८ नोव्हेंबर १६ ला जाहीर झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या इन्व्हॅलिडेशनने देशात अभूतपूर्व चलनकोंडी झाली आहे. पण सध्या ती आपण बाजूस ठेवू. या निर्णयाने ज्यांच्याकडे काळा पैसा ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होता त्यांना तो जाहीर करून त्यावर कर आणि दंड भरावा लागणार आहे.
पंतप्रधानांनी काळ्या पैशाच्या आणि भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीवर जालीम उपाय केल्याने सर्व राष्ट्रभक्त नागरिक खूष झाले आहेत.
यात एक अडचण आहे. काही अर्थतज्ञांच्या मते खर्या काळ्या पैशापैकी थोडाच या क्षणी रोख रकमेच्या स्वरूपात असेल. त्यामुळे काही थोडे लोक पकडले गेले तरी सर्व काळा पैसा काही बाहेर पडणार नाही. "चोराच्या हातची लंगोटी" असे समजून सरकार कदाचित तेवढ्यावर समाधान मानणारही असेल.
पण आपण एवढ्यावर समाधान मानायची काही गरज नाही. ही एक नामी संधी आपल्याकडे चालून आली आहे. आपण यापूर्वी झालेला भ्रष्टाचारसुद्धा उघडकीस आणून देशसेवा करू शकतो
गेल्या पाच वर्षात
आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल.
घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील.
घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील.
पाल्यांच्या अॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल.
घरात कुठला अॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल.
आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू.
आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल.
आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल.
तर आपण या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देऊन योग्य तो दंड भरून देशसेवा करू शकतो. तसेच आपण ज्यांना रोखीने पैसे दिले त्यांची नावे सरकारला कळवून त्यांच्याकडून पण देशाला कर आणि दंड मिळेल असे करू शकतो.
आपल्याला यात थोडा त्रास, आर्थिक नुकसान वगैरे होईल. कदाचित आपले आपल्या स्नेह्यांशी संबंध ताणले जातील पण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी थोडा त्याग तर करावाच लागणार !!!
तर मग चला मित्रहो !! कामाला लागा.
९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच.
वर्गीकरण
वाचने
69368
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणती ?
आपण कोणत्या ना कोणत्या
असं कसं असं कसं!!
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
आम्ही आधीपासूनच पुण्यवंत
In reply to असं कसं असं कसं!! by शब्दबम्बाळ
आपण रिक्षावाल्याकडून कधी बिल
In reply to आम्ही आधीपासूनच पुण्यवंत by यशोधरा
थत्तेचाचांनी तो मुद्दा न
In reply to आपण रिक्षावाल्याकडून कधी बिल by शब्दबम्बाळ
रोख रक्कम घेणाऱ्या व्यक्तीने
In reply to आपण रिक्षावाल्याकडून कधी बिल by शब्दबम्बाळ
यशोताईं शी सहमत.
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
आगगग!!! कोणीही तपासायला येणार
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
नाही
=)) =))नाही हो भूभू, अगदी खर्रीखर्री
In reply to आगगग!!! कोणीही तपासायला येणार by फेदरवेट साहेब
यशोधरा - ताई
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
क्या बात डॉक :)
In reply to यशोधरा - ताई by सुबोध खरे
अरेरे थत्ते चचा किव येते
१. आपण कोणत्या ना कोणत्या
ज्यांनी केलंय त्यांच्यासाठी
"९० टक्क्यांहून अधिक जनतेचा
थंड घ्या हो.
In reply to "९० टक्क्यांहून अधिक जनतेचा by शब्दबम्बाळ
गेल्या काही दिवसात या
In reply to थंड घ्या हो. by बोका-ए-आझम
:) :)
In reply to "९० टक्क्यांहून अधिक जनतेचा by शब्दबम्बाळ
असं आहे कि
In reply to "९० टक्क्यांहून अधिक जनतेचा by शब्दबम्बाळ
@पाठिंबा न देऊन जातील कुठे?तो
In reply to असं आहे कि by ओल्ड मोन्क
काही मिपाकरांकडे भरभरुन
हीच का ती...
In reply to काही मिपाकरांकडे भरभरुन by jp_pankaj
ही आमच्या एका जुन्या GF सारखी दिसते.
In reply to हीच का ती... by पाटीलभाऊ
अरेच्चा...!
In reply to ही आमच्या एका जुन्या GF सारखी दिसते. by बोका-ए-आझम
माझे मत
या ऐवजी त्यानी सर्व लिन्कस
In reply to माझे मत by चौकटराजा
नितीन सर आपण जो हायलाइट करुन मांडलेला मुद्दा आहे
कारण इतक्या धाडसाने आजवर
In reply to नितीन सर आपण जो हायलाइट करुन मांडलेला मुद्दा आहे by मारवा
गुलाम यांनीही हाच मुद्दा अत्यंत भेदकतेने
हेच यश
चच्चा के थयो ? इनकम टॅक्सवालो
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मनमा इमोशन जागे रे... ;) :- Dilwaleराष्ट्रोद्धाराची संधी
थत्ते चाचांनी इतके सगळे
+1
In reply to थत्ते चाचांनी इतके सगळे by मृत्युन्जय
मी यातले काहीही केलेले नाही.
In reply to +1 by साहेब..
बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक
चिल माडी......
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
हे लोक म्हणजे मृत्युंजय नाहीत
In reply to चिल माडी...... by नितिन थत्ते
मी पण तुमच्या आधीपसून मिपावर
In reply to हे लोक म्हणजे मृत्युंजय नाहीत by नितिन थत्ते
मी तर तुझ्याही आधीपासुन
In reply to मी पण तुमच्या आधीपसून मिपावर by यशोधरा
आयडी वय प्रोफाईलमधे आहे
In reply to मी तर तुझ्याही आधीपासुन by मदनबाण
म्हणजे नेहरूचाचा हे पण
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
आलाच प्रतिसाद! :)
In reply to म्हणजे नेहरूचाचा हे पण by डॉ सुहास म्हात्रे
अहो, थत्तेंना हे संबोधन
In reply to आलाच प्रतिसाद! :) by शब्दबम्बाळ
आणि हो, हा लेख थत्तेकाकांनी
In reply to अहो, थत्तेंना हे संबोधन by डॉ सुहास म्हात्रे
फार निरागसपणे लिहिला आहे असा
In reply to आणि हो, हा लेख थत्तेकाकांनी by डॉ सुहास म्हात्रे
थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
चाचा हा शुद्ध हिंदी शब्द आहे
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
=))
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
=))
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
पुरुषासाठी पदरचे पैसे असा
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
नीलकांत हा आयडी पुर्षाचा आहे
In reply to पुरुषासाठी पदरचे पैसे असा by अनुप ढेरे
अवांतरः
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
ज्यांनी ही उपाधी दिली
In reply to अवांतरः by आदूबाळ
तसा आमचा जुना आयडी होता तो
In reply to ज्यांनी ही उपाधी दिली by नितिन थत्ते
चाचाजान नी
In reply to तसा आमचा जुना आयडी होता तो by नितिन थत्ते
म्हणजे नितीन थत्ते उर्फ
In reply to ज्यांनी ही उपाधी दिली by नितिन थत्ते
पुरस्कार वापसी ?
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
हे राम.
In reply to पुरस्कार वापसी ? by मारवा
खोचक प्रतिसाद ! टीव्र णीशेद !
In reply to हे राम. by मृत्युन्जय
काही नाही हो, वरच्या
In reply to पुरस्कार वापसी ? by मारवा
सालस =))
In reply to काही नाही हो, वरच्या by शब्दबम्बाळ
सेक्युलर म्हणतात ते हेच का?
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
हुईन्ग! मी तर समजत होतो कि हे
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
नव्वद टक्क्यांच्या वर लोकांनी
१०% अडाणचो* लोकांसाठी
In reply to नव्वद टक्क्यांच्या वर लोकांनी by संदीप डांगे
हा हा हा, गुड जोक!
In reply to १०% अडाणचो* लोकांसाठी by अनुप ढेरे
२८ तारखेला भारत बंद आहे असे
In reply to हा हा हा, गुड जोक! by संदीप डांगे
हा हा
विधायक नाही तरी विघातक गोष्टी टाळण्यासाठी
निष्कर्ष ?
आंतरजाल पूर्ण देशाचं
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
ढेरेसाहेब, आंतरजालीय (आम्हाला
In reply to आंतरजाल पूर्ण देशाचं by अनुप ढेरे
अर्थातच मराठी आंजा ने देशाला इव्हन विदेशात आजवर
In reply to ढेरेसाहेब, आंतरजालीय (आम्हाला by संदीप डांगे
=)) =)) =))
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
हास्यास्पद पोस्ट हो थत्तेचाचा
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
राहुल गांधीला आदर्श मानत असाल
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
=)) =))
In reply to राहुल गांधीला आदर्श मानत असाल by मोदक
२८ तारखेच्या बंदला ममता बॅनर्जींचा पाठिंबा नाही
वाघ आता हळूहळू शाकाहारी होत
In reply to २८ तारखेच्या बंदला ममता बॅनर्जींचा पाठिंबा नाही by अमर विश्वास
थत्ते चाचांनी उपहासानी धागा
चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद
In reply to थत्ते चाचांनी उपहासानी धागा by पिलीयन रायडर
+ १
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
असेच म्हणतो..
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
>>>(माझे सुरुवातीपासून मत आहे
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
तुमचे आजचे मत आहे का? कारण या
In reply to >>>(माझे सुरुवातीपासून मत आहे by मोदक
>>> अंमलबजावणीच्या त्रुटी व
In reply to तुमचे आजचे मत आहे का? कारण या by संदीप डांगे
हा प्रतिसाद मी एका धाग्यावर
In reply to तुमचे आजचे मत आहे का? कारण या by संदीप डांगे
जयंत सर, दुसऱ्या धाग्यावर हा
In reply to हा प्रतिसाद मी एका धाग्यावर by जयंत कुलकर्णी
अजिबात भ्रम नाही
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
मला योजनेच्या हेतुंबद्दल शंका
In reply to अजिबात भ्रम नाही by पैसा
समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक
एक वेगळा दृष्टीकोन घेउन
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
*छान
In reply to एक वेगळा दृष्टीकोन घेउन by मराठी_माणूस
सुंदर प्रतिसाद!
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
विचारपूर्वक लिहिलेला* समतोल
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
आजकाल आपल्या खिडकीतून दिसते तेवढेच आभाळ असा एक समज आजच्या विचार करणाऱ्या वर्गात आला आहे असे प्रामाणिकपणे वाटत राहते आणि हा वर्ग फेसबुक , ट्विटर सारख्या समाज माध्यमातून प्रचंड वाढीस लागलेला आहे हेही जाणवते.हे चपखल निरिक्षण एक नंबर आहे. बर्याचदा, ही खिडकी, "आता माझ्या मनात काय विचार आला" इतपत किल्किली उघडी असते. संस्थळ मुक्त आहे म्हणजे तितक्याच भांडवलावर "खरमरीत" लेखन लिहीण्याचा आपाल्याला अधिकार आहे असे समजले जाते. मागच्या-पुढच्या-बाजूच्या वस्तूस्थितीवर नजर टाकून, थोडा विचार करून मग लिहिण्याची गरज असते, असे समजले जात नाही.कोणी एक लोकपाल नावाचा मसिहा येणार होता आणि भ्रष्टाचार संपवणार होता,तुम्हाला मला तसं काहीच काम लागणार नव्हतं, हे असलं काहीतरी आपल्याला जाम आवडत.कोणत्याही मसिहाला दोन रुपयांचा हार आणि दोन रुपयांचे पेढे अर्पण केले की त्याने आपले काम बाकीच्यांना बाजूला सारून करावे अशी लोकांची अपेक्षा असतेच !... मग अश्या लोकांना आरक्षण, सबसिडी, वैयक्तीक हितसंबंध, इत्यादीचे गाजर दाखवून त्यामागून स्वतःचा स्वार्थ साधणे मसिहाला सोपे जाते. त्या मसिहा पासून फार तर, फक्त आणि फक्त स्फुर्तीची अपेक्षा ठेवून, बाकी सगळे मी माझ्या वैध प्रयत्नांनी करेन, अशी धमक फार थोड्यांत असते.मुद्दा पैसे किती रिकव्हर होतात याचा नाहीच आहे, मुद्दा जरब बसण्याचा आहे, कोणत्या तरी व्यवस्थेने घेतलेला कोणताही निर्णय आपली पळताभुई थोडी करू शकतो हे कळल्यावर अगदीच गरजेचे असल्याशिवाय कोण काळा पैसा जमवायला जाईल ?विकसित देशातले आणि भारतातले बहुतेक कायदे फारसे वेगळे नाहीत. फरक हा आहे की, तिथल्या जनतेत "(अ) कायदे आहेत, (आ) ते पाळले जातात की नाही हे पाहणारी व्यवस्था कार्यरत आहे आणि (इ) अवैध काम केले की पकडले जाणारच आणि योग्य ती शिक्षा भोगावीच लागेल" या तीनही प्रणाली कसोशीने काम करत आहेत ही जरब तेथिल जनतेत आहे आणि अनेक वर्षांनंतर त्यांची ती सवय झाली आहे. आपल्याकडील मुख्य कमतरता (आ) आणि (इ) मध्ये आहे आणि ती कमतरता आहे याची जनतेला पूर्ण खात्री आहे, त्यामुळे जरब शून्य झाली आहे. याचे साधे उदाहरण असे. भारतात कचरा करणारा किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणारा माणूस सिंगापूरला जायला भारतातून निघतानाच, असे काही त्याच्या हातून तेथे होऊ नये याची कसोशीने काळजी घ्यायची तयारी करून निघतो. मात्र परतताना भारतिय विमानतळावर उतरल्यावर लगेच त्याचा मूळ स्वभाव जागृत होतो. थोडक्यात, जरब बसली तर आपणही सुधारू शकतो आणि नंतर काही काळाने ती आपली सवय सुद्धा होईल !थोडक्यात काय तर या निर्णयाने भाकरी फिरवली गेली आहे आणि खूप काही बदललंय+१०००. असं म्हणतात की, १००० किमी चा प्रवासही पहिल्या पावलानेच सुरु होतो ! न्युटनचा इनर्शियाचा नियम फक्त जड वस्तूंनाच नाही तर मानवी मनालाही लागू होतो. एकदा संक्रमण सुरु झाले व त्याने क्रिटिकल वेग पकडला की त्याची चाल थांबवणे कठीण असते, मग सरकार कोणतेही असो, काही फरक पडत नाही. हे आपण १९९०च्या दशकात झालेल्या अर्थकारणांतील बदलांच्या संदर्भात पाहिले आहे व त्याचे फायदे उपभोगत आहोतच !अजून बरच काही येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे , वादळ आलय , ओल्याबरोबर सुक पण जळेल थोडं पण मग जे उरेल ते अधिक शुद्ध राहील, सो आंदेव !!!!!+१०००. आंदेव, आंदेव !!!प्रतिसाद आवडला.
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
अगदी अगदी..
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
माहिती..
In reply to अगदी अगदी.. by चौकटराजा
प्रतिसाद छान आहे!
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
विनायक पाचलग म्हणजे मिपावर
In reply to प्रतिसाद छान आहे! by पिलीयन रायडर
मलाही हे तेच मिपावरचे विनायक
In reply to विनायक पाचलग म्हणजे मिपावर by जयंत कुलकर्णी
सर्वप्रथम बिनशर्त माफी
In reply to मलाही हे तेच मिपावरचे विनायक by पिलीयन रायडर
पैसा ताईंनी
In reply to सर्वप्रथम बिनशर्त माफी by सुबोध खरे
ओ माफी वगैरे काय!!
In reply to सर्वप्रथम बिनशर्त माफी by सुबोध खरे
डॉक प्रतिसाद आवडला
एका वर्गापूरता असणारा काळा
सुबोधजी प्रतिसाद आवडला मात्र त्यातील हा भाग
In reply to एका वर्गापूरता असणारा काळा by मदनबाण
अमर्त्य सेन यांनी जर काही
In reply to सुबोधजी प्रतिसाद आवडला मात्र त्यातील हा भाग by मारवा
अमर्त्य सेन यांनी जर काही आक्षेप नोंदवलेला आहे तर तो नक्कीच दखल घेण्याजोगा आहे.२०१४ च्या निवडणूकीच्या अगोदरपासून अमर्त्य सेन मोदीविरोधी लिहीत आहेत. किंबहुना, निवडणूकीच्या आधी त्यांनी... Don’t want Modi as my PM: Amartya Sen असे विधान केले होते. त्यांचा मोदीद्वेश लपून जाईल इतकाही गुप्त ठेवावा असे त्यांना कधीच वाटलेले दिसत नाही. त्यामुळे, भारतीय राजकारणाशी संबंध असलेले त्यांचे मत समतोल व शास्त्रीय असेलच असेच नाही. फेब्रुवारी २०१५ मध्ये नालंदा विद्यापिठाचे कुलगुरूपद हातातून गेल्यावर तर त्यांनी मोदींवर टीका करण्याची एकही दूरान्वायाने असलेली संधी सोडलेली नाही. किंबहुना, कोणतेही शास्त्रीय मत जाणुन घेताना, ते कोणीही (अगदी नोबेल लॉरिएटने) दिलेले असले तरी, ते कोणी दिले आहे यापेक्षा ते काय आहे यावर त्याची किंमत ठरवावी, असा शास्त्रीय दंडक आहे. अमर्त्य सेन यांच्या नोबेल बद्दल पूर्ण आदर ठेवूनही, त्यांची भारतीय राजकारणाशी संबंधीत असलेली बहुतांश मते, एखाद्या मान्यवर शास्त्रज्ञापेक्षा, एखाद्या झेंडा हातात घेतलेल्या मर्त्य मानवासारखीच असतात, असा अनुभव आहे. तेव्हा त्यांचे मत जास्त कसोशीच्या शास्त्रीय कसोट्यांवर व त्यांनी केलेल्या माध्यमांतल्या वक्तव्यांवर नाही तर (त्यांनी जर काही दिले असले तर त्या) सबळ पुराव्यांच्या बळावर तोलून पाहणे जरूरीचे ठरते. अर्थात, असा मानवी स्वभाव दाखविणारे अमर्त्य सेन हे पहिलेच नोबेल लॉरिएट नाहीत. इतर संबंधांत इतर अनेक नोबेल लॉरिएटही त्या मानवी स्वभावाच्या क्लबचे मेंबर्स आहेत. शेवटी आपण सर्व मातीचे पाय असलेले मानवच !अमर्त्य सेन यांची मुलाखत...
In reply to अमर्त्य सेन यांनी जर काही by डॉ सुहास म्हात्रे
होय. सम्पूर्ण मुलाखतीचा रोख
In reply to अमर्त्य सेन यांची मुलाखत... by डॉ सुहास म्हात्रे
मला सेन यांची जुनी भुमिका काय होती हे माहीत नव्हते हा संदर्भ
In reply to अमर्त्य सेन यांनी जर काही by डॉ सुहास म्हात्रे
वरील प्रतिसाद हा माझा नाही
In reply to सुबोधजी प्रतिसाद आवडला मात्र त्यातील हा भाग by मारवा
हे लिखाण इथे आणल्याबद्दल
In reply to वरील प्रतिसाद हा माझा नाही by सुबोध खरे
हा लेख बराचसा स्ंतुलित वाट्ला
Times news सगळ्या आवृती, BBC
In reply to हा लेख बराचसा स्ंतुलित वाट्ला by दुर्गविहारी
कोणतेही शास्त्रीय मत जाणुन
अहो आश्चर्यम !
In reply to कोणतेही शास्त्रीय मत जाणुन by संदीप डांगे
डांगे साहेब, दाखवाच मी असे कधी केले ते ! अन्यथा आपले शब्द मागे घ्या.
बहुतेक माझा गोंधळ झालाय,
In reply to अहो आश्चर्यम ! by डॉ सुहास म्हात्रे
तुमचे मत काही असो...
In reply to बहुतेक माझा गोंधळ झालाय, by संदीप डांगे
तुमचे शब्द सिद्ध करा किंवा अथवा ते "इथेच" मागे घेतल्याचे लिहा.
जेंव्हा..
In reply to तुमचे मत काही असो... by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही तुमचे म्हणणे सिद्ध
In reply to तुमचे मत काही असो... by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही तुमचे म्हणणे सिद्ध केले नाहीत आणि शब्द मागे घेण्याचे सौज्यन्यही दाखवायचे टाळले आहे.
मिपाकरांना काय ते बरोबर समजले असेलच.थांबा हो सर, स्पष्टीकरण न
In reply to तुम्ही तुमचे म्हणणे सिद्ध by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही हे बोलण्याची आणि नंतर
In reply to थांबा हो सर, स्पष्टीकरण न by संदीप डांगे
काहीच विसरायचं नाहीये इथे,
In reply to तुम्ही हे बोलण्याची आणि नंतर by डॉ सुहास म्हात्रे
जर काळा पैसा हटवायचे एक
हा प्रतिसादातील सुचना आदर्श
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
हो शक्य आहे.... रेटून नेल्या
In reply to हा प्रतिसादातील सुचना आदर्श by मोदक
मोदकजी, मुद्दा हा आहे आहे की
In reply to हो शक्य आहे.... रेटून नेल्या by जयंत कुलकर्णी
शिवाय काळ्या पैशामुळे होणार्
In reply to मोदकजी, मुद्दा हा आहे आहे की by जयंत कुलकर्णी
:)
In reply to शिवाय काळ्या पैशामुळे होणार् by जयंत कुलकर्णी
आयडीया बुरा नही,
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
पण डांगे अण्णा
In reply to आयडीया बुरा नही, by संदीप डांगे
शेतकर्यांनीही त्यांना मते
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
अहो असे मोदी म्हणतात मी नाही.
In reply to शेतकर्यांनीही त्यांना मते by पुंबा
जयंतजी
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
शिवाय अजून एक मार्ग आहे बर का... ज्यांची शेती पावसावर अवलंबून नाही त्यांनाही कर चालू करावा... त्याने बर्यापैकी पैसे जमा होतील. समजा हे झाले तर किती पैसे गोळा होतील याचा कोणाकडे डाटा आहे का ?या विषयावर मी मागे एक धागा काढला होता इथे पहावा. हा जरी या धाग्याचा मुख्य विषय नसला तरी दांभिक करबुडवे मध्यमवर्गीय हा जरी या धाग्याचा मुख्य विषय असला तरीही दांभिक श्रीमंत शेतकरी ( नफा मिळवुनही कर भरण्यास राजी नसणारे ) आमच्या उत्पन्नाला करमुक्तच ठेवा असा आग्रह धरणारे श्रीमंत शेतकरी जे दहा लाख निव्वळ काय त्याच्याहुनही अधिक नफा मिळाला तरी एक रुपयाही कर भरत नाही. व त्यांची व्होट बँक आहे संख्या आहे म्हणून शेतकर्याला करमुक्त ठेवणारे राजकारणी हा मुद्दा या नोटबंदीच्या संदर्भात नक्कीच फारच महत्वाचा ठरतोय. आता अडीच लाखावरील व्यक्तीला विचारणा होइल. शेतकरीने १५ लाख जरी भरले व ते शेतकी उत्पन्न "दाखवलेले" असेल तरी तो निश्चींत राहील. अजुनही मागणी कशी आहे की किमान १० लाखावर नफा असेल तर किमान कर भरा तो ही कुठे मान्य होतोय मात्र. http://www.misalpav.com/node/36682परवा
In reply to जयंतजी by मारवा
सुप्रिया पवार - शेती उत्पन्न
In reply to परवा by चौकटराजा
अहो याला नारीशक्तीचा उदय असेही
In reply to सुप्रिया पवार - शेती उत्पन्न by अभिजित - १
आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने
८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर
In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी
मोदकराव,
In reply to ८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर by मोदक
गोडवा अती होइल ना मग
In reply to मोदकराव, by जयंत कुलकर्णी
मोदकराव, तुमच्या तोंडात साखर पडो...म्हणजे ते गुळाचे असतील तरी आणि साखरेचे असतील त्यात तुम्ही अजुन साखर म्हणताय मग फारच गोडवा वाढेल न हो. शिवाय एक तांत्रिक प्रश्न असा आहे की उकडीचे म्हणताय की नेहमीचे कारण उकडीचे तोंड एकवेळ उघडु शकते नेहमीच्याच तोंड बंद करुन सील मारलेले असते त्याच्या तोंडात साखर टाकता येत नाही ते घट्ट मिटलेले असते. त्यालाच्च्च्च्च्च्च्च्च तोंडात टाकावं लागत, अनुभवी गुळाचा गणपती मारवा हघ्या हेवेसांनलसुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक
In reply to ८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर by मोदक
(No subject)
In reply to सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक by अप्पा जोगळेकर
आप्पा.. सरकार असे मार्ग
In reply to (No subject) by अप्पा जोगळेकर
नाही. तसे वाटत नाही. देत
In reply to आप्पा.. सरकार असे मार्ग by मोदक
सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर
In reply to नाही. तसे वाटत नाही. देत by अप्पा जोगळेकर
आपण असे चार्ज भरले कि करप्शन
In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी