परेल-एलफिंस्टनच्या निमित्ताने ....
In reply to वाईट कसलं वाटवून घेताहत लोकं? by गामा पैलवान
In reply to अतिशय फालतू आणि निर्लज by दशानन
In reply to अतिशय फालतू आणि निर्लज by दशानन
In reply to अतिशय फालतू आणि निर्लज by दशानन
In reply to अतिशय फालतू आणि निर्लज by दशानन
In reply to I'm sharing a post of one of by सुबोध खरे
In reply to अगदि बरोबर. by योगेश लक्ष्मण बोरोले
In reply to सहमत! शिस्त आपल्याला नाही. by अमरेंद्र बाहुबली
In reply to I'm sharing a post of one of by सुबोध खरे
In reply to I'm sharing a post of one of by सुबोध खरे
In reply to फक्त स्वयं शिस्त? by चष्मेबद्दूर
In reply to रेल्वे प्रशासकिय अधिकारी आणि सर्वपक्षिय नेते मंडळी by भाते
In reply to परदेशात जाउन आल्यावर ... by चौकटराजा
In reply to परदेशात जाउन आल्यावर ... by चौकटराजा
In reply to परदेशात जाउन आल्यावर ... by चौकटराजा
मोठ्या प्रमाणात कुंभमेळे साजरे करणे, प्रचंड गर्दीची तीर्थ यात्रा , विशिष्ट दिवसाला, विभूतीला तसेच स्थानमाहात्म्याला अति महत्व यातुन यात्रा, पुतळे, गर्दी खेचणारे उत्सव या विकृति पैदा व्हायला धार्मिक भारतीय वृत्ती कारणी भूत आहेच.प्रजासत्ताक दिनाच्या परेडला देखिल खच्चून गर्दी असते. ( पण तिथे बजेट खूप असतं.) . अर्थातच अशी विकृती पैदा व्हायला राष्ट्रीय वृत्ती कारणीभूत असते.
In reply to परदेशात जाउन आल्यावर ... by चौकटराजा
मोठ्या प्रमाणात कुंभमेळे साजरे करणे, प्रचंड गर्दीची तीर्थ यात्रा , विशिष्ट दिवसाला, विभूतीला तसेच स्थानमाहात्म्याला अति महत्व यातुन यात्रा, पुतळे, गर्दी खेचणारे उत्सव या विकृति पैदा व्हायला धार्मिक भारतीय वृत्ती कारणी भूत आहेच.जिथे कोणत्याही खिडकीतून कोणी कितीही गोळ्या घालू शकतो अशा धोकादायक इमारतीसमोर तमाशे करून ६० लोकांचे प्राण घालवणारी विकृती पैदा व्हायला अमेरिकन मनोरंजन संस्कृती कारणीभूत आहे.
In reply to परदेशात जाउन आल्यावर ... by चौकटराजा
मोठ्या प्रमाणात कुंभमेळे साजरे करणे, प्रचंड गर्दीची तीर्थ यात्रा , विशिष्ट दिवसाला, विभूतीला तसेच स्थानमाहात्म्याला अति महत्व यातुन यात्रा, पुतळे, गर्दी खेचणारे उत्सव या विकृति पैदा व्हायला धार्मिक भारतीय वृत्ती कारणी भूत आहेच.घटनेतले धर्मस्वातंत्र्य नावाचे विकृत प्रकरण काढून टाकून फक्त सेक्यूलर असण्याचे स्वातंत्र्य इतकेच काय ते असू द्यावे.
मोठ्या प्रमाणात कुंभमेळे साजरे करणे, प्रचंड गर्दीची तीर्थ यात्रा , विशिष्ट दिवसाला, विभूतीला तसेच स्थानमाहात्म्याला अति महत्व यातुन यात्रा, पुतळे, गर्दी खेचणारे उत्सव या विकृति पैदा व्हायला धार्मिक भारतीय वृत्ती कारणी भूत आहेच.असहमत. गर्दीच्या व्यवस्थापनात नियोजन कमी पडंत असेल तर त्याचा दोष धार्मिक वृत्तीकडे कसा काय जातो? भारतीय माणसाची धार्मिक वृत्ती नाहीशी केल्याने या अडचणी सुटणार नाहीयेत. त्या इतर पकारे व्यक्त होतील. उदाहरणार्थ : कालच्या परळ-प्रभादेवीच्या घटनेत धार्मिक वृत्तीचा कसलाही संबंध नव्हता. आ.न., -गा.पै.
In reply to हिंदूंच्या सणावर का उठता? by गामा पैलवान
In reply to हिंदूंच्या सणावर का उठता? by गामा पैलवान
उदाहरणार्थ : कालच्या परळ-प्रभादेवीच्या घटनेत धार्मिक वृत्तीचा कसलाही संबंध नव्हता.काहीही?? अहो, मुंबईच्या घाणेरड्या गर्दीत रोज रोज लोक जे आपल्या ऑफिसला जातात त्यामागेदेखिल भारतीय धार्मिक प्रेरणाच आहे. चौकटराजांना विचारा, कोणत्याही धर्मस्थानामधल्या गर्दिपेक्षा (डेन्सिटी म्हणतोय) लोकलमधली जास्त असते, तेव्हा ती प्रेरणा धार्मिकच! घाणेरडी गर्दी ईश्वराला प्रिय असते हे मनुस्मृतीमधे लिहिलं आहे म्हणून असले प्रकार होतात भारतात.
In reply to रात्रभर ठणाणा लाऊड स्पीकर by सुबोध खरे
In reply to परेल एल्फिन्स्टन अपघात - आणखी काही कारणे by रविकिरण फडके
हा एक मेसेज आलाय - कितपत