राष्ट्रोद्धाराची संधी
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
In reply to असं कसं असं कसं!! by शब्दबम्बाळ
In reply to आम्ही आधीपासूनच पुण्यवंत by यशोधरा
In reply to आपण रिक्षावाल्याकडून कधी बिल by शब्दबम्बाळ
In reply to आपण रिक्षावाल्याकडून कधी बिल by शब्दबम्बाळ
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
नाही
=)) =))In reply to आगगग!!! कोणीही तपासायला येणार by फेदरवेट साहेब
In reply to आपण कोणत्या ना कोणत्या by यशोधरा
In reply to यशोधरा - ताई by सुबोध खरे
In reply to "९० टक्क्यांहून अधिक जनतेचा by शब्दबम्बाळ
In reply to थंड घ्या हो. by बोका-ए-आझम
In reply to "९० टक्क्यांहून अधिक जनतेचा by शब्दबम्बाळ
In reply to "९० टक्क्यांहून अधिक जनतेचा by शब्दबम्बाळ
In reply to असं आहे कि by ओल्ड मोन्क
In reply to काही मिपाकरांकडे भरभरुन by jp_pankaj
In reply to हीच का ती... by पाटीलभाऊ
In reply to ही आमच्या एका जुन्या GF सारखी दिसते. by बोका-ए-आझम
In reply to माझे मत by चौकटराजा
या ऐवजी त्यानी सर्व लिन्कस जोडून आयकर बील दिले व ते बील चुकीचे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी पॅन धारकावर टाकली तर त्याना पैसे खाता येणार नाहीत.काका, +११६ नव्हे, -१५५ वर्षं. भारतातला पहिला आयकर (१८६१) याचप्रकारे चालत असे.
In reply to नितीन सर आपण जो हायलाइट करुन मांडलेला मुद्दा आहे by मारवा
कारण इतक्या धाडसाने आजवर कुठल्याच सरकारने इतका स्वतःच्या करीयरला पार्टीच्या हिताला इतक्या धोक्यात टाकुन इतका मोठा स्टेक लावुन निर्णय घेतलेला नाही.+१... निर्णयाच्या फायद्याबद्दल किंवा अंमलबजावणीबद्दल मतमतांतरे असु शकतात. पण निर्णयाच्या नियतवर शंका घ्यायला जागा नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मनमा इमोशन जागे रे... ;) :- DilwaleIn reply to थत्ते चाचांनी इतके सगळे by मृत्युन्जय
थत्ते चाचांनी इतके सगळे लिहिले आहे तर त्यांनी यापैकी काही केले असल्यास इथे जाहीर करावे ही नम्र विनंती. त्यापैकी किती डिक्लेयर करुन त्यांनी कर भरला आहे ते देखील जाहीर केल्यास येथील लोकांना एक आदर्श उदाहरण घालुन दिले जाइल."आधी केले मग सांगितले" असा प्रकार व्हायला हवा उगाच "उंटावरून शेळ्या हाकण्यात" काय अर्थ आहे.
In reply to +1 by साहेब..
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
In reply to चिल माडी...... by नितिन थत्ते
In reply to हे लोक म्हणजे मृत्युंजय नाहीत by नितिन थत्ते
In reply to मी पण तुमच्या आधीपसून मिपावर by यशोधरा
In reply to मी तर तुझ्याही आधीपासुन by मदनबाण
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
In reply to म्हणजे नेहरूचाचा हे पण by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आलाच प्रतिसाद! :) by शब्दबम्बाळ
In reply to अहो, थत्तेंना हे संबोधन by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आणि हो, हा लेख थत्तेकाकांनी by डॉ सुहास म्हात्रे
फार निरागसपणे लिहिला आहे असा समज असल्यास अभ्यास वाढवावा लागेल,लेखातील मेख बरोबर ओळखली आहे.:)
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
In reply to पुरुषासाठी पदरचे पैसे असा by अनुप ढेरे
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
In reply to अवांतरः by आदूबाळ

In reply to ज्यांनी ही उपाधी दिली by नितिन थत्ते

In reply to तसा आमचा जुना आयडी होता तो by नितिन थत्ते
In reply to ज्यांनी ही उपाधी दिली by नितिन थत्ते
In reply to थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा by मृत्युन्जय
In reply to पुरस्कार वापसी ? by मारवा
In reply to हे राम. by मृत्युन्जय
In reply to पुरस्कार वापसी ? by मारवा
In reply to काही नाही हो, वरच्या by शब्दबम्बाळ
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
In reply to बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक by शब्दबम्बाळ
In reply to नव्वद टक्क्यांच्या वर लोकांनी by संदीप डांगे
In reply to १०% अडाणचो* लोकांसाठी by अनुप ढेरे
In reply to हा हा हा, गुड जोक! by संदीप डांगे
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
In reply to आंतरजाल पूर्ण देशाचं by अनुप ढेरे
In reply to ढेरेसाहेब, आंतरजालीय (आम्हाला by संदीप डांगे
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
In reply to निष्कर्ष ? by नितिन थत्ते
In reply to राहुल गांधीला आदर्श मानत असाल by मोदक
In reply to २८ तारखेच्या बंदला ममता बॅनर्जींचा पाठिंबा नाही by अमर विश्वास
In reply to थत्ते चाचांनी उपहासानी धागा by पिलीयन रायडर
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
In reply to >>>(माझे सुरुवातीपासून मत आहे by मोदक
In reply to तुमचे आजचे मत आहे का? कारण या by संदीप डांगे
In reply to तुमचे आजचे मत आहे का? कारण या by संदीप डांगे
In reply to हा प्रतिसाद मी एका धाग्यावर by जयंत कुलकर्णी
In reply to चला, एकतरी सेन्सिबल प्रतिसाद by संदीप डांगे
In reply to अजिबात भ्रम नाही by पैसा
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
In reply to एक वेगळा दृष्टीकोन घेउन by मराठी_माणूस
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
आजकाल आपल्या खिडकीतून दिसते तेवढेच आभाळ असा एक समज आजच्या विचार करणाऱ्या वर्गात आला आहे असे प्रामाणिकपणे वाटत राहते आणि हा वर्ग फेसबुक , ट्विटर सारख्या समाज माध्यमातून प्रचंड वाढीस लागलेला आहे हेही जाणवते.
हे चपखल निरिक्षण एक नंबर आहे. बर्याचदा, ही खिडकी, "आता माझ्या मनात काय विचार आला" इतपत किल्किली उघडी असते. संस्थळ मुक्त आहे म्हणजे तितक्याच भांडवलावर "खरमरीत" लेखन लिहीण्याचा आपाल्याला अधिकार आहे असे समजले जाते. मागच्या-पुढच्या-बाजूच्या वस्तूस्थितीवर नजर टाकून, थोडा विचार करून मग लिहिण्याची गरज असते, असे समजले जात नाही.
कोणी एक लोकपाल नावाचा मसिहा येणार होता आणि भ्रष्टाचार संपवणार होता,तुम्हाला मला तसं काहीच काम लागणार नव्हतं, हे असलं काहीतरी आपल्याला जाम आवडत.
कोणत्याही मसिहाला दोन रुपयांचा हार आणि दोन रुपयांचे पेढे अर्पण केले की त्याने आपले काम बाकीच्यांना बाजूला सारून करावे अशी लोकांची अपेक्षा असतेच !... मग अश्या लोकांना आरक्षण, सबसिडी, वैयक्तीक हितसंबंध, इत्यादीचे गाजर दाखवून त्यामागून स्वतःचा स्वार्थ साधणे मसिहाला सोपे जाते.
त्या मसिहा पासून फार तर, फक्त आणि फक्त स्फुर्तीची अपेक्षा ठेवून, बाकी सगळे मी माझ्या वैध प्रयत्नांनी करेन, अशी धमक फार थोड्यांत असते.
मुद्दा पैसे किती रिकव्हर होतात याचा नाहीच आहे, मुद्दा जरब बसण्याचा आहे, कोणत्या तरी व्यवस्थेने घेतलेला कोणताही निर्णय आपली पळताभुई थोडी करू शकतो हे कळल्यावर अगदीच गरजेचे असल्याशिवाय कोण काळा पैसा जमवायला जाईल ?
विकसित देशातले आणि भारतातले बहुतेक कायदे फारसे वेगळे नाहीत. फरक हा आहे की, तिथल्या जनतेत "(अ) कायदे आहेत, (आ) ते पाळले जातात की नाही हे पाहणारी व्यवस्था कार्यरत आहे आणि (इ) अवैध काम केले की पकडले जाणारच आणि योग्य ती शिक्षा भोगावीच लागेल" या तीनही प्रणाली कसोशीने काम करत आहेत ही जरब तेथिल जनतेत आहे आणि अनेक वर्षांनंतर त्यांची ती सवय झाली आहे. आपल्याकडील मुख्य कमतरता (आ) आणि (इ) मध्ये आहे आणि ती कमतरता आहे याची जनतेला पूर्ण खात्री आहे, त्यामुळे जरब शून्य झाली आहे.
याचे साधे उदाहरण असे. भारतात कचरा करणारा किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणारा माणूस सिंगापूरला जायला भारतातून निघतानाच, असे काही त्याच्या हातून तेथे होऊ नये याची कसोशीने काळजी घ्यायची तयारी करून निघतो. मात्र परतताना भारतिय विमानतळावर उतरल्यावर लगेच त्याचा मूळ स्वभाव जागृत होतो.
थोडक्यात, जरब बसली तर आपणही सुधारू शकतो आणि नंतर काही काळाने ती आपली सवय सुद्धा होईल !
थोडक्यात काय तर या निर्णयाने भाकरी फिरवली गेली आहे आणि खूप काही बदललंय
+१०००. असं म्हणतात की, १००० किमी चा प्रवासही पहिल्या पावलानेच सुरु होतो !
न्युटनचा इनर्शियाचा नियम फक्त जड वस्तूंनाच नाही तर मानवी मनालाही लागू होतो. एकदा संक्रमण सुरु झाले व त्याने क्रिटिकल वेग पकडला की त्याची चाल थांबवणे कठीण असते, मग सरकार कोणतेही असो, काही फरक पडत नाही. हे आपण १९९०च्या दशकात झालेल्या अर्थकारणांतील बदलांच्या संदर्भात पाहिले आहे व त्याचे फायदे उपभोगत आहोतच !
अजून बरच काही येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे , वादळ आलय , ओल्याबरोबर सुक पण जळेल थोडं पण मग जे उरेल ते अधिक शुद्ध राहील, सो आंदेव !!!!!
+१०००. आंदेव, आंदेव !!!In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
In reply to अगदी अगदी.. by चौकटराजा
In reply to समजुतींवर सर्जिकल स्ट्राईक by सुबोध खरे
In reply to प्रतिसाद छान आहे! by पिलीयन रायडर
In reply to विनायक पाचलग म्हणजे मिपावर by जयंत कुलकर्णी
In reply to मलाही हे तेच मिपावरचे विनायक by पिलीयन रायडर
In reply to सर्वप्रथम बिनशर्त माफी by सुबोध खरे
In reply to सर्वप्रथम बिनशर्त माफी by सुबोध खरे
In reply to एका वर्गापूरता असणारा काळा by मदनबाण
In reply to सुबोधजी प्रतिसाद आवडला मात्र त्यातील हा भाग by मारवा
अमर्त्य सेन यांनी जर काही आक्षेप नोंदवलेला आहे तर तो नक्कीच दखल घेण्याजोगा आहे.
२०१४ च्या निवडणूकीच्या अगोदरपासून अमर्त्य सेन मोदीविरोधी लिहीत आहेत. किंबहुना, निवडणूकीच्या आधी त्यांनी...
Don’t want Modi as my PM: Amartya Sen
असे विधान केले होते. त्यांचा मोदीद्वेश लपून जाईल इतकाही गुप्त ठेवावा असे त्यांना कधीच वाटलेले दिसत नाही. त्यामुळे, भारतीय राजकारणाशी संबंध असलेले त्यांचे मत समतोल व शास्त्रीय असेलच असेच नाही.
फेब्रुवारी २०१५ मध्ये नालंदा विद्यापिठाचे कुलगुरूपद हातातून गेल्यावर तर त्यांनी मोदींवर टीका करण्याची एकही दूरान्वायाने असलेली संधी सोडलेली नाही.
किंबहुना, कोणतेही शास्त्रीय मत जाणुन घेताना, ते कोणीही (अगदी नोबेल लॉरिएटने) दिलेले असले तरी, ते कोणी दिले आहे यापेक्षा ते काय आहे यावर त्याची किंमत ठरवावी, असा शास्त्रीय दंडक आहे.
अमर्त्य सेन यांच्या नोबेल बद्दल पूर्ण आदर ठेवूनही, त्यांची भारतीय राजकारणाशी संबंधीत असलेली बहुतांश मते, एखाद्या मान्यवर शास्त्रज्ञापेक्षा, एखाद्या झेंडा हातात घेतलेल्या मर्त्य मानवासारखीच असतात, असा अनुभव आहे. तेव्हा त्यांचे मत जास्त कसोशीच्या शास्त्रीय कसोट्यांवर व त्यांनी केलेल्या माध्यमांतल्या वक्तव्यांवर नाही तर (त्यांनी जर काही दिले असले तर त्या) सबळ पुराव्यांच्या बळावर तोलून पाहणे जरूरीचे ठरते.
अर्थात, असा मानवी स्वभाव दाखविणारे अमर्त्य सेन हे पहिलेच नोबेल लॉरिएट नाहीत. इतर संबंधांत इतर अनेक नोबेल लॉरिएटही त्या मानवी स्वभावाच्या क्लबचे मेंबर्स आहेत. शेवटी आपण सर्व मातीचे पाय असलेले मानवच !In reply to अमर्त्य सेन यांनी जर काही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अमर्त्य सेन यांची मुलाखत... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to अमर्त्य सेन यांनी जर काही by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सुबोधजी प्रतिसाद आवडला मात्र त्यातील हा भाग by मारवा
In reply to वरील प्रतिसाद हा माझा नाही by सुबोध खरे
In reply to हा लेख बराचसा स्ंतुलित वाट्ला by दुर्गविहारी
In reply to कोणतेही शास्त्रीय मत जाणुन by संदीप डांगे
डांगे साहेब, दाखवाच मी असे कधी केले ते ! अन्यथा आपले शब्द मागे घ्या.
In reply to अहो आश्चर्यम ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बहुतेक माझा गोंधळ झालाय, by संदीप डांगे
तुमचे शब्द सिद्ध करा किंवा अथवा ते "इथेच" मागे घेतल्याचे लिहा.
In reply to तुमचे मत काही असो... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तुमचे मत काही असो... by डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही तुमचे म्हणणे सिद्ध केले नाहीत आणि शब्द मागे घेण्याचे सौज्यन्यही दाखवायचे टाळले आहे.
मिपाकरांना काय ते बरोबर समजले असेलच.In reply to तुम्ही तुमचे म्हणणे सिद्ध by डॉ सुहास म्हात्रे
In reply to थांबा हो सर, स्पष्टीकरण न by संदीप डांगे
In reply to तुम्ही हे बोलण्याची आणि नंतर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
In reply to हा प्रतिसादातील सुचना आदर्श by मोदक
In reply to हो शक्य आहे.... रेटून नेल्या by जयंत कुलकर्णी
In reply to मोदकजी, मुद्दा हा आहे आहे की by जयंत कुलकर्णी
In reply to शिवाय काळ्या पैशामुळे होणार् by जयंत कुलकर्णी
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
In reply to आयडीया बुरा नही, by संदीप डांगे
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
शेतकर्यांनीही त्यांना मते दिली नाहीत तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही...हे आजिबात खरं नाही. मोदीच काय या देशात शेतकरी विरोधी अशी प्रतीमा निर्माण झाल्यास कुणीही निवडून येणे शक्य नाही.
In reply to शेतकर्यांनीही त्यांना मते by पुंबा
In reply to जर काळा पैसा हटवायचे एक by जयंत कुलकर्णी
शिवाय अजून एक मार्ग आहे बर का... ज्यांची शेती पावसावर अवलंबून नाही त्यांनाही कर चालू करावा... त्याने बर्यापैकी पैसे जमा होतील. समजा हे झाले तर किती पैसे गोळा होतील याचा कोणाकडे डाटा आहे का ?
या विषयावर मी मागे एक धागा काढला होता इथे पहावा. हा जरी या धाग्याचा मुख्य विषय नसला तरी दांभिक करबुडवे मध्यमवर्गीय हा जरी या धाग्याचा मुख्य विषय असला तरीही दांभिक श्रीमंत शेतकरी ( नफा मिळवुनही कर भरण्यास राजी नसणारे ) आमच्या उत्पन्नाला करमुक्तच ठेवा असा आग्रह धरणारे श्रीमंत शेतकरी जे दहा लाख निव्वळ काय त्याच्याहुनही अधिक नफा मिळाला तरी एक रुपयाही कर भरत नाही. व त्यांची व्होट बँक आहे संख्या आहे म्हणून शेतकर्याला करमुक्त ठेवणारे राजकारणी हा मुद्दा या नोटबंदीच्या संदर्भात नक्कीच फारच महत्वाचा ठरतोय.
आता अडीच लाखावरील व्यक्तीला विचारणा होइल. शेतकरीने १५ लाख जरी भरले व ते शेतकी उत्पन्न "दाखवलेले" असेल तरी तो निश्चींत राहील. अजुनही मागणी कशी आहे की किमान १० लाखावर नफा असेल तर किमान कर भरा तो ही कुठे मान्य होतोय मात्र.
http://www.misalpav.com/node/36682In reply to जयंतजी by मारवा
In reply to परवा by चौकटराजा
In reply to सुप्रिया पवार - शेती उत्पन्न by अभिजित - १
In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी
In reply to ८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर by मोदक
In reply to मोदकराव, by जयंत कुलकर्णी
मोदकराव,
तुमच्या तोंडात साखर पडो...
म्हणजे ते गुळाचे असतील तरी आणि साखरेचे असतील
त्यात तुम्ही अजुन साखर म्हणताय
मग फारच गोडवा वाढेल न हो.
शिवाय एक तांत्रिक प्रश्न असा आहे की उकडीचे म्हणताय की नेहमीचे कारण उकडीचे तोंड एकवेळ उघडु शकते
नेहमीच्याच तोंड बंद करुन सील मारलेले असते त्याच्या तोंडात साखर टाकता येत नाही ते घट्ट मिटलेले असते.
त्यालाच्च्च्च्च्च्च्च्च तोंडात टाकावं लागत,
अनुभवी गुळाचा गणपती
मारवा
हघ्या हेवेसांनलIn reply to ८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर by मोदक
In reply to सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक by अप्पा जोगळेकर
In reply to (No subject) by अप्पा जोगळेकर
In reply to आप्पा.. सरकार असे मार्ग by मोदक
In reply to नाही. तसे वाटत नाही. देत by अप्पा जोगळेकर
In reply to आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने by जयंत कुलकर्णी
कोणती ?