर्जन्म, ८४ लक्ष योनी असे काही प्रकार असतील असं मला वाटत नाही.नेमके हे सगळेच खोटे ठरल्याने फार मोठी मौज आयुष्यातून निघून गेली आहे हे मात्र खरे! आता पुढचा जन्म पक्ष्याचा नाही किंवा ८४ लक्ष जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळून ईश्वरत्त्वात सामावणे नाही. छ्या बुवा! गंमतीचा भाग सोडला तर बाकी चर्चेत बहुतेक लोकांचा सूर म्हणतोय तसे, तर्ककर्कश नास्तिक आणि तर्ककर्कश आस्तिक, दोघेही, तुमचा फक्त वेळ वाया घालवतात, बाकी काही नाही.
In reply to अहो हे आस्तिक अन नास्तिक (त्यात आता अज्ञेयवादींची भर) by चामुंडराय
तो मस्त आपल्या मध्ये भांडणे लावून मजेत बघतो आहे. तुम्ही कशाला त्रास करून घेता आणि इतरांचे मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करता? जस्ट चिल.
त्यांचा दोष नाही. कदाचित, त्यानेच त्यांची (त्यांच्या नकळत) भांडणांचे कॅटॅलिस्ट म्हणून निर्मिती केली असेल. ;) =))In reply to तो मस्त आपल्या मध्ये भांडणे by डॉ सुहास म्हात्रे
त्यांचा, त्यानेच, त्यांची, त्यांच्या च्या गुंत्यात अडकलेला परंतु प्रयत्नपूर्वक अर्थ समजावून घेतलेला चामुंडराय....
In reply to यान्ना वालाल्ला कॅटॅलिस्ट by चामुंडराय
In reply to जोवर मला त्रास होत नाही मी का बोलू कुणाला by नाखु
In reply to जोवर मला त्रास होत नाही मी का बोलू कुणाला by नाखु
In reply to भावना मूर्तीमध्ये नसतात, by सप्तरंगी
काही नास्तिक लोक पण तर देव नाहीये असे मनोमन 'मानतात' हि पण तर श्रद्धाच ना .यात जरा गोंधळ आहे. उद्या मी म्हणालो मी एका नवीन मूलद्रव्याचा शोध लावलाय. हे मूलद्रव्य पाहिजे तो आकार धारण करू शकते. त्याला मर्यादा नाही. त्याचा एक अणू हा कधी एका आकाशगंगे इतका विशाल असू शकतो तर कधी न मोजता येण्याइतका लहान असतो. या मूलद्रव्याचे नाव मी "अराजक" ठेवतो. तर मलाच हे "अराजक" खरोखर अस्तित्वात आहे याचे पुरावे द्यावे लागतील. मी का मानतो हे मूलद्रव्य आहे आणि कशा प्रकारे त्याची सिद्धता करतो हे प्रयोगाने सिद्ध करावे लागेल. आता जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत काही लोक मानणार नाहीत कि ते अस्तित्वात आहे. याचा अर्थ असा होत नाही कि ते लोक मनोमन "मानतात" कि हे मूलद्रव्य नाही. त्याचा अर्थ एकच होतो कि त्या मूलद्रव्याच्या असण्याचा काहीच पुरावा नाहीये. उद्या कोणी समाज "वांग" आमच्यासाठी देवासमान आहे म्हणाले आणि ते खाणारे सगळे आमच्या भावना दुखावत आहेत म्हणाले तर तुम्ही काय कराल? भावना वांग्यात नाही पण त्याला देव मानणाऱ्या लोकात आहेत म्हणून सोडून द्याल? वांग्याला देव मानणे वेडगळ वाटत असेल ना? मग दगडाला देव मानण्याबाबत काय म्हणाल? टीप: मी गर्दी नसणाऱ्या मंदिरात जातो कधीतरी, त्यांचं स्थापत्य आवडते. मंदिरे नसावीतच असे माझे म्हणणे नाही पण तिथेच देव आहे म्हणून जावे किंवा माझ्या इच्छा आकांशा पूर्ण करून घ्याव्यात म्हणून जावे असे पण नाही. त्यामुळे ठराविक दिवशीच जावे असे काही करावे लागत नाही. पण पुढच्याची उपेक्षा केल्याने त्याची अशा गोष्टींवर विचार करण्याची इच्छा देखील मरू शकते, त्यामुळे तुच्छ कोणाला लेखू नये वाटत.
In reply to पहिले दोन परिच्छेद सोडून by शब्दबम्बाळ
मी गर्दी नसणाऱ्या मंदिरात जातो कधीतरी, त्यांचं स्थापत्य आवडते.तुम्हाला केळाचा रंग आवडतो. भूक नसताना तुम्ही ते खाता. त्यातलं आहारतत्त्व तुम्हाला मान्य नाही.
In reply to पहिले दोन परिच्छेद सोडून by शब्दबम्बाळ
आता जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत काही लोक मानणार नाहीत कि ते अस्तित्वात आहे. याचा अर्थ असा होत नाही कि ते लोक मनोमन "मानतात" कि हे मूलद्रव्य नाही. त्याचा अर्थ एकच होतो कि त्या मूलद्रव्याच्या असण्याचा काहीच पुरावा नाहीये.एखादी गोष्ट आहे असं, तुमच्या पद्धतीप्रमाणे कधी/कसं/कशाच्या आधारावर्/कसोटीवर मानतात, म्हणतात? मंजे अस्तित्व कसं सिद्ध करतात?
In reply to पहिले दोन परिच्छेद सोडून by शब्दबम्बाळ
तर मलाच हे "अराजक" खरोखर अस्तित्वात आहे याचे पुरावे द्यावे लागतील.विज्ञानात या अराजक तत्त्वाला सिंग्यूलॅरिटी म्हणतात. तुम्ही म्हटलेत तेच गुण आहेत त्याचे. (तसे त्याही पेक्षा वाह्यात आहेत पण ते असो.) त्याचा काहिही पुरावा नाही. शिवाय ते जसं आहे ते गुमान मानावं म्हटलं तरी त्यात इतके विरोधाभास आहेत कि शेवटी बुद्धी नको म्हणते. त्यामानाने अस्तिक "विरोधाभासांबद्दल" इतके विसंगत आणि आग्रही नाहीत.
In reply to तर मलाच हे "अराजक" खरोखर by arunjoshi123
शिवाय ते जसं आहे ते गुमान मानावं म्हटलं तरी त्यात इतके विरोधाभास आहेत कि शेवटी बुद्धी नको म्हणते.मनू नका ना मग, सोप्प आहे! पण मग ते नक्की काय आहे हे तुम्ही शोधू शकता आणि नवे नियम सिद्ध करू शकता कोण अडवतंय! गंमत म्हणजे इथे तुम्हाला जे वाटलं ना तेच बऱ्याच लोकांना देवाच्या बाबतीत पण वाटत आणि मग बुद्धी नको म्हणते! :)
In reply to पहिले दोन परिच्छेद सोडून by शब्दबम्बाळ
In reply to शब्दबंबाळजी by मारवा
In reply to पहिले दोन परिच्छेद सोडून by शब्दबम्बाळ
In reply to भावना मूर्तीमध्ये नसतात, by सप्तरंगी
देवाच्या नावाचा business वेगवेगळ्या प्रकारे सुरूच राहतो, कोट्यवधी देव आणि त्याची मंदिरे यांचा अवाढव्य खर्च. एवढे करून एका तरी ठिकाणी त्यांना शांती मिळते का याचा विचार करावा. धर्माच्या नावावर सुरु असलेल राजकारण, बुवाबाजी, प्रथा-रीती , गुरु करणे आणि दहशतवाद वगैरे जगजाहीरच आहे, हा सगळाच भावनेचा business आहे.देव नावाचा बिझनेस नगण्य आकाराचा आहे. "अश्रद्धा" नावाचा बिझनेस ग्लोबल जीडीपीचा एक सबस्टँशियल फ्रॅक्शन आहे. त्याचा उल्लेख न होणं अनुचित वाटलं.
In reply to देवाच्या नावाचा business by arunjoshi123
"अश्रद्धा" नावाचा बिझनेस ग्लोबल जीडीपीचा एक सबस्टँशियल फ्रॅक्शन आहे. त्याचा उल्लेख न होणं अनुचित वाटलं.
In reply to भावना मूर्तीमध्ये नसतात, by सप्तरंगी
भावना मूर्तीमध्ये नसतात, माणसात असतात.भावना माणसांत देखिल नसतात. उगाच काही रसायनांच्या, पदार्थांच्या प्रक्रियांना एक सोपे नाव दिले म्हणजे त्याला अर्थ उत्पन्न होत नाही.
In reply to भावना मूर्तीमध्ये नसतात, by arunjoshi123
भावना माणसांत देखिल नसतात. उगाच काही रसायनांच्या, पदार्थांच्या प्रक्रियांना एक सोपे नाव दिले म्हणजे त्याला अर्थ उत्पन्न होत नाही.
In reply to तुम्ही काहीही म्हणा रसायन by सप्तरंगी
In reply to भावना मूर्तीमध्ये नसतात, by सप्तरंगी
In reply to सहमत! by समर्पक
नास्तिक लोक पण तर देव नाहीये असे मनोमन 'मानतात' हि पण तर श्रद्धाच ना +१याविषयी कुठेतरी ऐकले होते की आपल्या नास्तिकतेवर अशा लोकांची इतकी श्रध्दा असते की त्यापुढे हजारो आस्तिकांची श्रध्दा फिकी पडेल :)
असली मल्लीनाथी करणे हीच यांची वैज्ञानिक दृष्टी आहे.Sad but true. पूर्वी या विधानाशी मी असहमत होतो. पण आधुनिक विज्ञान आणि पुंजवाद यासंबंधी यनावालांचं मौन कानठळ्या बसवणारं आहे. इंद्रियगम्य ज्ञानास मर्यादा असतात हे मुळी मान्यच नाही. डोळ्यांस दिसेल ते खरं समजणं ही एक फार मोठी अंधश्रद्धा आहे. आ.न., -गा.पै.
In reply to इंद्रियमर्यादा आणि ज्ञानप्राप्ती by गामा पैलवान
इंद्रियगम्य ज्ञानास मर्यादा असतात हे मुळी मान्यच नाही.विज्ञानाचं अज्ञान असणं नास्तिक असण्यासाठी आवश्यक गुणवत्ता आहे.
अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते.ही त्यांची श्रद्धा झाली. तसे अन्य दिवसांच्या तुलनेत २० ऑगस्ट ( डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती दिन) ला पुरोगामी विज्ञानवादी विवेकवादी व समविचारी लोकांची ताकद सहस्त्रपटींने वाढते हे देखील खरे आहे अशी आमची श्रद्धा? आहे
In reply to अन्य दिवसांच्या तुलनेत by प्रकाश घाटपांडे
मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal).लेखकांनी बहुदा डॅनिएल कॅनेमन आणि डॅन एरिअली यांची पुस्तके वाचलेली दिसत नाहीत :)
श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते.साफ अमान्य. आपण समजतो तितके तर्कनिष्ठ आपण (म्हणजे सगळेच-- त्यात आस्तिक आणि नास्तिक दोन्ही गट आले) अजिबात नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर्कनिष्ठतेचा अभाव आपल्याऐवजी इतरांमध्ये आहे हे आपल्याला लगेच जाणवते :) आणि मग त्यामागचे कारण श्रध्देचा भडीमार वगैरे दिले जाते. त्यात अगदी अजिबात अर्थ नाही. पण असले काहीतरी बोलले की आपण फार मोठे शास्त्रीय दृष्टीकोन असलेले किंवा विज्ञानवादी असा आव मात्र आणता येतो.
In reply to एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे by प्रकाश घाटपांडे
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे यनावालांसारखे कठोर नास्तिक लोक समाजात आवश्यक देखील असतात. त्यामुळे समाजाला एक गती येते. कठोर सश्रद्धतेतुन सामूहिक वेडाचार करणारे लोक कायद्याला वेठीस धरतात. त्यांच्यावर कठोर प्रहार केल्याशिवाय त्यांच्या मेंदुत आपले विचार शिरत नाहि. अशा धारणेतून ते लिहित असतात. प्रत्येकाला पटेल असे उत्तर देणे त्यांना शक्य नाहि हे आपणही जाणतो. त्यामुळे ते ब्रॉडकास्ट स्वरुपाचे लेखन करतात. त्यांच्या धाग्यांवर विक्रमी प्रतिसाद पहाता हे लेखन अनेकांना किमान विचार करायला तरी भाग पाडते असे म्हणता येईल. टोकाचे सश्रद्ध आहेत म्हणून त्याला समायोजित करायाला टोकाचे अश्रद्ध आहेत, नमो भक्त व नमोद्वेष्टे जसे आपण सोशल मिडियावर पहातो तसे. जणु काही मधलि काही भानगड नश्शे! असो
कठोर किंवा मृदुमुलायम नास्तिकांची समाजाला गरज नाही. त्यांनी आपले नास्तिकत्व स्वतःपुरते जपावे. इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे सल्ले देऊ नयेत.
कोणत्याही नास्तिकांमुळे समाजाला गती आल्याचे पाहण्यात नाही. समाज आपल्या गतीने हालचाल करीतच असतो. जेव्हा हालचाल करायची असते तेव्हा समाज हालचाल करतो आणि जेव्हा स्वस्थ बसायचे असते तेव्हा समाज स्वस्थ बसतो. त्याला नास्तिकांची किंवा आस्तिकांची गरज नाही.
सामूहिक वेडाचार हा कठोर सश्रद्धतेतूनच येतो असे नाही. तो अश्रद्धतेतून सुद्धा येतो. सामूहिक वेडाचार हे सामूहिक गुन्हेगारीचे कृत्य आहे. त्याचा श्रद्धेशी संबंध नाही.
यनावालांच्या लेखातून कठोर प्रहार वगैरे काही नसून फक्त आस्तिकांची हेटाळणी व स्वतःची लाल केलेली आहे. असले लेख कायमच बूमरँग होतात. हा लेखसुद्धा बूमरँग झाल्यामुळे यनावाला कोणालाही उत्तर न देता निघून गेले आहेत. जर प्रत्येकाला पटेल असे उत्तर देणे शक्य नसेल तर असले लेख लिहून स्वतःची लाल करण्याची गरज काय? आस्तिक नास्तिकांना पटेल असा देवाचा अनुभव देऊ शकत नाहीत. मग आस्तिक व नास्तिकांमध्ये फरक काही नाही कारण दोघेही एकमेकांचे समाधान करू शकत नाहीत. त्यांचा धागा वाचून कोणीही विचारात पडले असेल असे मला वाटत नाही कारण हा लेख म्हणजे कोणतेही वैचारिक लेखन नसून निव्वळ दांभिकपणा आहे.
ज्यांनी हा लेख लिहिला त्यांनी आधी स्वत:च्या आयुष्यात विज्ञानवादी व्हावे आणि नंतर जगाला फुकटचे सल्लामृत पाजावे.
In reply to एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे by श्रीगुरुजी
In reply to मलाही असेच वाटते की ... by Duishen
भारतात साधारणत: ४० च्या आसपास टीव्ही चॅनल्स २४*७ देव आणि धर्म यावर आधारित आहेत. शिवाय १-२ अपवाद वगळता न्यूज चॅनल्स कोणत्याना कोणत्या देवाची आरती दाखवत असतात.. त्यानंतर आजचे भविष्य सांगणाऱ्याची रीघ! हे सर्व आस्तिकजन इतरांनी न मागता सुद्धा त्यांना शहाजोगपणे मास लेवलवर सल्ले देत आहेत असे मानायचे का?आपला देश चालवणे = शेजारच्या देशावर हल्ला करणे असं श्रीगुरुजी म्हणत नाहियेत. हा लेख दुसर्या देशाचं आक्रमण या स्वरुपातला आहे, असं म्हणायला लागणारे निकष इथे लागू आहेत.
त्यांच्यावर कठोर प्रहार केल्याशिवाय त्यांच्या मेंदुत आपले विचार शिरत नाहि.कठोर नास्तिकांच्या कळपात कठोर अस्तिक अमान्य असतो. त्याला कुत्र्यासारखं हुस्कावून लावतात. रेडीट वरचा अथेइझम सबरेडिट गरजूंनी ट्राय करावा.
In reply to नास्तिकांच्या श्रध्दे चा पुरावा आहे हा लेख. by हेमंत ववले
In reply to मला वाटते by राही
जग बदलणे इतकी मोठी उडी यनावालांची नसावी बहुतेकं.पण असल्या एकूण उड्यांची संख्या महत्त्वाची आहे. ============ स्वतःचा पाय न मोडून घेणे, कोणाच्या अंगावर पडून त्याला न दुखवणे, काही न तोडणे, हे ही महत्त्वाचं.
In reply to नास्तिकांच्या श्रध्दे चा पुरावा आहे हा लेख. by हेमंत ववले
तुम्ही हा उपदव्याप करताय कारण तुम्हाला आशा आहे की समाज बदलेल. प्रयत्न करने तुम्ही सोडीत नाही कारण तुमची श्रध्दा आहे समाज बदलेल. श्रध्दावंत ते दत्त भक्त असतील नसतील माहीत नाही. पण तुम्ही पक्के श्रध्दावंत आहात.जग बदलणार नाहीच हि एक श्रद्धा आहे. म्हणून यनावाला श्रद्धावंत नाहीत. - इति त्यांचे वकील.
In reply to लेख आवडला... by Duishen
देवा-धर्माच्या नावाने मानवी समूहाने जितक्या कत्तली केल्या आहेत त्यापेक्षा इतर कुठल्याही सामाजिक संस्थेने केल्या नसाव्यात.जागतिक महायुद्धं युरोप चर्चच्या अधिपत्याखाली होता तेव्हा झाली कि सेक्यूलर , धर्मनिरपेक्ष सत्तांखाली होता तेव्हा झाली? ज्या रेसेसना युरोपिय लोकांनी संपवलं, मिलियन्सनि मारलं त्यांना न मारता ख्रिश्चन करून घ्यावं अशी चर्चची भूमिका होती. ==================== लोकांचा गैरसमज वाढेल अशी विधानं करू नयेत. ====================================== देव धर्माच्या कत्तलींमधे राजकारण्यांनी केलेले हायजॅकिंग वजा करायला पाहिजे. मंजे अगदी २००२ चे दंगे पण अधार्मिक मानावे लागतील काही विभक्तांना.
In reply to लेख आवडला... by Duishen
(उदा. नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, नेदरलँड इ.)सोयीच्या उदाहरणाचं उदाहरण. अमेरिका आणि चीन याच जगात आहेत. त्यांच्यात जास्त लोक आहेत म्हणून ती जास्त सुयोग्य उदाहरणे असतील. ---------------- यांच्यातला सर्वात मोठा ऑस्ट्रेलिया, आणि त्यांची लोकसंख्या = भारताची १ वर्षाची लोकसंख्यावाढ. ----------------------------- सौदी अरब समोर देखिल हे देश टुच्चे आहेत. एच डि आय मधे सौदी अरब खूप अग्रगण्य आहे. ============================== सर्वात जास्त श्रद्धा आणि विकास यांचा ग्राफ प्लॉट केलात तरी कोरिलेशन तेच येतं. तो प्लॉट करणारा कोण ते महत्त्वाचं!!! ================================================
शिवाय धर्म आणि देव या संकल्पना खाजगी असूनही त्या सार्वजनिक पद्धतीने मिरविण्याची संस्कृती रुजली आहे.देव आणि धर्म खाजगी आहेत? कसं ठरलं म्हणे हे? =================================================
किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे.घटनाकारांना विज्ञानाच्या मर्यादा माहित नव्हत्या. असत्या तर त्यांनी एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन पाळायला सांगून दुसरिकडे सर्वांना हवा तो धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य दिले नसते.
In reply to (उदा. नॉर्वे, स्वीडन, by arunjoshi123
In reply to एच. डी.आय. आणि... by Duishen
नास्तिकता ही लोकसंख्येची मोजतात शासन व्यवस्थेची नाही.असं मानूनच उत्तर दिलं आहे. शिवाय मोर नंबर ऑफ टूच्चड पॉप्यूलेशन्स लाइक नॉर्वे डोन्ट मेक सेन्स. प्लॉट बिग नेशन्स, तिथले नास्तिक टक्केवारी आणि विकासांक टूगेदर.
देव-धर्म या उदात्त संकल्पनेचा हेतू त्याच्याशी लीन होणे असेलहा एक हेतू असेल. एकमात्र नाही. शिवाय हा एक हेतू कंपल्सरी अजिबातच नाही.
जर देव-धर्म या उदात्त संकल्पनेचा हेतू त्याच्याशी लीन होणे असेल, स्थितप्रज्ञता मिळवणे असेल तर ते एकांतात होऊ शकते, निसर्गाच्या अधिक जवळ जाऊन शक्य आहे. एकांत सामाजिक कसा असू शकतो!?समाजात एकांत नसतो म्हणजे समाज नास्तिक आहे? --------------- आदिवासी धर्म जास्त चांगले अध्यात्मिक असतात का? ------------------- शास्त्रज्ञ देखील जंगलात गेले पाहिजेत. त्यांना पण लागणारा एकांत समाजात कसा मिळेल? एकांत आणि समाज हे विरोधी शब्द ना!?
स्व-देव आणि स्व-धर्म विधी सामाजिक बनवून कदाचित इतरांवर श्रेठत्व गाजवता येऊ शकते पण स्थितप्रज्ञता मिळू शकत नाही.वारकरी संप्रदायाबद्दल आहे का हे? सुफी संतांबद्दल?
मला देवाशी लीन व्हावयाचे म्हणून मी उपवास करणे योग्य / ध्यान करणे योग्य पण मी करतोय म्हणून घरातल्यांनी केलेच पाहिजे / समाजातील लोकांनी केलेच पाहिजे या भूमिकेत काही देवपण राहत नाही.केलेच पाहिजे असे नको या तत्त्वाला अपवाद फक्त यनावाला सारख्या नास्तिकांचा! ========================================== लोक धार्मिक असण्याचा आग्रह अत्यंत सुयोग्य आणी आवश्यक आहे.
In reply to नास्तिकता ही लोकसंख्येची by arunjoshi123
In reply to अरुणजी, नास्तिकता ही लोकसंख्येची... by Duishen
इतर हेतूबाबत जाणून घ्यायला आवडेल.ईश्वर आणि धर्म यांचं काम मनुष्याच्या सिविलाईज्ड, नागरी/सुसंस्कृत जीवनात एक ओवर-आर्किंग, सर्वस्पर्शी फ्रेमवर्क उपलब्ध करून देणे हे आहे.
तुम्हाला याची खात्री आहे का असे स्पर्धात्मक वागून दोघांनाही इच्छित अल्लाह किंवा देवाची प्राप्ती झाली असेल!ईश्वरप्राप्तिसाठी स्पर्धा करण्यात काय चूक आहे?
वारकरी आणि सुफी हे संप्रदाय अश्या कर्मकांडांच्या विरोधातून जन्मलेधर्मातून , धर्मासाठी जन्मले.
तुमची धार्मिक असण्याची व्याख्या काय?तुमची नास्तिक असण्याची व्याख्या सोय म्हणून मला द्या. तितकीच परिपूर्ण वा त्रुटी असलेली धार्मिकतेच्ची व्याख्या मी देईन.
In reply to लेख आवडला... by Duishen
देवा-धर्माच्या नावाने मानवी समूहाने जितक्या कत्तली केल्या आहेत त्यापेक्षा इतर कुठल्याही सामाजिक संस्थेने केल्या नसाव्यात. तेंव्हा या उदात संकल्पनापेक्षा त्यांचे परिणामच अधिक भयानक झालेत.
काहीही. पूर्ण नास्तिक असलेल्या चीनच्या साम्यवादी राजवटीने केलेल्या लाखोंच्या कत्तली, पूर्ण नास्तिक असलेल्या रशियातील स्टॅलिनच्या साम्यवादी राजवटीने केलेल्या लाखोंच्या कत्तली या देवा-धर्माच्या नावाने मानवी समूहाने केलेल्या कत्तलीपेक्षा कमी होत्या का?
In reply to देवा-धर्माच्या नावाने मानवी by श्रीगुरुजी
In reply to 'कत्तली' आणि एकूण मानवी ज्ञात इतिहास by Duishen
हिंदू धर्म हा काहींच्या मते ५००० वर्ष जुना तर काहीच्या मते १०००० वर्ष जुना आहे. म्हणजे जात व्यवस्था आणि पितृसत्ताक पद्धती तितकी जुनी असा निष्कर्ष निघतो!धर्माच्या बाबतीत १००००-५०००=५००० वर्षे इतका घोळ होतो. उत्क्रांती कधी झाली हे सांगण्यात थेट ३० कोटीचा!!!!!!!!!!!!! https://www.sciencealert.com/life-on-earth-originated-300-million-years-earlier-than-previously-thought-new-evidence-suggests
उलट एकवेळेस शारिरीक कत्तल केली तर माणूस संपतो पण शतकानुशतके.आणि पिढी दर पिढी देव आणि धर्माच्या नावावर चालणारी ही 'कत्तल' यथोचित मानावयाची का?याही पुढे जाऊन मी म्हणेन मानवाचं नुसतं असणं हेच त्याच्यावरचा मोठा अन्याय आहे. काय ती भूक, भिती, रोग, त्रास, पर्यावरण, रानटीपणा आहे निसर्गात. नसणे म्हणजे यापासून सुटका. अणुबाँब टाकून मानवता मिटवणारा मानवतेचा एक ज्येष्ठ उपकारकर्ता अशी आपली विचारसरणी असेल. ------------------ अत्यंत गलिच्छ असं नास्तिकतेचं समर्थन.
कत्तली चीन, रशियामधील साम्यवाद्यानंनी केलेल्या असो किंवा आस्तिकतेच्या नावावर '१०,०००' वर्षापासून झालेल्या असोत त्या नैतिकतेच्या कुठल्याच कासोट्यांनंवर समर्थनीय असू शकत नाहीत.हा मुद्दा नाही. अशा असमर्थनीय कत्तली करोडोनी कुणी केल्या तो आहे.
कर्म सिद्धांतांचा मुलामा देऊन जातींची; शील आणि सहनशीलतेचा मुलामा देऊन स्त्रियांची गुलामगिरी ही कत्तलीपेक्षा कमी आहे का!लोकशाहीचा, कायद्याचा, भांडवलवादाचा, ह्यूमन रिसोर्सवादाचा, राष्ट्रवादाचा, सर्वलिंगसमभाववादाचा, इ इ मुलामा देऊन होत असलेली गुलामगिरी धार्मिक गुलामगिरीपेक्षा घाणेरडी आहे.
In reply to हिंदू धर्म हा काहींच्या मते by arunjoshi123
In reply to अरुण जी, चर्चेचा पाया... by Duishen
चर्चेचा पाया आपला आणि माझा मुळातच वेगळा आहे. माझे मुद्दे हे आस्तिकतेच्या दृश्य भीषण परिणामांचे आहेत जेव्हा की आस्तिकता हीच खरी श्रद्धा मानवाचे जीवन परिपूर्ण करू शकते असे तुमचे मत दिसून येते आहे.नै हो. ==================== अस्तिकता, नास्तिकता, प्रत्येकीचे भीषण परिणाम, जीवनाची परिपूर्णता इ इ लक्षात घेऊन निरुपद्रवी नास्तिकवाद सोडला तर नास्तिकवादाच्या सर्व रुपांना माझा कडाडून विरोध आहे. अस्तिकता असो नैतर मरो, विशुद्ध नास्तिकता पृथ्वितलावरून नष्ट केली पाहिजे असं माझं मत आहे.
In reply to अरुण जी, चर्चेचा पाया... by Duishen
विज्ञान विषयातील शोध आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यातील फरक लक्षात घेणे आवश्यक आहे.मी जिथे असं केलं आहे, तिथे सोदाहरण सांगा. मी दुरुस्ती करेन.
In reply to अरुण जी, चर्चेचा पाया... by Duishen
स्वत;ची मांडणी चुकली तर किंवा निकष चुकले तर विज्ञानवाद्यांची तयारी असते त्यात बदल करण्याची... तसे अस्तीकांचे आणि ते मानीत असलेल्या धर्मग्रंथांचे आहे काय?प्रत्येक धर्मात प्रत्येक तत्त्वावर इतकं चिंतन झालं आहे ते काय बदलाची तयारी शून्य असल्यानं? प्रत्येक धर्मात इतके उपधर्म, संप्रदाय, जाती, इ इ निर्माण झाल्या ते काय बदलाची तयारि शून्य असल्यानं? सगळे धर्म जगात सुखाने एकत्र नांदतात. ते काय बदलाची तयारी शून्य असल्यानं? अस्तिकांच्या कितीतरी पिढ्यांच्या जिवनाची शैली विज्ञान, व्यवसाय यांनी बदलली आणि त्यांना ते चाललं. ते काय बदलाची तयारी शून्य असल्यानं? अस्तिकांचे खरे दुश्मन नास्तिक. ते आहेत असंच नव्हे तर एक्सपोनेंशिअली वाढत आहेत. पण अस्तिक त्यांना सामावून घेतात. ते काय बदलाची तयारी शून्य असल्यानं?
In reply to अरुण जी, चर्चेचा पाया... by Duishen
विज्ञान स्वत:च्या चुका कबूलही करत आणि पुन्हा नवशोधाच्या मार्गाला निघत, कुठलाही धर्म अशी कबुली देईल काय?धर्म विश्वात काही ना काही शाश्वत आहे असं मानतात. पण म्हणजे ते चूका कबूल करत नाहीत असं होत नाही. विज्ञान काहीही शाश्वत सत्य म्हणून मांडत नाही. म्हणून काय मी "सज्जनपणे वागणे" ही माझी """"""टेंपररी पोझिशन""""""" म्हणून वागू? सॉरी. ती माझी पर्मॅनंट पोझिशन आहे.
In reply to अरुण जी, चर्चेचा पाया... by Duishen
...पेक्षा आजही त्याचे समर्थन करील. याच मिपावर दुसऱ्या एका धाग्यात काही उल्लेख हे अजूनही मनुस्मृतीच्या समर्थनार्थ असल्याचे दिसून आले..विज्ञानवादी असे म्हणणार नाहीत की आमच्या वैज्ञानिक भावना दुखावल्या पण आस्तिकांच्या भावना लगेच का दुखतात... अस्तीकातील ही असहिष्णुता मानवी समाजाला मारक की तारक?तुम्ही फ्लेक्सिबल आहात तर मनुस्मृतीवरची नविन चिकित्सा ऐकून घ्या ना. तुमच्याही भावना दुखतच आहेत हे स्पष्ट आहे.
In reply to अरुण जी, चर्चेचा पाया... by Duishen
काय हरकत आहे इथे निर्माण झालेले ग्रंथ आणि देव संकल्पना किती जुनी आहे हा शोध घेतला तर!वैज्ञानिकांनी कशाचाही शोध घ्यावा, अस्तिकांचं काही म्हणणं नसतं (वास्तविक असायला हवं.). नास्तिकांना अस्तिकांचा एकतर्फी द्वेष असतो. काय किती जुनं आहे (ते असोच, काही होतंच का) याचा भक्कम पुरावा (नास्तिकांचा प्रिय शब्द) मिळत नाही तोपर्यंत भावनिक अंदाज ऐकायची तयारी ठेवा ना.
In reply to अरुण जी, चर्चेचा पाया... by Duishen
यावर अस्तीकांचे उपाय काय आणि विज्ञानाने दिलेले उपाय काय याचा तुम्ही आसपास शोध घेतला तरी बरे! आस्तीकानी 'दरिद्रीनारायण' अशी गरिबीची भलामण केली तर तिकडे कार्व्हर नावाच्या वैज्ञानिकाने अन्न उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले... रोजच्या जीवनातील सुरक्षितता वाढावी हे वैज्ञानिकांचे प्रयत्न आणि विविध शोध आणि आस्तिकतेच्या अहंते खाली दंग्यांची भीती... अजून बरेच लिहिता येईल..धार्मिक कर्मकांडांमधले सगळे आयटम हटवून जगाची कल्पना करा. विज्ञानाच्या जन्माआधी धर्म पाळायला जे जे काही केलं गेलं त्यापुढे कार्व्हर तुच्छ आहे.
In reply to धागा लेखकाचे एक पत्र आजच्या by मराठी_माणूस
In reply to धागा लेखकाचे एक पत्र आजच्या by मराठी_माणूस
In reply to या पत्रातील बर्याच गोष्टी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to या पत्रातील बर्याच गोष्टी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to मला तरी यानावालांच्या या by सप्तरंगी
बाहेरच्या पाश्चिमात्य देशात अंधश्रद्धा , देवभोळेपणा इतक्या सहजासहजी दिसत नाही, देव रस्त्यावर मिरवणुकीसाठी येत नाही. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांवर लादला जात नाही.
हे सुद्धा मी माझ्या वरच्या प्रतिसादात म्हटलेल्या...
आपल्याला जे "वाटते", त्याची शहानिशा न करता त्यालाच पूर्ण सत्य समजणे यापेक्षा मोठा वैचारिक समतोलपणा व शास्त्रिय विचार यांचा अपमान असू शकत नाही. मात्र, हे बर्याच तथाकथित विचारवंत लोकांकडून कळत-नकळत होते, हे सतत दिसते.
या वाक्याच्या समर्थनार्थ उत्तम उदाहरण होईल !
तेथे लोक केवळ रस्त्यांवरच आलेले नाहीत तर त्यांनी कोर्टात जाऊन "क्रिएशनिस्ट संकल्पना" शाळांत शिकवणे कायद्याने आवश्यक केलेले आहे ! अशी कायदेशीर कारवाई जर आज भारतात कोणी करण्याचा प्रयत्नही केला तरी (अ) भारतातले इतर बहुसंख्य लोक अश्या लोकांना वेडे समजतील, (आ) कोर्ट त्यांना पायरीवरही उभे करणार नाही आणि (इ) भारतातल्या तथाकथित विचारवंतांना फेफरे येऊन ते माध्यमांत महिनो नी महिने थयथयाट करतील, यात जरा तरी संशय आहे का ? म्हणजे त्यामानाने भारतिय आस्तिक फार परवडले, नाही काय ?
पश्चिमेच्या दिशेला अनेक विकसित गोष्टी आहेत यात वाद नाही. पण, तिकडे जे काही आहे ते सर्वच उदात्त, उन्नत, विशाल, विकसित, आधुनिक आहेच असे नाही... हे समजण्यासाठी पश्चिमेकडे डोळे उघडून समतोलपणे पाहणे आणि "अ, आ, इ, ई च्या बाबतित विकास आहे म्हणजेच क, ड, इ, फ च्या बाबतित विकास असेल" हे धोपट आणि अत्यंत अशास्त्रिय समिकरण मनातून दूर करणे आवश्यक आहे. तथाकथित नास्तिक विचारवंत ही चूक वारंवार करतात आणि त्या पायावर "आपले म्हणणे (जे सत्य नसते)" दडपून सांगतात असेच वारंवार दिसते.
त्याच प्रतिसादात दिल्याप्रमाणे, गुगलवर creationists and US educational system असा शोध घेतला असता तर क्रिएशनिस्ट लोकांचा (पक्षी : डार्विन आणि एकंदरीत आधुनिक शास्त्र चुकीचे आहे आणि बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे देवाने ७ दिवसांत मानवासकट सर्व जग बनवले असे म्हणणारे) अमेरिकेतील शिक्षणपद्धतीवर किती प्रभाव आहे आणि किती राज्यांत हे प्राथमिक शाळांत शिकवणे त्या त्या राज्यांनी पास केलेल्या कायद्याप्रमाणे बंधनकारक आहे हे सहज समजले असते... धोपट अंदाज करून त्यावरून मत बनवायची गरज पडली नव्हती... कारण तसे करणे शास्त्रिय विचार करणे होत नाही.
हे काम सोपे करण्यासाठी काही दुवे....
१. https://en.wikipedia.org/wiki/Creation_and_evolution_in_public_education_in_the_United_States (थोडक्यात, सद्यकाळापर्यंतचा क्रियेशनिस्ट इतिहास)
२. 14 states use tax dollars to teach creationism in public schools
३. A Map Showing Which U.S. Public Schools Teach Creationism to Kids
४. US states consider laws allowing Creationism to be taught by science teachers
अ) A 2014 Gallup poll found that 42 per cent of Americans believe humans were created by God 10,000 years ago. A further 31 per cent believe in evolution, but under God’s guidance.
आ) Only 19 per cent believe God has nothing to do with evolution.
५. The Evolution of Teaching Creationism in Public Schools
ही केवळ वानगी आहे. गुगलवरची विचारणा अनेक डझनांनी / शेंनी दुवे देते.
समाजातल्या उत्तम शास्त्रज्ञांच्या, प्रशासनतज्ज्ञांच्या, व्यवस्थापनतज्ज्ञांच्या आणि प्रकल्पतज्ज्ञांच्या, "काहीतरी उत्तम कार्य करून त्यात साभिमान भरून पावल्याचे मानण्याच्या" आंतरिक प्रेरणेने भौतिक विकास होतो... त्यामागे, ते तज्ज्ञ किंवा समाजातले इतर किती लोक आस्तिक किंवा नास्तिक आहेत याचा अर्थाअर्थी संबंध (डायरेक्ट रिलेशनशिप) असत नाही.
In reply to बाहेरच्या पाश्चिमात्य देशात by डॉ सुहास म्हात्रे
"आपल्याला जे "वाटते", त्याची शहानिशा न करता त्यालाच पूर्ण सत्य समजणे यापेक्षा मोठा वैचारिक समतोलपणा व शास्त्रिय विचार यांचा अपमान असू शकत नाही. मात्र, हे बर्याच तथाकथित विचारवंत लोकांकडून कळत-नकळत होते, हे सतत दिसते."तुमचे हे म्हणणे आपल्या सर्वानाच लागू होते. खूपवेळा आपल्याला वाटते कि आपणच फक्त बरोबर विचार करतो आहोत आणि बाकी सगळे चुकीचा आणि मग आपण दुसऱ्यांचा मुद्दा खोडत राहतो आणि आपला मुद्दा आपण कसाही करून पटवत राहतो आणि आपल्या विचारांना सपोर्ट करणाराच मुद्दा शोधात राहतो. खरं तर कायमच पूर्णपणे समतोल असा विचार कोणीच करूच शकत नाही आणि कुठलाही नवीन विचार adapt करताना बाकी मूळ विचारांचा इम्पॅक्ट हा असतोच. यनावालांनी त्यांच्या वर्तमानपत्रातील लेखात कोणत्याही इतर देशांशी 'डिरेक्टली' तुलना केलेली नाही पण इथे आपण तोच पॉईंट उचलून धरत आहोत. त्यात पाश्चिमात्य देशांचा evidence देताना तुम्ही सगळे दुवे फक्त US मधील दिले आहेत आहेत (जे ढोबळपणे माहिती आहे मला ) as if बाकी कुठलेच देश पाश्चिमात्य देशात मोडत नाहीत. US मधले सगळेच laws , lifestyle, वैचारिकता इतर देशांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, तरी कायमच USलाच प्रमाण मानून तुलना केली जाते. तुम्ही तेच करताय. अर्थात खूप सगळे चर्चेस काही शाळा, universities चालवतात हे हि मान्य. मी पाश्चिमात्य देशांचे generalized statement केलं होत. अर्थात तसे करणेही योग्य नसेलच. कारण प्रत्येक देश बघायला गेला तर नक्कीच वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. पण पाश्चिमात्य = US असे मानणेही योग्य ठरणार नाहीये.
" पश्चिमेच्या दिशेला अनेक विकसित गोष्टी आहेत यात वाद नाही. पण, तिकडे जे काही आहे ते सर्वच उदात्त, उन्नत, विशाल, विकसित, आधुनिक आहेच असे नाही "highlight केलय म्हणून सांगते कि : असे कोणीच म्हणत नाहीये आणि शास्त्रीय वगैरे विचारांचा दावा तर करतच नाहीये. जस्ट एक observation सांगितले. आणि मी पाश्चिमात्य देशात अंधश्रद्धा , देवभोळेपणा दिसतच नाही असे म्हणाले नाही तर 'इतक्या सहजासहजी दिसत नाही' असे म्हणले आहे तिथे सतत रस्त्यावर ज्या त्या धर्माची मिरवणूक, सण,ढोल ताशे सुरु नसतात. सतत लोकांना त्याचा त्रास होत नाही. तुम्ही जे सांगितले आहे ते माहिती असूनही माझे हेच म्हणणे आहे कारण रोजच्या व्यवहारात त्याचा त्रास होत नाही. मला वाटतं पाश्चिमात्य देशात विचार करू दिला जातो, सतत कोणीतरी विचार बदलवण्यासाठी चूक-बरोबर ठरवण्यासाठी attacking mode मध्ये नसतं. बाकीच्यांच्या विचारांचा आपल्यावर इम्पॅक्ट होऊन मग ठराविक विचार बनत नाहीत. त्यामुळे एक पूर्णपणे चूक किंवा दुसरे पूर्ण बरोबर हे न ठरवता त्यातील चांगल्या-वाईटाचा विचार करता येतो. त्यामुळे एकाच घरात ४ वेगवेगळे विचार असणारी माणसे मोकळा श्वास घेऊ शकतात आणि रोजच्या व्यवहारात religion सतत मध्ये येत नाही.
In reply to दुवे फक्त US मधील by सप्तरंगी
खूपवेळा आपल्याला वाटते कि आपणच फक्त बरोबर विचार करतो आहोत आणि बाकी सगळे चुकीचा आणि मग आपण दुसऱ्यांचा मुद्दा खोडत राहतो आणि आपला मुद्दा आपण कसाही करून पटवत राहतो आणि आपल्या विचारांना सपोर्ट करणाराच मुद्दा शोधात राहतो. खरं तर कायमच पूर्णपणे समतोल असा विचार कोणीच करूच शकत नाही आणि कुठलाही नवीन विचार adapt करताना बाकी मूळ विचारांचा इम्पॅक्ट हा असतोच.ज्या मुद्द्यांवर इगोशी निगडित स्टान्स घेतला आहे तिथं असं आढळतं. सर्वसामान्य समाजात लोक विचार सहजपणे स्विकारतात असं निरीक्षण आहे. संवादकर्त्यांमधलं नातं महत्त्वाचं आहे. ======================== स्वतःच्या अस्तिक वा नास्तिक असण्याबद्दल ही कठोर भूमिका नसलेले लोक असू शकतात पण ईश्वरवाद खूप विचाराअंती ठरतो, तो एक साधा, सोपा एकवाक्यी प्रमेय न राहता खूप मोठं विचारजंजाल बनतो. म्हणून अस्तिकता बदलणं देश, धर्म, लिंग बदलणं अशा प्राथमिक अस्मितांत येऊन बसते.
In reply to दुवे फक्त US मधील by सप्तरंगी
बाहेरच्या पाश्चिमात्य देशात अंधश्रद्धा , देवभोळेपणा इतक्या सहजासहजी दिसत नाही, देव रस्त्यावर मिरवणुकीसाठी येत नाही. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांवर लादला जात नाही.
हे तुमच्या प्रतिसादातून उद्धृत केलेले वाक्य आहे, त्यासंबंधीचा प्रतिसाद त्या वाक्याला अनुसरून आहे... ते वाक्य लिहिताना मी माझ्या प्रतिसादात उल्लेखिलेले दुवे पाहिले असतेत तर पाश्चिमात्य देशातल्या भारतिय अंधश्रद्धाळूना लाज वाटेल इतक्या तद्दन उघड इतकेच नव्हे तर कायदेशीररित्या शाळांत शिकवल्या जाण्यार्या अंधश्रद्धांकडे दुर्लक्ष झाले नसते ?! त्याकरिताच मला अजून स्पष्टपणे त्यातील काही दुवे देऊन त्या अंधश्रद्धा अमेरिकेत (एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून) आजही किती खोलवर रुजलेल्या आहेत हे सांगावे लागले.
आजही, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत गर्भपात हा महत्वाचा मुद्दा असतो आणि उमेदवारांना त्यांचे मत (प्रो-लाईफ / अंटी-लाईफ) स्पष्ट करावे लागते... आणि याचे मुख्य कारण शास्त्रिय नाही, तर बायबल गर्भपाताला निषिद्ध समजते हे आहे... हा प्रश्न भारतिय निवडणूकीत कधी चर्चिला गेलेला आठवतो काय ?! यासंबंधात, आयर्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी, वैद्यकीय कारणासाठीही गर्भपाताला परवानगी न दिल्याने एका भारतिय वंशाच्या महिलेचा झालेला मृत्यु माध्यमांत बराच चर्चिला गेला होता, हे आठवत असेलच... ती केस पाण्यातल्या हिमनगाचे केवळ टोक होते, हे सांगायला नकोच.
उडत्या तबकड्या केवळ पाश्चिमात्य देशांतच दिसतात, तेथिल लोकांना परग्रहवासी पळवून नेतात आणि त्यातले काही परत येऊन त्यांच्या कहाण्या सांगतात. असे कोणी जर भारतात म्हटले तर त्याची कशात गणना होईल हे सांगायला नकोच.
ही मोजकीच उदाहरणे, "बाहेरच्या पाश्चिमात्य देशात अंधश्रद्धा , देवभोळेपणा इतक्या सहजासहजी दिसत नाही, देव रस्त्यावर मिरवणुकीसाठी येत नाही. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांवर लादला जात नाही." हे किती अंधश्रद्ध विधान आहे हे सिद्ध करत नाही काय ?! :)In reply to बाहेरच्या पाश्चिमात्य देशात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बाहेरच्या पाश्चिमात्य देशात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बाहेरच्या पाश्चिमात्य देशात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to ही श्रद्धा की अंधश्रद्धा? by मामाजी
In reply to फेथ हिलिंग ही तर पाश्चिमात्य by डॉ सुहास म्हात्रे
भोंदूंचे भौगोलिक-धार्मिक स्थान विचारात न घेता, सर्वच भोंदू लोकांचा निषेध करणार्या व्यक्तिलाच केवळ, खरी समतोल विचार करणारी व्यक्ती म्हणता येईल... अन्य व्यक्ती भोंदूंच्याच कळपात जमा होतात.
In reply to फेथ हिलिंग ही तर पाश्चिमात्य by डॉ सुहास म्हात्रे
In reply to फेथ हिलींग बद्दल इथे चर्चा by प्रकाश घाटपांडे
In reply to बाहेरच्या पाश्चिमात्य देशात by डॉ सुहास म्हात्रे
In reply to या पत्रातील बर्याच गोष्टी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to या पत्रातील बर्याच गोष्टी by डॉ सुहास म्हात्रे
याकरिताच, असे म्हटले जाते की, पाश्च्यात्य देशांनी संपूर्ण वसाहतवादाच्या काळात गुलाम देशांतून जितकी भौतिक संपत्ती लुटली आहे त्यापेक्षा कित्त्येक पटींनी जास्त किंमतिची बौद्धिक संपत्ती (परदेशगमन करणारे उत्तम प्रतिचे नागरिक) ते वसाहतवाद संपल्यावर लुटत आहेत.महत्त्वाचं सत्य इतक्या सुलभ शब्दांत सांगण्यासाठी प्रणिपात घ्यावा. धार्मिक लुट आणि अन्य लुटींची मी अनेक प्रमाणे (रेशोज) दिली आहेत, पण ही वाक्यरचना खूप मस्त आहे. सत्य आहे. ================== यात यनावाला टाईप नास्तिक मायदेशाची जी निगेटिव इमेज करतात तीचे मूल्य अॅड करायचे राहिले.
In reply to ही व्हिडिओ क्लिप बघा by ट्रेड मार्क
In reply to ही व्हिडिओ क्लिप बघा by ट्रेड मार्क
In reply to ही व्हिडिओ क्लिप बघा by ट्रेड मार्क
In reply to देवदत्त पटनाईक यांचे "Jaya " by शब्दबम्बाळ
म्हणजे एखाद्याला वाटतंय कि पुराणकाळामध्ये भारतात विमाने उडायची तर त्याला तसे मानू द्या कारण त्याने त्याला ख़ुशी मिळते! (हे त्यांनीच म्हटलंय मी नाही). आता IISC च्या प्राध्यापकांनी काही वर्षांपूर्वी अभ्यासाअंती सांगितले आहे कि पुराणातली विमाने उडण्याच्या दृष्टीने असमर्थ आहेत तरीही ज्याला ती उडायची असे वाटते त्याला मानू द्यात बर का!आज ज्या गोष्टी प्रत्यक्ष जिवंत आहेत वा ज्यांचे पुरावे जिवंत आहेत त्याच गोष्टी इतिहासात होत्या असं मानण्याचं आपलं कसाब महान आहे. ============== पिरॅमिड आज नसते (जमिनदोस्त झाले असते.) तर ते होते हे कोणाच नास्तिकाला पटलं नसतं. आज ते आहेत तरी ते कसे काय आहेत पटत नाहीये. कारण त्याकाळात नक्की किती ज्ञान होतं याचं जे गृहितक करावं लागतं ते नास्तिकांना अमान्य आहे. अवकाशात ग्रहांच्या आकाराच्या इमारती उभारणार्या स्पेसिस असू शकतात, इथे मानवता ५००-६०० वर्षांत कितितरी दिवे लावू शकते, पण गेल्या २२ लाख वर्षांत यांच्यासारखे विद्वान झालेले असणे असंभव!!! काय इगो म्हणायचा.
In reply to देवदत्त पटनाईक यांचे "Jaya " by शब्दबम्बाळ
मनुस्मृती कशी चांगली होती आणि तिला वाईटपण ब्रिटिशांमुळे आले, तसेच ती कशी मुख्यत्वे फक्त ब्राह्मणांसाठी होती आणि त्याचा शुद्रांवर फारसा परिणाम नव्हता हे हळूच फिरवून फिरवून सांगितलंय!ते फार ख्यातनाम मायथॉलॉजिस्ट आहेत. न्यूटनने फस्ट लॉ देखील असाच फिरवून फिरवून सांगितला आहे.
In reply to देवदत्त पटनाईक यांचे "Jaya " by शब्दबम्बाळ
In reply to ही व्हिडिओ क्लिप बघा by ट्रेड मार्क
In reply to मुलाखतीमध्ये देवदत्त पट्टनाईक by सप्तरंगी
In reply to आपलं ते वाईट असं मानायची सवय हिंदूंना नडणार आहे by ट्रेड मार्क
In reply to ट्रेड मार्कजी, आपलं ते वाईट असं मानायची सवय हिंदूंना नडणार आहे.. by Duishen
मग सर्व हिंदू बुद्धांचा अनात्मवाद स्वीकारून त्याप्रमाणे वागतील काय? ..किंवा याच धाग्यावरील आपले वाचक श्री. अरुण जी किंवा श्रीगुरुजी चार्वाक स्वीकारून त्याचा प्रचार - प्रसार करतील काय? ..किंवा सगळ्या लिंगायत समाजाला केवळ विष्णूभक्तीची सक्ती करावी काय? ..किंवा सर्वांनी श्वेतांबर किंवा दिगंबर यापैकी एकच पंथ स्वीकारून त्याची सक्ती करता येईल काय?"फळे आवडणारे" या कॅटेगिरितील आंबे आवडणारे लोक पेरू खातील काय म्हणण्याला अर्थ आहे? पपई खायची सक्ती किवी खाणारांवर करावी म्हणण्याला काय अर्थ आहे? फळे आवडणे योग्य का, बाकीच्यांना फळे खाऊ देता का, दुसरी फळे खाणारांना व्यत्यय देत नाही ना, इ इ महत्त्वाचं आहे. ==================================== व्यक्तिशः मी फ्रुट कस्टर्ड खातो, पण ते इथे महत्त्वाचं नाही. एका धर्मांतराची कथा http://www.misalpav.com/node/25815 या लेखात माझ्या अस्मिता नक्की कशा आहेत/होत्या याची कल्पना येईल. =======================================
नकारासाठी उत्तर असेल की 'आंम्ही काय पाळावे, हे आमचे आम्हाला ठरवू द्या' आणि हेच म्हणणे १२५ कोटी जनतेतील विविध जनसमूहाचे / जाती-जमातींचे आहे....ज्यांच्या अस्मिता तीव्र आहेत त्यांचं देखिल बरोबर आहे. नसण्याचे प्रकार नसतात म्हणून नास्तिकांना किती प्रकारे नसणे मानायचे याचा प्रश्न येत नाही. असण्याचे खूप प्रकार असत्तात. त्यात बिघडलं काही. (तरीही नास्तिक एवढे विचित्र आणि विखारी आहेत कि ते नसण्याचेही प्रकार पाळतात. त्यांना हे सक्तीचे प्रश्न विचारणार का? http://commonsenseatheism.com/?p=6487 इथल्या चौदा प्रकारच्या नास्तिकांवर दुसर्या प्रकारचे असणे सक्तीचे कराल काय?) ======================================================
बुद्ध, चार्वाक, महावीर यांना प्रतीकात्मक स्वीकारून त्यांचे विचार नाकारणे हे बौद्धिक अप्रामाणिकपणाचे लक्षण आहे.हो, पण नास्तिकांच्या अप्रामाणिकपणाचे. बरेच अस्तिक तर कशातही देव असतो, सर्व काही ईश्वरनिर्मित, ईश्वर्स्पर्शित, ईश्वरचलित आहे असं मानतात. म्हणून तुम्हा नास्तिकांवर प्रेम करणं, त्यांना जवळ करणं, त्यांचं भलं चिंतणं अस्तिकांचं काम आहे. ते ते करतात. तोच प्रकार ते तुमच्या देवांसोबत (!!!!!) करतात. ----------------------- हाच प्रकार मिराबाई, कबीर, ग्यानबा, तुकोबा स्वीकारून (आणि त्यांचा पांडुरंग नाकारून, इ) तुम्ही नास्तिक देखिल करतातच ना? ===============================================
घटनाकारांना मानवी मनोविज्ञानाच्या मर्यादा माहिती होत्यादोन परस्परविरोधी विधाने एकाच पुस्तकात, शेजारी शेजारी, ती ही प्रत्यक्ष राबवायचे कायदे म्हणून लिहिणारांना बेसिक अक्कल नव्हती हे सुस्पष्ट आहे. ------------------ मानवी मनोविज्ञानाच्या मर्यादा म्हणून असल्या विसंगती मान्य केल्या तर सगळी अनागोंदी माजेल. तुम्ही शासन एकतर विज्ञानानं चालवा नैतर धर्मानं. विज्ञानानं चालवलं तर धर्म केवळ एक मूर्ख कल्पना मानून घटनेतल्या अन्य तत्त्वांसाठी कसेही पायदळी तुडवा. धर्म मानला तर विज्ञानाची जी काही अंतिम सत्ये धर्माच्या अंतिम सत्यांच्या आड येतात त्यांना कायद्याने अमान्य करा. धर्म आणि विज्ञान यांत कशाला प्राधान्य आहे हे माहित नसेल तर माहित करून घ्या. जे काही आहे ते सुसुत्र, संपूर्ण, कंपॅटिबल बनवा. घटनेत काही तसं लिहिलं नसताना यनावाला सारख्यांनी घटनेचा हवाला देऊन विज्ञानप्रसाराच्या नावाखाली धर्महनन करू नये.
त्यांचा मानवी समूहांचा, समूह मनाचा आणि व्यक्ती मनाचा, धर्म, तत्वज्ञान, इतिहास यांचा सखोल वैज्ञानिक अभ्यास असल्यामुळेच त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे...असल्या कुठल्याही गोश्टीचा सखोल अभ्यास धर्मात सोडून कुठेच नाही. किती घटनाकार तत्त्वज्ञ होते ते असोच, पण ते १००% परिपूर्ण मानले तरी त्यांचा मँडेट "प्रशासनाचे ढोबळ नियम" इतकाच आहे. सर्वस्पर्शी फक्त धर्मच आहे. ========================================
कट्टरता म्हणजे नेमके काय?समाजाच्या दूरगामी हिताचा विचार केला तर कधीच कोणतेच अंतिम सत्य नसते, आज नाही, नसेल हा वैज्ञानिक विचार प्रचलित कट्टरतेपेक्षा खूप खतरनाक आहे. समाजात आढळणारी सर्व सुसुत्रता धार्मिक कट्टरतेमुळे आहे. विज्ञानाधीन समान न्यूज चॅनलच्या स्क्रीनसारखा असेल. मंजे दर २ दिवसाआड समाजच वेगळा असेल. आणि त्या दोन दिवसात आलेल्या ब्रेकिंग न्यूज वेगळ्या.
In reply to मग सर्व हिंदू बुद्धांचा by arunjoshi123
दोन परस्परविरोधी विधाने एकाच पुस्तकात, शेजारी शेजारी, ती ही प्रत्यक्ष राबवायचे कायदे म्हणून लिहिणारांना बेसिक अक्कल नव्हती हे सुस्पष्ट आहे.arunjoshi123, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बेसिक अक्कल नव्हती असे फार गंभीर आणि वादग्रस्त विधान तुम्ही केले आहे. तुम्हांला त्यांच्यापेक्षा जास्त अक्कल असेल तर इथे मिपावर तुम्हांला अपेक्षित घटनेचा मसुदा लिहा. बघूयात तुमची बेसिक आणि अडव्हान्सड अक्कल किती आहे ते.
In reply to मग सर्व हिंदू बुद्धांचा by arunjoshi123
In reply to अरुणजी... काही प्रतिसाद -१ by Duishen
'विशुद्ध नास्तिकता पृथ्वितलावरून नष्ट केली पाहिजे;हे विधान मी मागे घेतो. सध्याला "विश्वाचं स्वरुप भौतिकच आहे" आणि " भौतिक आणि अभौतिक आहे" असे दोन सुनिश्चित सामाजिक प्रवाह नाहीत. त्यात नास्तिकांनी आणि अस्तिकांनी तशी परस्परविरोधी तळी उचललेली नाही. नास्तिक विश्व फक्त भौतिकच आहे असं केव्हा मानतील (मानतील का हा प्रश्न येत नाही. मानणारच.) हे आज सांगता येत नाही. भौतिक विश्वाचे मानवांसाठीचे नियम काय ठरवतील ते ही सांगता येत नाही. पहिला प्रोटोझोआ इवॉल्व झालेला नसताना व्हेल नष्ट करायची भाषा नको हे मान्य.
समाजविज्ञानाला पदार्थविज्ञानाच्या काटेकोर चौकटीत बसविण्याचे आपले तर्कशास्त्र काही समजले नाही.समाजविज्ञान नावाचं कुठलं विज्ञान नाही. दगड हाच देव नसतो तसं. विज्ञानाच्या कोणत्याही कसोटीत त्याचं एकही वाक्य बसत नाही. (समाजविज्ञान नावाच्या स्युडोसायन्सचे नियम काय आहेत याचे कॉलेजांत आणि समाजात काय काय गोंधळ आहेत हा भाग अलहिदा.) उद्या मी इश्वरविज्ञान, धर्मविज्ञान अशी नावं देऊन त्याखाली कायनू बायनू लिहू लागलो तर त्याला मात्र तेच तुम्ही नास्तिक नाकारणार. ===================================================
इस्लाम मधील काय वाचू, हिंदू धर्मातील मधील काय वाचू, बुद्ध धम्मातील काय वाचू, ख्रिचन सिख, पारसी,आणि ज्यू धर्मातील काय वाचू.तुम्ही ईश्वर मानता का? धर्म मानता का? तुमचा धर्म कोणता? आणि उत्तर यस असतील तर तुमची समस्या काय आहे? मग सांगू शकेन. तुम्हाला एक रॉडचा जॉब करायचा असेल तर सगळ्या शॉपच्या सगळ्या मशिन टूल्सच्या सग्ळ्या ड्रॉइंग्ज उघडणार का एका लेथकडं जाणार? --------------------------------- तुमच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायला विज्ञानाचा कोणता नियम वाचू?
कारण तुम्हाला "ढोबळ" असं काही आवडत नाही असे वरील वाक्यातून जाणवत आहे.असं कै नाही. धर्म सर्वस्पर्शी आहे नि तो पण ढोबळ फॉर्म्यूला देऊ शकतो. मला ये आबडतं.
In reply to मग सर्व हिंदू बुद्धांचा by arunjoshi123
In reply to अरुणजी... काही प्रतिसाद -२ by Duishen
मला आशा आहे की तुम्ही भारतीय राज्यघटनेचे पहिले पान "आम्ही भारताचे लोक...." वाचले असणार.मी एक अस्तिक आहे म्हणून जगातल्या सर्व जिवित अजिवित लोकांचे कनेक्ट्स मान्य आहेत. म्हणून घटनेच्या उदात्त विचारांचा मला अभिमान आहे. मानवतेच्या किती लोकांनी कितींदा कुठे कसे कोणत्या कोणत्या महान मूल्यांचा पुनरुच्चार करायचे याचे नियम बाजूला सारून काही प्रतिकात्मक लेखन केलं आहे. मी विज्ञान लावत नाही म्हणून मी घटनेतून प्रेरणा घेऊ शकतो. ========================== मी विज्ञान लावलं तर घटनेच्या प्रस्तावनेचा कसा जोक बनतो पहा - १. मी एक तर त्यावर स्वाक्षरी केलेली नाही. २. वर एका आयडीने जर एका माणसाला धर्म, देव या संकल्पनांपासून दूर ठेऊन वाढवलं तर तो किती व्यवस्थित विचार करेल इ इ विचार मांडला आहे. एखाद्या माणसाला असलेल्या घटनेपासून लपवलं, वाढवलं आणि १८ व्या वर्षी त्याची स्वतःची घटना लिहायला लावली तर तो आजची घटना न लिहिता किती व्यवस्थित घटना लिहिल? ३. १००% माझ्या घटनेला बदलायचा माझा अधिकार १/१.२५*१०^११%?????? इतका कमी?? ४. हवेचे प्रदूषण इतके आहे की वरच्या लॉजिकने जगण्याचा अधिकार तात्पुरता अमान्य केलेला दिसतो. ५. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यांचा आणि मला सर्वोच्च वाटणार्या प्रेम, आदर, यांचा काय संबंध? हे सगळे काय समानार्थी शब्द नाहीत. ६. मी ३०० लोक जमा करून माझी घटना लिहू शकतो का? कि उपघटना? ७. हे सग्ळं इतकं चांगलं असेल तर पाकिस्तानी लोकांना का नाही? देश या संकल्पनेला वैज्ञानिक आधार नाही. ८. हे वाक्य थेट खोटं आहे. भारताला एका विशीष्ट प्रकारचा देश करायचा संकल्प मी केलेला नाही आणि लोकांना करताना पाहिलेलं नाही. ९. (यनावाला मोड ऑन) अरे ही फेथ, बिलिफ आणि वर्शिप यांची सूट या मूर्ख अस्तिकांना का देतोय? (यनावाला मोड ऑफ) १०. आर्थिक न्याय कसा म्हणे देतात? ११. ही चार उदात्त मूल्ये नैसर्गिक, अंतःस्फूर्त नसतात तर आम्ही का उग्गाच त्यांना आळवतोय? आणि असतात तर ही हास्यास्पद रिडंडन्सी नाही का?
या पार्श्वभूमीवर "प्रशासनाचे ढोबळ नियम" म्हणजे राज्यघटना असा आपला समज सर्वस्पर्शी आहे असे मला तरी खचितच वाटत नाही.आर्थिक न्याय कसा म्हणे देतात? याचं उत्तर द्या म्हणजे किती ढोबळ हे कळेल. वरुन पैसे ओतून पातेल्यातले अगोदरचे पैसे कसे पातळ करायचे आणि लोकांचे उत्पन्न किती शोषावे याचे नियम थोडे बरे डिटेलमधे आहेत. पण तरि त्यातले तात्विक लोचे इतके गंभिर आहेत कि अर्थहिन आहे सगळं. ===========================
उदा: स्वातंत्र्य याचा अर्थ इतरांना अपशब्द वापरणे असाही अनेकजण घेतात आणि पुन्हा बचावार्थ भारतीय राज्यघटनेचाच पुरावा समोर करतात.मूल्य बिंबवायची सुरुवात धर्म अशी मधेच रँडमली करत नाहीत. जन्मापासून समोर येईल त्या विषयावरील मूल्य शिकत जायचं धार्मिक नियमांनी. त्याने इतरांना अपशब्द वापरू नये हे ही कळतं आणि त्याला खोटे दाखले देऊ नयेत हे ही कळतं. सर्वस्पर्शी, सुसंगत, संतुलित मूल्ये मिळतात. ==========================
आणि अशी घटना जी की "प्रशासनाचे ढोबळ नियम" आहे!तुमच्या प्रतिसादास मी काय उत्तर द्यावे असं प्रशासनास विचारलं तर ते काय उत्तर देऊ शकतो ते असोच, काय काय उत्तरं देऊ शकतो यापैकी एक पर्याय देखील घटनेनुसार लिहून देणार नाही. फक्त "कशा प्रकारे" उत्तर देऊ शकतो/नाही याचे ब्रोड नियम सांगेल. त्या नियमांत मी कोटी प्रकारची उत्तरे देऊ शकतो. म्हणून तुमचा प्रश्न काय, माझं उत्तर काय यामधे घटनेचा फारच ढोबळ संबंध आहे. चर्चेच्या विषयाशी तर अजिबातच संबंध नसेल. मात्र आपण काय बोलतोय त्यातल्या शब्दाशब्दावर धर्माचं भाष्य असू शकतं. ==========================
कदाचित असेही असू शकेल की अनेक जण ईश्वर आणि धर्म याची फ्रेमवर्क स्वीकारत असतील आणि त्यातील मुळ गाभा सिविलाईज्ड, सुसंकृत असणे बाजूला ठेवत असतील.+१००% म्हणूनच समाजाचं अस्तिक्य मोजता येत नाही. ते असं बायनरी नसावं. ------------------ नास्तिकांनी पापपुण्याच्या कल्पनाच नष्ट केल्या. त्यांनी आपलं ऑब्जेक्टिव त्यांचं स्वर्गानरकाशी असलेलं असोशिएशन नष्ट करणे इतकं ठेवायला हवं होतं. आजचे ९५% अस्तिक वर म्हटल्यासारखे असतील असं तीव्रतेनं वाटतं. ========================================
In reply to मग सर्व हिंदू बुद्धांचा by arunjoshi123
In reply to अरुणजी... काही प्रतिसाद -३ by Duishen
पण आपल्या दोन्ही वाक्यात विसंगती आहे असे मला जाणवते. जो कट्टर असतो तो आपलं तेच खरं मानतो आणि असा कट्टरतावाद अतिरेकी विचारांना खतपाणी घालतं.धर्म पाळणं ही भयंकर मोठी किटकिट आहे. तरिही लोक निष्ठेने धर्म पाळतात. असं मला म्हणायचं होतं. ======================== कट्टर शब्दाला फक्त निगेटिव अर्थ असेल तर तो शब्द मागे. मला वाटलं त्याचा अर्थ निष्ठेची अति तीव्रता असा होतो. उदाहरणार्थ, चांगुलपण हा नास्तिकतेचा अविभाज्य भाग असला नि नास्तिक कट्टर नसले तर ते यनावाला वर्णित बुद्धीहिन अस्तिकांना अन्याय्यपणे पिळून खातील. ढिलाई, संतुलन, कट्टरता प्रसंगाप्रमाणे कामाचे असू शकतात. ============================ लेखनावरील अभिप्रायासाठी धन्यवाद.
In reply to ट्रेड मार्कजी, आपलं ते वाईट असं मानायची सवय हिंदूंना नडणार आहे.. by Duishen
In reply to आंम्ही काय पाळावे, हे आमचे आम्हाला ठरवू द्या by ट्रेड मार्क
In reply to <<< पण मुस्लिम मोठ्या by विशुमित
In reply to <<< पण मुस्लिम मोठ्या by विशुमित
In reply to आपलं ते वाईट असं मानायची सवय हिंदूंना नडणार आहे by ट्रेड मार्क
In reply to एक अनुभव by तिमा
In reply to एक अनुभव by तिमा
दाराजवळ जे बारीक अक्षरांत लिहिलेले नोटिसबोर्ड होते, त्याजवळ विक्रेत्यांचा वेढा होता. म्हणून नोटिसा वाचता आल्या नाहीत.एखादी पॉलिसी घेताना वा साईटचा मेंबर बनताना असं होतं. छोट्या अक्षरातलं वाचता येत नाही, आलं तरी कळायची या जन्मी शक्यता शून्य! म्हणून ना-सायटी आणि ना-पॉलिसी वादी विचार येतात का?
पूजेला नाही म्हणणारे म्हणजे हे नास्तिकच असणार, याची खात्री पटल्याने, बडवे आमच्या अंगावर धावून येत होते.दारु पिणार्यांच्या हातची दारु काढून घेऊन त्यांना दूध देणं शोभतं का तुम्हाला? का लोकांची पार्टी खराब करता? बडवे कस्टमर सोडून तुम्हाला एंटरटेन करत होते म्हणजे कलियुग अजून आलं नाही म्हणायचं.
तशा स्थितीतही मी कॅमेरा द्यायला नकार दिल्याने,पॉलीसी रिलेटेड चूकून चुकीचं डिडक्शन होताना, डेबिट पडताना जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन होतं त्यावेळी तशाही स्थितीत तुम्ही ते ट्रान्झॅक्शन पूर्ण करणारे इलेक्ट्रॉन रोखून धरता का?
सिक्युरिटीचा मुख्य शांत स्वभावाचा वाटला.वाटला का होता? तुमच्या निरिक्षणात? कि मंदिरात दिसणारी लोकं फार तर फार शांत "वाटू शकतात" असं काही गणित आहे?
माझा रोल नष्ट केला तर माझे आधीचे कित्येक फोटो वाया जातील.तुम्ही एक फोटो चोरून काढलेला असेल तर मंदिराचे नुकसान होणारच ना? अजिंठ्यासारखं, किंवा दुसरं काही कंसिडरेशन असेल त्यांचं. तुमच्या विमा पॉलिसीवर मोठ्या नि लहान अक्षरांत ४० पानं भरून जी जी वाक्य लिहिलेली असतात, त्यांचं स्पष्टिकरण असतं का कि का लिहिलंय. त्यांचा पर्स्पेक्टिव लक्षात घ्या ना राव.
नाहीतर त्या बडव्यांनी आम्हाला मारहाण केली असती.तुमचं वरचं डेबिट जेव्हा क्रेडिट होतं तेव्हा खालचे क्लर्क पुन्हा ते १० दा डेबिट मारणार याची इतकी हमखास खात्री असते का तुम्हाला? मंदिरात लोक ज्याला पक्के मारणार आहेत त्याच्या विनम्रतेची कल्पना करता येते.
दर्शन न होण्याचे दु:ख अजिबातच नव्हते कारण मी नास्तिकच होतो.जगन्नाथाला तुमचं दर्शन होतं ते काय कमी आहे का?
आता कुठल्याही मंदिरात स्थापत्य बघायला आंत गेलो ...स्त्री पाहताना तिचं वस्त्र, दागिने पाहावेत नि स्त्रीत्व पाहू नये हा प्रकार नास्तिकच यशस्वीरित्या करू शकतात.
सर्व दोष माझ्या पदरी घालून त्याने शेवटी जे वाक्य उच्चारले त्याने करमणुक झाली.दोष असणे हा गुण देवाने नास्तिकांसाठी बनवलेलाच नाही.
मला वाटतं, सिक्युरिटी चीफच्या वेषांत, तो प्रत्यक्ष जगन्नियंताच असावा.तुम्हाला अस्तिक आहोत असं सांगायचं व्यावहारिक (मंजे खोटं) ऑप्शन होतं. जगन्नियंत्याने तुमचा नास्तिकपणा वाचवला. प्रभु, तेरी महिमा अपार है।
In reply to दाराजवळ जे बारीक अक्षरांत by arunjoshi123
तुम्ही एक फोटो चोरून काढलेला असेल तर मंदिराचे नुकसान होणारच ना?काय नुकसान होते? हल्ली जवळपास सर्वच मंदिरात फोटो काढण्यास मनाई असते. मात्र त्याच मंदिराच्या आवारात त्या मंदिरातील मूर्तीचे फ्रेम केलेले फोटो विकत मिळतात. हे अर्थकारण तर यामागे नसावे? माझा प्रश्न फक्त या आणि याच मुद्द्यापुरता आहे. इतर वादात भाग घेऊन वाचनमात्र वाचक म्हणून मिळणारी मजा मला घालवायची नाही. :)
arunjoshi123, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बेसिक अक्कल नव्हती असे फार गंभीर आणि वादग्रस्त विधान तुम्ही केले आहे.माझ्या मते देश विज्ञानावर चालवावा अशी घटनेत कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे अरुण जोशींचं विधान वस्तुस्थितीचं निर्देशक न धरता केवळ गृहीतकीय (=हायपोथेटिकल) म्हणून धरावं. आ.न., -गा.पै.
In reply to घटना व विज्ञान by गामा पैलवान
Dr. Sachchidananda Sinha was the first chairman (temporary) of Constituent Assembly. Later Dr. Rajendra Prasad was elected as the president and Its vice-president was Harendra Coomar Mookerjee, a Christian from Bengal and former vice-chancellor of Calcutta University. Also chairing the assembly's Minorities Committee, Mookerjee was appointed governor of West Bengal after India became a republic.यात मला कुठे आंबेडकरांचं नाव दिसत नाही. दुसर्या अर्थानं जेव्हा Constituent Assembly स्थापन झाली तेव्हा इथले व्हॉईसराय, ब्रिटनचे पंतप्रधान वा राणी यांना देखील एका अर्थानं हा शब्द लागू होतो. Constituent Assembly जेव्हा भारताची प्रोविजनल संसद झाली तेव्हा राजेंद्र प्रसार वा कार्यकारी सत्ता असलेले म्हणून पंडित नेहरू यांना घटनाकार म्हणता येईल. तिथे देखील मला आंबेडकरांचं नाव दिसत नाही. पण कुठंही घटनेत वा बाहेर घटनाकार असं आंबेडकरांचं "कायदेशीर" वर्णन नसताना, हे सर्वविदित सत्य आहे कि घटनेला आत्मा, गाभा नि स्वरुप आंबेडकरांनी दिले म्हणून मी तुम्हाला असलेला अर्थ मान्य करून चालतो कि सबब अनादरवाचक विशेषण त्यांनाच संबोधलं आहे असा अर्थ काढला तर काही अवाजवी नाही. ================================================== लेखात यनावाला यांनी नास्तिकतेचं, वैज्ञानिक दृष्टिकोनाचं संवैधानिक अधिष्ठान सांगीतलं आहे. यनावाला धरून इथल्या अनेक नास्तिकांनी देव व धर्म यांना विज्ञानात स्थान सांगीतलं आहे. काहींनी सामोपचाराच्या भूमिका मांडल्या आहेत, हे मान्य. मग अनेक नास्तिकांनी ईश्वराची कल्पना नि धर्म कसे समाजविघातक होते, आहेत, असतील हे सांगीतले आहे. त्याच घटनेत घटनाकारांनी धर्म (चर्चेतील, लेखातील नास्तिकांचे धर्मांचे वर्णन डोळ्यासमोर आणा) पाळण्याचे स्वातंत्र्य दिले आहे हे देखील वादातीत सत्य आहे. तेव्हा निरुपद्रवी तसेच अॅक्चूअली, पोटेंशियली हानिकारक अशा देव आणि धर्म या संकल्पनांना "त्यांच्या मते" त्या संकल्पनांच्या विपरित सुयोग्य अशी वैज्ञानिक दृष्टिकोनाची संकल्पना उपलब्ध असताना मान्यता देणे बेअक्कलपणाचे आहे. असं कोण लिहितो हे महत्त्वाचं नाही, हे विसंगत आणि चूक आहे, बेअक्कल आहे, इतकाच मुद्दा आहे. ========================================================== आता आपण मी तुम्हाला एक वाक्य कळेपर्यंत पुनश्च वाचायला का सांगीतलं त्याकडे वळू. यनावालांनी मूळ लेखात वैज्ञानिक दृष्टीकोन, देव, धर्म, अस्तिकता, नास्तिकता, समाजाचे हित, अहित, संविधान, बुद्धी, बुद्धिहिनता, घातकता, नागरिकाचे कर्तव्य, इ इ संकल्पना एकत्र एका विशिष्ट प्रकारे मांडल्या आहेत. वर म्हटल्याप्रमाणे त्यांचं नास्तिकी लॉजिक संविधानकारांना मूर्ख ठरवतं. मी कोणतीही संपूर्ण, सुसंगत, लॉजिकल, सज्जन आर्गुमेंट स्वीकारायला तयार आहे. पण घटनाकारांचा हवाला देऊन आम्हाला नास्तिक बनायला सांगत असले तर एक तर यनावाला बेअक्कल आहेत नैतर घटनाकार बेअक्कल आहेत असंच निघतं. लक्षात घ्या कि मी तर कोणाचंही ऐकायला तयार आहे (त्यातल्यात्यात तर्कापेक्षा सज्जनपणाकडे माझा फोरगॉन बायस आहे, पण एक वेळ तुमच्या समाधानासाठी तो पण मी बाजूला ठेवायला तयार आहे.) , पण ते विसंगत नसावं ना? ======================================================= तुम्हा "कठोर तसेच विमूढ" नास्तिकांची समस्या ही आहे कि विज्ञान आणि घटना या दोहोंच्या ठायी असलेली ह्यूमिलिटि, विनम्रता आणि सत्याचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती तुमच्या ठायी नाही. घटना कुठे कुठे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरते याचा तुम्ही लोक काय अर्थ काढता? तर जिथे जिथे संभव असेल तिथे तिथे कोणताही अपवाद न ठेवता! याचा अर्थ काय होतो? घटनाकारांना ब्रह्मांडाचे केवळ भौतिक स्वरुप मान्य होते. भौतिकतेच्या पलिकडचे त्यांना काही मान्यच नव्हते! विश्वाचे स्वरुप केवळ भौतिक आणि भौतिकच आहे हा विचार नास्तिकी आहे, संवैधानिक नाही, घटनाकारांना अभिप्रेत असलेला नाही, घटनेचे अनेक स्टेकहोल्डर्स आहेत त्यांचा नाही, वैज्ञानिक नाही, भौतिकशास्त्राचा पण नाही! घटनेच्या अन्य तत्त्वांच्या अंमलबजावणीत जोपावेतो भौतिक गोष्टींचा अंतर्भाव आहे तोपावतो वैज्ञानिक दृष्टीकोन अवलंबला जाईल असं काहीसं त्यांना अभिप्रेत आहे. नाहीतर निकाल प्रयोगशाळांत दिले गेले असते, न्यायालयं कशाला हवीत? त्या आधारहिन "इदम् सर्वम् भौतिकम्" विचारांचे मालक फक्त आणि फक्त तुम्ही नास्तिक आहात. का आहात ते तुमच्यापैकी कोणालाच माहीत नाही. https://science.howstuffworks.com/innovation/scientific-experiments/scientific-method10.htm इथे विज्ञानाच्या मर्यादा दिलेल्या आहेत. बाकीच्या मर्यादा अफाट आहेतच पण हे विधान रोचक (तुमच्यासाठी थेट निवाडाच आहे, पण तितका क्रूर शब्द नको) आहे. :
Clearly, the scientific method is a powerful tool, but it does have its limitations. These limitations are based on the fact that a hypothesis must be testable and falsifiable and that experiments and observations be repeatable. This places certain topics beyond the reach of the scientific method. Science cannot prove or refute the existence of God or any other supernatural entity.घटना म्हणत नाही मी सर्वस्पर्शी आहे आणि विज्ञान म्हणत नाही मी सर्वज्ञानी आहे, पण तुम्ही मात्र त्यांचा परस्पर हवाला देऊन पापभीरु अस्तिकांना निर्बुद्ध ठरवता. त्याचीच मी हजेरी इथल्या सर्व प्रतिसादांत घेतली आहे. या लेखाचं जे सार आहे, ते ज्या ज्या (विशेषण वापरायचा मोह आवरतो) लोकांना पटलं आहे, ते सार किती फोल आहे हे मी अनंत प्रकारे सांगायचा प्रयत्न शेकडो प्रतिसाद देऊन केला. तरीही नास्तिकत्वाचं संवैधानिक समर्थन चालूच. मग मला यनावालांना, नास्तिकांना घटनाकार मूर्ख निघतात असं अभिप्रेत आहे असं सांगावं लागलं. लेखाचं सार जितक्या लोकांना आवडलं आहे ते पाहता कोणत्याही रॅशनल माणसाचं डोकं ठणकेल!!!! ====================================================== अस्तिकांना भौतिकतेच्या पलिकडे बरंच काही असतं असं वाटतं. म्हणून ते वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अस्तिकता कंपॅटिबल मानतात. अस्तिकांना घटनेच्या बाहेर बरंच काही असतं असं वाटतं. घटनेला देखील "लोक आणि सरकार" इतक्या सिमित विषयावरच आपला अधिकार चालतो हे मान्य असतं. फार खासजी गोष्टींत घुसत नाही. (मिसळपाव आवडणारे आणि वडापाव आवडणारे असे दोन कितीही प्रबल समाजप्रवाह असले तरी घटनेची प्रावधानं मोडत नाहीत तोपर्यंत घटना मधे येत नाही आणि आल्यावरही मिसळपाव बरी कि वडापाव बरा हे सांगतच नाही!!!) म्हणून अस्तिक आणि घटना हे देखील कंपॅटीबल असतात. सबब यनावालांचा लेख, त्याचे सार सर्वांगाने अर्थहिन, शास्त्रहिन, घटनाहिन, विज्ञानहिन तसेच बुद्धिहिन पण साज्जन्यपूर्ण (म्हणूनच मी इतका लिहितोय) आहे. लक्षात घ्या इथल्या अनेक अस्तिकांप्रमाणे मी त्यांच्यावर व्यक्तिशः घसरलो नाही, त्यांनी खोडसाळपणा म्हणून लेख टाकला असण्याची शक्यता शून्य नाही हे ठामपणे माहित नसताना. ==================================================== हे झालं तुमच्या प्रश्नाचं तात्विक उत्तर. शेवटी येता येता मनात "व्यावहारिक" विचार आला कि अलिकडे गढूळ झालेल्या सामाजिक वातावरणाचा परिपाक म्हणून "जोशी नावाच्या अस्तिक (मानलेल्या) ब्राह्मणाने" जाहीरपणे पण अप्रत्यक्षरित्या "दलितांचे कैवारी असलेल्या (मनातल्या मनात ब्राह्मणांचे अप्रिय) आंबेडकरांच्या बाबतीत बेअक्कल म्हणून घ्यायची एक अप्रत्यक्ष संधी साधली" असा विचार तुम्हाला आला असल्यास (तुम्ही स्वतः काही का असेनात) सांगा. त्या प्रश्नाचं उत्तर लेखाचा मूळ विषय नसलं तरी तुमच्या समाधानासाठी द्यायला मला हरकत नाही. मात्र ज्यांना वरील स्पष्टीकरणाशी देणं घेणं नाही, गैरसमज आहे, त्यांना सांगू इच्चितो कि मी आंबेडकारांना "भारताचे पहिले पंतप्रधान" "आंबेडकरांनंतर कोण" इ इ प्रकारे फार उच्च अंगानं पाहतो. अशा प्रकारची "गैरसमज दूर करणारी" वाक्यं द्यावी लागणं मी एका भिकार समाजाचं चरित्र समजतो म्हणून मी कध्धीच देत नाही. अर्थात यातलं तुम्हाला काही अपेक्षित नसावं (नसेलच), मात्र खाली मी अडचणीत आलो आहे इ इ म्हणून लिहिल्यामुळं एकवाक्यीय व्यक्तिगत स्पष्टीकरण दिलं आहे. तसा माझ्या हिशेबानं "घटनाकारांच्या" दयेने मी ते देऊ लागत नाही.
In reply to घटना आणि विज्ञान : नास्तिकांचा वैचारिक घोळ by arunjoshi123
In reply to माझेही एक विधान तुम्हांला नीट by एस
In reply to आता ते वाक्य वादग्रस्त आहे हे by शब्दबम्बाळ
घटना परिपूर्णच आहे असे कोणी म्हणत नाही त्यामुळे घटनादुरुस्ती होत असतात. त्यामुळे ते लिहिणार्यांना "इतकं" तरी माहित असावं कि हे जे काही आपण तयार करतोय ते काळानुसार परिवर्तनीय आहे.मला काय माहित आहे आणि काय नाही हे अगोदर विचारून घेत चला. "इतकं" तरी माहित असावं. "घटना कशी बनली" या घटनेच्या एका छोट्या उपमुद्द्यावरच मी आपणांशी २-३ तास गप्पा मारू शकतो. घटनेच्या प्रत्येक सेशनची एका चॅनेलवर संविधान नावाची सिरियल आली होती. ती मी ६०-७०% पाहिली आहे. त्याच्याशिवाय पूर्णत्व येत असा आपला आग्रह असेल तर उरलेले इपिसोडही पाहून घेतो. (विशेषणाचा मोह आवरत) काहीही गृहित धरून काहीही अर्थ काढणारे लोक नास्तिक कधीपासून झाले म्हणे? ===========================
त्यांचे मत (चुकीचे का असेना) त्यांच्यापाशी!पण प्रांजळ चर्चा करावी ना? ३०० प्रतिसाद होणं आणि फर्नेसचं तापमान ३००० होणं वेगळं. आपण लोक लांब चर्चा शांतपणे का करू शकत नाही. रेडिटवर कितितरी गहन विषयांवर विरोधी लोक किती सखोल, प्रचंड लांब चर्चा शांतपणे करतात. आपण मराथी लोक का नाही करू शकत? थोडी खोली वाढली कि चर्चक हे कर्मठ, जहाल, विखारी आणि प्रेमाने बोलायच्या लायकीचे नसलेले आहेत असं का मानायचं? गैर अर्थ काढून गैर आरोप करण्यापेक्षा विचारून घ्यावं. "धागा असू द्या बाजूला, एरवी तुम्ही आंबेडकरांच्या बुद्धीबद्दल काय मानता?" असं विचारावं. ज्या देशात ब्राह्मणांना इतरांना अशिक्षित मानायची (कि ठेवायची?) सवय होती/आहे नि इतरांना ब्राह्मणांच्या या वर्चस्वाला धक्का देणारी एक मोठी लॉबी आहे त्या देशात "अस्तिकांनी अस्तिकपणा सोडून संवैधानिक नास्तिकताप्रणित वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा" असं (काहीही) सांगणार्या धाग्यात "अरुणजोशी१२३ (विशेषण १, विशेषण २, विशेषण ३, ...., ...., ..., ) या आयडीने भारतीय संविधानसभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना (विशेषण अ, विशेषण आ, विशेषण इ, ...., ...., ..., ) वादग्रस्तपणे बेअक्कल म्हटले का?" असा (पुन्हा काहीही, साधं वाचायची तसदी न घेतलेला) विषय कसा येऊ कसा शकतो याला म्हणावं?? माझी टेस्ट होत आहे का? देशात जे वातावरण आहे त्यातला मी एक क्षुद्र पार्टिझॅन आहे का एका साईडचा हे चेक करायला?
arunjoshi123 यांनी खरोखरच मग आदर्श घटना वगैरे लिहायला घ्यावी! :मानवजातीच्या पुढच्या पिढ्या राजकारण, अर्थकारण, विज्ञान, धर्मकारण, तत्त्वज्ञान, समाजकारण, विधी, कुटुंबकारण, अध्यात्म, इ इ ची फार सुंदर पुस्तकं लिहिणार आहेत अशी मला आशा आहे. ही पुस्तकं आजच्या पुस्तकांपासून आमूलाग्र बदल असलेली असतील तर असतील पण त्यांच्यात शाश्वत अशा महान मानवी मूल्यांचा पाया तोच राहिला पाहिजे.
In reply to पार्टिझॅनशिप टेस्ट by arunjoshi123
मानवजातीच्या पुढच्या पिढ्या राजकारण, अर्थकारण, विज्ञान, धर्मकारण, तत्त्वज्ञान, समाजकारण, विधी, कुटुंबकारण, अध्यात्म, इ इ ची फार सुंदर पुस्तकं लिहिणार आहेत अशी मला आशा आहे.यासाठी शुभेच्छा! चर्चा जरूर व्हाव्यात मनुस्मृती वरती नुकतीच चांगली चर्चा झालेली आणि अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद आले होते. जहाल्पणा कमी राहिला तर पुढचा माणूस पण विरोधी मतांवर विचार करू शकतो!
In reply to इतका मोठा प्रतिसाद by शब्दबम्बाळ
माझ्या प्रतिसादात ना आंबेडकर आहेत ना प्रतिसाद देणारा कोणी ब्राम्हण का आणि कोणी आहे याबद्दल काही आहे.ते मला मान्य आहेच. अगदी एस यांच्या प्रतिसादात पण असं काही नाही असं ते म्हणत आहेत. पण धाग्यावर अनेक लोकांनी अनेक लोकांच्या अनेक अस्मिता दुखावल्या असताना, नेमका मीच ज्या संविधान समितीच्या ३०० सदस्यांच्या, त्यांना नेमणारांच्या, त्यांना निवडणारांच्या, त्यांना मानणार्यांच्या, घटनेची जिथून कुठून आली आहे त्यांना निवडणारांच्या अस्मिताच कशा नेमक्या हायलाईट झाल्यात याचा विचार करतोय.
ना तुम्हाला कुठली विशेषण वापरली आहेत ना कर्मठपणे काही कमेंट दिल्या आहेत.हा तुमचा उद्देश आहे याचा आत्यंतिक आनंद आहे. तुम्ही म्हणताय म्हणून मी हे सत्य मानतो.
तुम्ही तसे बोललात म्हणून तुम्हाला अक्कल नाही वगैरे काहीही लिहिलेलं नाहीये तिथे.माहिताय हो. ------------ आपल्यात एक बेसिक बॉनहॉमी झाल्यावर तुम्ही असं म्हणू, सुचवू, सिद्ध करू शकता. मला काय प्रॉब्लेम नाही.
फक्त लिहिणार्यांना "बेसिक अक्कल" नव्हती अशी वाक्य जबाबदारीने वापरावीत हे लिहिले होते.बेसिक अकलेचे डिपार्टमेंट यनावाला यांच्याकडे आहे. मी काही कोणाला बेसिक अक्कल नव्हती अशी माझी अक्कल पाजळलेली नाही. धार्मिक, अस्तिक, इ लोकांना बेसिल अक्कल नसते असं लेखात लिहिलं आहे. मी लिहिलेलं नाही. http://www.misalpav.com/comment/965184#comment-965184 http://www.misalpav.com/comment/965247#comment-965247 http://www.misalpav.com/comment/967472#comment-967472 असं ते डिस्कशन आहे. त्यात मी यनावालांना प्रश्न केला आहे. घटना - वैज्ञानिक दृष्टिकोन - श्रद्द्धा - अस्तिकता - नास्तिकता - समाजविधातकता - बुद्धिमत्ता - साधी अक्कल यांच्यातले सुसंगत आंतरसंबंध सांगा असा. सबब आतातरी यनावालांना जबाबदारीने लिहायला सांगा. मी बेजबादरपणे वागलो आहे असं म्हणायचा कोणालाही अधिकार आहे. पण किमान त्यानं संवाद, लेख वाचला असला पाहिजे. लेखाचं सार मान्य करणं आपल्याला कोणत्या कंक्लूजनला नेतं ते मी दुशेन यांना सांगत होतो. माझ्या लेखातली सबंध बाजू धर्म पाळणार्या आंबेडकरांच्या बाजूने अतिशय तीव्रतेने असताना आणि यनावाला अशा सर्व धर्म पाळणार्या लोकांना बेअक्कल म्हणत असताना मी आंबेडकरांना बेअक्कल म्हणतोय हा काय विचित्र (विशेषण आवरतो, नाहीतर पुन्हा बेजबाबदारपणाचा आरोप व्हायचा!) आरोप आहे? --------------------------------- आणि मी कितीदा स्पष्टीकरण दिलं आहे कि "मला" कधीही असं म्हणायचं नव्हतं. का मी चुकलो असं म्हटल्याशिवाय मी "जबाबदार" सिद्ध होणार नाही? मला जे म्हणायचं नव्हतं तेच मला म्हणायचं होतं असं मानून मी क्षमा मागावी अशी मागणी असेल तर तसं सांगा. त्यांच्यानं आपला संवाद सुरळीत चालणार असेल तर मला हरकत नाही. --------------------
इतकी तणतण कशाला मग?तणतण नाय राव. गैरसमज करून घेऊ नका. मी एकच धाग्यावर सगळी एनर्जी घालतो. आपण दोघेही माझ्या रडारवर नाहीत, फक्त माझ्या मते सज्जन आणि त्यांचे मते संसदीयवचनी असे नास्तिक यनावाला आहेत. ============================================= यनावालांना तुम्ही काय करावं हे आपण अनुत्तरीत ठेवलंत तरी याविषयावरच्चा हा माझा शेवटचा प्रतिसाद.
In reply to आता ते वाक्य वादग्रस्त आहे हे by शब्दबम्बाळ
In reply to अगदी बरोबर शब्दबंबाळजी. एरवी by एस
In reply to माझेही एक विधान तुम्हांला नीट by एस
आपलं सदस्यनाम arunjoshi, arunkamble, arundisouza, arunhabibulla, arunmombasa, arunvonrhein किंवा अन्य काहीही असते तरी मी घेतलेल्या आक्षेपाची धार यत्किंचितही बोथट झाली नसती.आनंदाची गोष्ट आहे.
त्यातही, धर्म आणि विज्ञान या परस्परविरोधी गोष्टी शेजारीशेजारी मांडण्यावर तुम्हांला सर्वात जास्त खटकण्यासारखी बाब वाटतेय, ह्याचा दोष मसुदा समितीकडे इतर समित्यांपेक्षा जास्त प्रमाणात (तुमच्या मते) जातोय.धर्माला मूलभूत अधिकार असे स्वरूप देणारे मूलभूत अधिकार समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल, उपाध्यक्ष जे बी कृपलानी आहेत. आंबेडकरांचा संबंध नाही. -------------------------------- पण एकूण घोळात ते सहभागी आहेत, धर्मविरोधी आहेत, विज्ञान एकं विज्ञान एकं विज्ञानवादी आहेत म्हणावं तर ते हिंदूचे बुद्ध झाले १९५६ मधे. म्हणजे अगदी शेवटपर्यंत त्यांना धर्म हि संकल्पना मान्य होती. सबब पटेल, कृपलानी नि आंबेडकर यांच्यात धर्माविषयी काही विशेष विसंगती नव्हती, दुमत नव्हते. घोळ फक्त यनावालांसारख्या नास्तिकांचा होत आहे. हा घोळ सोडवा नैतर अस्तिकांना सुखानं जगू द्या, बुद्धीहिन म्हणू नका असं मी मूळ विधानात लिहिलं आहे. अस्तिक चूक, नास्तिक बरोबर आणि घटनाकार बरोबर का तर मानवी मनोविज्ञानाच्या मर्यादा आहेत??? नास्तिकांनी मनोविज्ञानाचा हवाला देऊन विसंगतीतून पळवाट काढली म्हणून त्यांना धर्म मान्य करणार्या घटनाकारांना मूर्ख म्हणा नाहीतर नीट स्पष्टिकरण द्या अशी भूमिका पुनश्च पेस्टवत आहे.
घटनाकारांना मानवी मनोविज्ञानाच्या मर्यादा माहिती होत्या दोन परस्परविरोधी विधाने एकाच पुस्तकात, शेजारी शेजारी, ती ही प्रत्यक्ष राबवायचे कायदे म्हणून लिहिणारांना बेसिक अक्कल नव्हती हे सुस्पष्ट आहे. ------------------ मानवी मनोविज्ञानाच्या मर्यादा म्हणून असल्या विसंगती मान्य केल्या तर सगळी अनागोंदी माजेल. तुम्ही शासन एकतर विज्ञानानं चालवा नैतर धर्मानं. विज्ञानानं चालवलं तर धर्म केवळ एक मूर्ख कल्पना मानून घटनेतल्या अन्य तत्त्वांसाठी कसेही पायदळी तुडवा. धर्म मानला तर विज्ञानाची जी काही अंतिम सत्ये धर्माच्या अंतिम सत्यांच्या आड येतात त्यांना कायद्याने अमान्य करा. धर्म आणि विज्ञान यांत कशाला प्राधान्य आहे हे माहित नसेल तर माहित करून घ्या. जे काही आहे ते सुसुत्र, संपूर्ण, कंपॅटिबल बनवा. घटनेत काही तसं लिहिलं नसताना यनावाला सारख्यांनी घटनेचा हवाला देऊन विज्ञानप्रसाराच्या नावाखाली धर्महनन करू नये.हे माझं मूळ लिखाण पुन्हा लिहित आहे. -------------------------------------- व्यक्तिशः यनावाला नि घटनाकारांनी पाडलेल्या या घोळात तुम्हाला रस दिसत नाही. नविन घटना लिहिण्यात मला रस नाही. मी लिहिली असती तरी धर्माला निसंदिग्ध प्राधान्य स्थान दिलं असतं. पण तरी १९४७ मधे जे होतं ते मला आजच्या पेक्षा स्वीकार्य आहे. http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/1936/8/08_chapter%203.pdf
Constitutionally, India is a secular country and has no State religion. However, it has developed over the years its own unique concept of secularism that is fundamentally different from the parallel American concept of secularism requiring complete separation of church and state, as also from the French ideal of lacite - described as 'an essential compromise whereby religion is relegated entirely to the private sphere and has no place in public life whatsoever'. Despite the clear incorporation of all the basic principles of secularism into various provisions of the Constitution when originally enacted, its preamble did not then include the word 'secular' in the short description of the country which it called a 'Sovereign Democratic Republic’. This was not an inadvertent omission but a well-calculated decision meant to avoid any misgiving that India was to adopt any of the western notions of a secular state.======================================================== मी कोणालाच बेअक्कल वा दुष्ट म्हटलेलं नाही. (मात्र "काही" बेअक्कल विज्ञानवादी नास्तिक कमालीचे अधम होते असं माझं मत आहे पण त्यात मी, तुम्ही, यनावाला, घटनाकार, आंबेडकर, पटेल, नेहरू, कृपलानी, इतर प्रतिसादक, इ इ कोणी नाही. आंबेडकर अस्तिक होते म्हणून मला आवडतात. त्यांनी सुसुत्र, सुसंगत घटना लिहिली आहे म्हणून त्यांना बेअक्कल म्हणायचा प्रश्न येत नाही.). हिंदू आणि बुद्ध हे दोन धर्म मानणार्या आंबेडकरांना यनावालांनी खालील विशेषणे वापरली आहेत - हास्यास्पद, असत्यवादी, श्रद्धाळू, बुद्धीहीन, तर्कहिन, कॉमनसेन्स नसलेले, विचारशक्ती बधिर असलेले, बुद्धाला अतींद्रीय शक्ती आहे असे मानणारे, मेंदू कुंठीत झालेले, बुद्ध भिक्षूंकडून धूळफेक करून घेतेलेले, फसवले गेलेले, बनवले गेलेले, सुबुद्ध नसलेले, तर्कबुद्धी नसलेले, वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेले स्वत:ची बुद्धी न वापरणारे,अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर न करणारे, शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता मानणारे, स्वबुद्धीचा न वापरणारे, माणुसपणाचा खरा सन्मान न करणारे. मी विचारतोय असं कसं? तुम्हाला आंबेडकरांचा एवढा पुळका असेल तर तुम्ही देखील यनावालांना विचारायला पाहिजे कि धर्म पाळणार्या आंबेडकरांना असले शब्द कसे काय वापरू शकता? मी यनावालांना विचारलेला प्रश्न (उगाच आंबेडकरांना मधे घुसवून) वादग्रस्त आहे आणि यनावालांनी धर्म पाळणार्या आंबेडकरांवर थेट घाणेरडे आरोप केले तिथे गप्प बसता. असो, धारदार पातं एक विशिष्ट दिशा सोडून बोथटच असतं.
In reply to संविधान by यनावाला
In reply to "लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी हे बहुतेक तुम्ही by प्रकाश घाटपांडे
सुधारकांना अशा टीकांना सामोरे जावे लागतेच. सुप्रसिद्ध शब्दकोडीकार प्रा.य.ना.वालावालकर. अनेक श्रद्धांध व श्रद्धाळू लोकांना विचार करायला प्रवृत्त करणारे लेखन ते करतात.मते मान्य नसू द्यात पण विचार तर करायला लावतात की नाही?
ते सुधारक नसून सुधारक असल्याचा फक्त आव आणणारे व आस्तिकांना निर्बुद्ध समजणारे आहेत. इथे अनेकांनी विचारलेल्या एकाही प्रश्नावर त्यांच्याकडे उत्तर नाही. ते स्वतःला वैज्ञानिक विचारसरणीचे समजत असले तरी इतरांप्रमाणे ते सुद्धा सर्व गोष्टींवर अंधविश्वास ठेवतात, फरंतु आव बरोबर उलटा आणतात. त्यांचे लेखन म्हणजे फक्त स्वत:ची लाल करणे आहे. विचार करायला प्रवृत्त करणारे असे ते लेखन नाही.
मते मान्य नसू द्यात पण विचार तर करायला लावतात की नाही?
छे. काहीतरीच काय.
लोका सांगे..... असे ते नाहीत.
लोका सांगे असेच ते आहे. दुसरे काहीही नाही. In reply to संविधान by यनावाला
In reply to इथे अस्तिक एकाही व्यक्तिला by arunjoshi123
In reply to भलत्याच अपेक्षा तुमच्या. ते by श्रीगुरुजी
In reply to भलत्याच अपेक्षा तुमच्या. ते by श्रीगुरुजी
एवढेच त्यांना येतेएवढेतरी त्यांना आले असते तर संतोष असता. ==================== नास्तिक म्हणवून घेतलं कि काही न यायची खालची पातळी कितीही खाली असली तर चालते हे चित्र काही योग्य नाही. कधी काळी नास्तिक म्हणजे लोक घाबरून असत त्यांच्या बुद्धीला.
In reply to एवढेच त्यांना येते by arunjoshi123
In reply to इथे सुद्धा त्यांची अंधश्रद्धा by श्रीगुरुजी
In reply to निखळ सत्य असे काही नसते by रविकिरण फडके
शतश: सहमत...