हात दाखवून अवलक्षण
- सिनेमावर एखाद्या राजकीय पक्षाने बंदी घातल्यावर सरकारची नक्की काय भूमीका असावी.
- निर्माते न्यायालयात जाण्याऐवजी थेट मुख्यमंत्र्यांकडे का जात असावेत.
- महाराष्ट्र वगळून हा सिनेमा व्य्वसाय करणार नाही काय? का तशी निर्मात्यांना भिती वाटली असावी?
- मुख्य्मंत्र्यांनी राज ठाकरेंना चर्चेस बोलावून अवाजवी महत्व दिले काय? असे तुम्हाला वाटते काय?
- आणि राज ठाकरेंनी ५ कोटीची सैनीक फंडाला मदत करण्याची सूचना करण्याची वाश्यकता काय किंबहुना त्यांना तसा अधिकारच कसा काय आहे?
- या वादात राज ठाकरे आणि फडणविस यांनी विनाकारण हात दाखून अवलक्षण केले आहे (आणि विरोधकांना आयते कोलीत दिले आहे) असे माझे प्रांजळ मत आहे.
In reply to होय, चूक केली तरी ती कबुल by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक by कैलासवासी सोन्याबापु
परत कैच्याकै interpretation! साधा सभ्य नियम आहे कोणी मला आईवर शिवी दिली तरच मी द्यावी, जर कोणी वैयक्तिक पातळीवर उतरत असेल तर खुशाल उतरा,तसं असेल तर तुम्ही "संडास" हा शब्द तुमच्या संदर्भात उच्चारलेला नसताना सुद्धा कोणीतरी दुसर्या कोणाच्यातरी संदर्भात उच्चारलेला आहे अशी समजूत करून का बरे आक्षेप नोंदविला? वरील "सभ्य नियमानुसार" ज्या कोणाच्या संदर्भात हा शब्द लिहिला गेला असेल त्यानेच आक्षेप घ्यावा. इतरांनी त्यावर आक्षेप घ्यायचे या "सभ्य नियमा"विरूद्ध आहे.
उरला धर्माचा प्रश्न तर त्याने केलेल्या चिखलफेकीला उत्तरादाखल त्याच्या धर्मावर घ्या की तोंडसुख, कोणाच्या बायकोला (त्याने तुमच्या कुठल्याही घरच्यांचे नाव घेतले नसताना) वादात ओढणे म्हणजे वाईट आहे असे म्हणतो, खास करून एखाद्या स्त्री बद्दल बोलताना तर जास्तच, असो. आता कंटाळा अन टंकाळा येतोय, तस्मात तुमचा मगदूर अन वकुब मानेल तसे वागा.त्याचा आणि माझा धर्म एकच आहे. मग त्याच्या धर्मावर काय तोंडसुख घेणार? असो.
In reply to सर्वप्रथम , प्रतिसाद तुम्हाला by कैलासवासी सोन्याबापु
In reply to बापू, बाकी सगळे जाऊदे.. पण एक by मोदक
In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to @मोदक भाऊ, @बोक्याभाऊ, by कैलासवासी सोन्याबापु
In reply to पहिली गोष्ट जो प्रतिसाद by मृत्युन्जय
In reply to प्रतिक्रिया by सुज्ञ
In reply to .... by सुज्ञ
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही हरामखोर आहेत, लोकशाहीचे हत्यारे आणि दलाल (इंग्रजीतील pimp ह्या अर्थाने) आहेत तसेच 'या विशिष्ट बाबतीत' भाजपची बाजू सांभाळू पाहणारे भाजपप्रेमीही कोणत्याही प्रकारे त्या दोघांपेक्षा तसूभर कमी आहेत हे जाणवत नाहीये!एकंदरीत "दलाल" हा शब्द यांचा खूप लाडका दिसतो. परंतु हरामखोर व दलाल हे शब्द वापरण्याचे प्रयोजन समजले नाही कारण या सभ्य नियमानुसार जर आपल्याला कोणी हरामखोर व दलाल म्हटले असेल तरच आपण त्या व्यक्तीला हरामखोर व दलाल म्हणून परतफेड करायची असते. परंतु राज व फडणविस यांनी इथे कोणाला हरामखोर किंवा दलाल म्हटल्याचे पाहण्यात नाही.
In reply to वरील प्रतिसादातील लिंकमधून -- by श्रीगुरुजी
महाराष्ट्र पोलिसात नुसत्या लाठीने सशस्त्र अतिरेक्यांचा सामना करायची हिम्मत आहे. थोडा विश्वास दाखवा.म्हणे विश्वास दाखवा! काहीही हं पैसाताई! विश्वास कोण आणि कोणावर दाखवणार? महिला पोलिसांची अब्रू मुंबईत दिवसाढवळ्या लुटली जात होती तेव्हा कोण पोलिसांच्या बाजूने उभं राहिलं होतं? राज ठाकरे की आजून कोणी? कोणाच्यात हिम्मत होती? पत्रकारांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याची नुसती बातमी पण छापायची नाही. कुठे गेलं होतं अभिव्यक्तीस्वातंत्र्य? दंगलींच्या नंतर साधा मोर्चा काढायला परवानगी नाकारली गेली. मग पोलिसांना आधार कोणी द्यायचा? राज ठाकरे म्हणाले मी नाही ऐकत. मी मोर्चा काढणारच. तसा तो काढला. चव्हाण सरकारला झक मारंत परवानगी द्यावी लागली. न देऊन चालतंय का! आज राज ठाकऱ्यांच्या नावाने घटनाबाह्य म्हणून शिमगा केला जातो. मग २०१२ च्या दंगली काय घटनात्मक होत्या का? उगीच काहीतरी पोकळ बुडबुडे सोडायचे. काय तर म्हणे तर खंडणी! अरे, हाड! इथे पोलिसांचे जीव धोक्यात आहेत आणि विचारवंतांना शाब्दिक कसरती सुचताहेत. सुदैवाने फडणविसांना या परिस्थितीची जाण आहे. म्हणून बैठक बोलावली. हे जर मिपावरील विचारवंतांना कळंत नसेल तर त्यांनी आपापल्या अकला चुलीत घालून पाहाव्या. देवजाणे कदाचित उपयोग होईलही. आ.न., -गा.पै.
In reply to म्हणे विश्वास दाखवा by गामा पैलवान
In reply to कृपया वैयक्तिकरीत्या गेऊ नये. by गामा पैलवान
इथे पोलिसांचे जीव धोक्यात आहेतकोणापासुन? मनसे पासुन? हाच विचार दहशतवादी हल्ल्याच्या वेळी करावा काय?
In reply to इथे पोलिसांचे जीव धोक्यात by भक्त प्रल्हाद
In reply to हौ ना! by पैसा

In reply to (No subject) by अनुप ढेरे
In reply to सांगा पाहू पट पट.. by सुज्ञ
In reply to सांगा पाहू पट पट.. by सुज्ञ
In reply to सांगा पाहू पट पट.. by सुज्ञ
In reply to माझे काही प्रश्न: by संदीप डांगे
In reply to माझे काही प्रश्न: by संदीप डांगे
In reply to 2. अशी धमकी देणाऱ्याबद्दल by संदीप डांगे
In reply to धमकी by सुज्ञ
In reply to धमकी राज्यशासनाला आहे, कारण by संदीप डांगे
In reply to धमकी चित्रपट theaters ना होती by श्रीगुरुजी
In reply to मग वाटाघाटी केल्यातच कशाला? by संदीप डांगे
In reply to तोडफोड व अशांतता टाळायला by श्रीगुरुजी
In reply to म्हणजेच तोडफोड अशांततेची भीती by संदीप डांगे
In reply to ती भीति नसते हो. नुकसान, by श्रीगुरुजी
In reply to शिक्षक मोर्चावर पोलिसांनी by संदीप डांगे
In reply to तोडफोड व अशांतता टाळायला by श्रीगुरुजी
In reply to तोडफोड व अशांतता टाळायला by श्रीगुरुजी
In reply to घरचा आहेर by पैसा
In reply to हरीदासाची कथा मूळपदावर! by श्रीगुरुजी
In reply to http://m.rediff.com/news by श्रीगुरुजी
In reply to सरळ आहे, स्वार्थी राजकारण by संदीप डांगे
In reply to तेच तेच लिहायचा आता कंटाळा by श्रीगुरुजी
In reply to सरळ आहे, स्वार्थी राजकारण by संदीप डांगे
सरळ आहे, स्वार्थी राजकारण करण्यासाठी लोकशाहीचा मुडदा पाडलेला आहे व त्याबद्दल कोणालाच खंत नाही!बलाचा प्रयोग करण्याआधी वाटाघाटी, चर्चा इ. च्या माध्यमातून वादावर तोडगा काढणे हे लोकशाहीचा मुडदा पाडणे नसून लोकशाहीला धरूनच आहे. त्याबद्दल खंत वाटण्याचे कारणच नाही. उलट शत्रूंना इथे बोलावून त्यांचे खिसे भरण्याबद्दल व शत्रूंचे समर्थन करण्याबद्दल खंत वाटायला हवी.
In reply to सरळ आहे, स्वार्थी राजकारण by श्रीगुरुजी
In reply to शत्रूंना इथे बोलावून त्यांचे by संदीप डांगे
In reply to बंदी जेव्हा यायची असेल तेव्हा by श्रीगुरुजी
In reply to =)) =)) by संदीप डांगे
जनतेलाच ठरवू द्या ना थेट चित्रपट बघायचा कि नाही!!!हा युक्तीवाद वरवर पाहता लॉजिकल वाटू शकेल, पण प्रत्यक्षात प्रत्येक गोष्टीत असे करता येईलच असे नाही. पॉर्न फिल्म्स अजिबात सेन्सॉर न करता, अॅडल्ट असे प्रमाणपत्र न देता उघडउघड चित्रपटगृहात प्रदर्शित कराव्यात. त्या पहायच्या का नाही ते जनतेलाच ठरवू देत असा युक्तीवाद सुद्धा करता येईल. जो देश भारताचा शत्रू आहे, ज्या देशातील नागरिक भारताचे शत्रु आहेत, जो देश सातत्याने भारतात दहशतवादी हल्ले करून इथल्या नागरिकांचे प्राण घेऊन, इथली मालमत्ता उद्ध्वस्त करून भारत नष्ट करण्याचा अथक प्रयत्न करीत आहे अशा देशातील नागरिकांना इथे येण्यास अधिकृत बंदी नसल्याने इथे बोलावून त्यांचे खिसे भरणे याला विरोध करणे योग्यच आहे.
In reply to जनतेलाच ठरवू द्या ना थेट by श्रीगुरुजी
In reply to जनतेलाच ठरवू द्या ना थेट by श्रीगुरुजी
पॉर्न फिल्म्स अजिबात सेन्सॉर न करता, अॅडल्ट असे प्रमाणपत्र न देता उघडउघड चित्रपटगृहात प्रदर्शित कराव्यात. त्या पहायच्या का नाही ते जनतेलाच ठरवू देत असा युक्तीवाद सुद्धा करता येईल.भारीचं आयडिया कि एकदम. मोठ्या पडद्यावर निळे चित्रपट लागलेच्च पाहिजेत असा कुणी तरी युक्तिवाद (यशस्वी) केला पाहिजे खरा.
In reply to सरळ आहे, स्वार्थी राजकारण by संदीप डांगे
In reply to ख्खिक! नाहीतर बहुतेक वेळेस by हतोळकरांचा प्रसाद
In reply to क्लासच!!!!!! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हरीदासाची कथा मूळपदावर! by श्रीगुरुजी
In reply to मग? by पैसा
In reply to कोणी अशी जाहिरात केली? by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही पण केलीत ना? by पैसा
In reply to चुकीचा पायंडा हे तर नक्कीच by रविकिरण फडके
In reply to चुकीचा पायंडा हे तर नक्कीच by रविकिरण फडके
In reply to हैला, by अप्पा जोगळेकर
In reply to सहमत! by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मनसे च्या ठिकाणी कोणतंही नाव by संदीप डांगे
In reply to घटनादत्त पदावरील व्यक्तीने by अप्पा जोगळेकर
In reply to टैम्प्लीज by पैसा
In reply to टैम्प्लीज by पैसा
जर का सैनिक वेल्फेअर निधीला मदत ही मागणी मुख्यमंत्र्यांची नव्हती तर ते त्यानी आता दोन दिवसानी का स्पष्ट केले? सुरुवातीला का सांगितले नाही? त्याहून बेसिक प्रश्न. जर का ती करण जोहर आणि राज ठाकरे यांच्यातली सेटलमेंट असेल तर त्यात मुख्यमंत्री नेमके कशासाठी होते आणि काय करत होते? त्यांनी त्या दोघांच्या मधे असायची गरजच नव्हती ना!मुख्यमंत्र्यांनी यच्चयावत प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही. सुरवातीला करण जोहर व इतर काही जण राजनाथसिंगांना भेटून आले होते. त्यांनी चित्रपटाला संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते व त्याबाबतीत फडणविसांशी बोलण्यास सांगितले होते कारण राज्यातील कायदासुव्यस्थेचा प्रश्न केंद्राच्या नसून राज्याच्या हातात असतो. त्याला अनुसरूनच मुख्यमंत्र्यांनी दोघांना एकत्र समोरासमोर आणले. जर राज व करण आपापपसात बोलून प्रश्न सोडवू शकले असते तर तिसर्या व्यक्तीची गरजच नव्हती. परंतु ते दोघेही आपल्या भूमिकेवर अडून होते.
In reply to जर का सैनिक वेल्फेअर निधीला by श्रीगुरुजी
राज व करण आपापपसात बोलून प्रश्न सोडवू शकले असते तर तिसर्या व्यक्तीची गरजच नव्हती.हायला, नावांत पण राजकारण
In reply to टैम्प्लीज by पैसा
In reply to जर का ती करण जोहर आणि राज by अप्पा जोगळेकर
In reply to त्याना जे काय करायचे ते करू देत by पैसा
In reply to सैनिक कल्याण निधीला देणगी by अप्पा जोगळेकर
In reply to टैम्प्लीज by पैसा
In reply to पै तै by इरसाल
In reply to घटनादत्त पदावरील व्यक्तीने by अप्पा जोगळेकर
In reply to राज ठाकरेंसारख्या व्यक्ती by संदीप डांगे
In reply to राज ठाकरे by अप्पा जोगळेकर
In reply to चार पाच हजार गुंड हाताशी धरून by संदीप डांगे
In reply to डांगे अण्णा by सुबोध खरे
In reply to चार पाच हजार गुंड हाताशी धरून by संदीप डांगे
ते तेव्हा होतं आता नाही.हे कशावरून ठरवता बुआ तुम्ही? मला वाटतं खरंच गल्लत होतेय, तुमचा वैयक्तिक विरोध आणि मनसेची खरी ताकद यात! साहेब आज हि राज ठाकरेंचं भाषण सर्व माध्यमे बाकी सगळं बाजूला सारून थेट प्रक्षेपित करतात! प्रत्येक वेळेला मतदान आणि निवडून आलेल्या लोकांची संख्या हेच एकमेव गणित नसतं हे सांगण्याची गरज आहे का? या हिशेबाने आठवलेंना तर राजकारणातून संन्यासाच घ्यावा लागला असता!
In reply to चार पाच हजार गुंड हाताशी धरून by संदीप डांगे
In reply to सहमत! by हतोळकरांचा प्रसाद
म्हणूनच म्हणतो - कि दुखणं चर्चा किंवा तथाकथित खंडणी हे नाहीये! दुखणं आहे मनसे सारख्या "फुटकळ", "गुंडांच्या" पक्षाला इतके महत्व कसे दिले जाऊ शकते!!प्रत्येकाचं वेगवेगळं दुखणं आहे. आपला नेहमीचा मुद्दा आपण उचलण्याच्या आतच मनसेने यशस्वीपणे पळविला व मनसे त्याचा निवडणु़कीत फायदा घेईल हे शिवसेनेचे दुखणं. तर फडणविसांनी वाटाघाटी केल्याने तोडफोड, दंगे टळले व त्यामुळे फडणविसांना धारेवर धरण्याची संधी गेल्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं दुखणं. तर कलेला, कलाकारांना देशाचं, सीमेचं बंधन नसतं असा फुटकळ व संतापजनक प्रतिवाद करून पाकड्यांची चाटणं आता आता बंद करावे लागणार असं पाकिस्तानप्रेमी शबाना आझमी वगैरेंचं दुखणं.
In reply to म्हणूनच म्हणतो - कि दुखणं by श्रीगुरुजी
In reply to म्हणूनच म्हणतो - कि दुखणं by श्रीगुरुजी
In reply to कायद्याचे राज्य आणण्याची by साहना
In reply to एकूणच जनतेच्या मतांचा खूप आदर by हतोळकरांचा प्रसाद
In reply to श्याम बेनेगल सारखे लोक by पुंबा
In reply to हैला, by अप्पा जोगळेकर
In reply to "मातोश्री" by ज्योति केंजळे
In reply to पा़किस्तानला क्रिकेट खेळू by संदीप डांगे
एखाद्या मुलीवर बलात्कार झाला म्हणून ती तक्रार करायला गेली तर जिवाच्या भीतीने त्या बलात्कार्याशी लग्न कर म्हणून तिला सांगणे कितीसे योग्य आहे? या केसमधे तेच चालू आहे.साफ चूक ! इथे पोलीसच बलात्कारित आहेत. त्यांना वाचवणारा माणूस राज ठाकरे आहे. मग पोलिसांच्या जोरावर फडणवीस राज ठाकऱ्यांना काय अटक करणार? आ.न., -गा.पै.
In reply to बलात्कारित कोण आहे ? by गामा पैलवान
In reply to खरेच वाचवले? by पैसा
In reply to स्टंटबाजी होती की नाही हे by हतोळकरांचा प्रसाद
इथे पोलीसच बलात्कारित आहेत. त्यांना वाचवणारा माणूस राज ठाकरे आहे. मग पोलिसांच्या जोरावर फडणवीस राज ठाकऱ्यांना काय अटक करणार?या गामा पैलवान यांच्या विधानावर मी प्रश्न विचारलाय. आता क्लिअर आहे ना? वाचवण्याची किंमत म्हणून पोलीस राजला पकडणार नाहीत असा पैलवान यांच्या म्हणण्याचा अर्थ होतो ना? त्यापलिकडे मी एक अक्षरही बोललेले नाही. राज ठाकरे काय म्हणाले का म्हणाले नाहीत हे इथे कुठून काय आले?
In reply to आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी by पैसा
In reply to बलात्कारित कोण आहे ? by गामा पैलवान
कोणापासुन? मनसे पासुन? हाच विचार दहशतवादी हल्ल्याच्या वेळी करावा काय?पोलिसांचा जीव कोणामुळे धोक्यात आहे ते इथे पाहायला मिळेल : http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2016/10/14215945/Court-Order-23-accused-police-custody-in-thane-case.vpf संजय राठोड आणि पंढरीनाथ माळी जिवंत आहेत का मेलेत ते तरी कोणी सांगतोय का? राज ठाकऱ्यांच्या नावाने शिमगा कशासाठी? आ.न., -गा.पै.
In reply to नक्कीच रजा घ्या by सुज्ञ
मुंबई हल्ल्यात स्वतःचा जीव घालवून कसाबला कोणी पकडला हो?२००६ साली भिवंडीत घांगुर्डे आणि जगताप या पूर्णपणे निरपराध पोलिसांना जाळून आणि गळे कापून ठार मारण्यात आलं. काय कारवाई झाली त्या धर्मांधांवर? तरीपण २००८ साली तुकाराम ओंबळे जिवावर उदार झाले हे त्यांचं वैयक्तिक शौर्य आहे. शासनाकडून कसलाही पाठींबा नाही. परत लिहितो, २६/११ ची चौकशी दडपण्यात आलेली आहे. हे माझं मत नसून हुतात्मा अशोक कामते यांची वीरपत्नी विनिता कामते यांचं मत आहे. भेकडकसाबला जिवंत पकडलं म्हणजे पोलीस सुरक्षित आहेत असा अर्थ निघंत नाही. २.
सैन्याचे कमांडो मुंबईत येईपर्यंत किल्ला कोणी लढवला होता? एवढे मोठे उदाहरण असताना पोलीस अगदी हतबल आहेत असा प्रचार का सुरू आहे?पोलीस हतबल आहेतंच. महिला पोलिसांची अब्रू दिवसाढवळ्या राजरोस लुटली जातेय आणि त्याबद्दल साधी बातमीही येऊ नये? प्रत्यक्ष आयुक्त अरूप पटनायक दंगेखोरांना मोकळं सोडतोय. पोलिसांना जाळून ठार मारण्यात येतंय आणि तुम्ही विचारताय की ते हतबल कसे? वस्तुस्थितीपासून इतकी फारकत घ्यायची? हस्तिदंती मनोरा सोडा आता. ३.
बरं समजा एकदा उपकार केले तर आता त्याची किंमत वसुली करत आहेत ते असं म्हणताय का तुम्ही?हे असंबद्ध विधान आहे. कोण कसली किंमत पोलिसांकडून वसूल करतोय म्हणताहात तुम्ही? चालू प्रकरणाचा पोलिसांशी काडीमात्र संबंध नाही. जर राज ठाकऱ्यांना अटक व/वा अटकाव करायचा ठरवला असता तर आणि तरंच पोलिसांचा हस्तक्षेप झाला असता. नेमका तोच होऊ नये म्हणून फडणवीस आटापिटा करताहेत. आ.न., -गा.पै.
In reply to जाताजाता: by संदीप डांगे
In reply to जाताजाता: by संदीप डांगे
In reply to जाताजाता: by संदीप डांगे
In reply to जाताजाता: by संदीप डांगे
In reply to काय राव. काय लिहिताय आणि किती लिहिताय. by अप्पा जोगळेकर
In reply to अरे देवा.. by अर्धवटराव
In reply to अरे देवा.. by अर्धवटराव
In reply to सहमत! हि फक्त फडणवीस आणि राज by हतोळकरांचा प्रसाद
In reply to सहमत! हि फक्त फडणवीस आणि राज by हतोळकरांचा प्रसाद
In reply to पहिले म्हणजे पूर्वोतिहासात जे by कैलासवासी सोन्याबापु
In reply to सोन्याबापू मी कसलाही निष्कर्ष by हतोळकरांचा प्रसाद
In reply to १. करण जौहरचं जे काही नुकसान by कैलासवासी सोन्याबापु
In reply to ते लॉ ऑफ अर्बायट्रेशन वगैरे by अप्पा जोगळेकर
In reply to आपले फुरोगामित्व सिद्ध by श्री गावसेना प्रमुख
In reply to ह्यात पुरोगामित्वाचा काय अन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to आपले फुरोगामित्व सिद्ध by श्री गावसेना प्रमुख
तसेही बर्याच प्रमाणात इंग्रजी मिडीया,त्यांची मराठी भावंडे,नावातच हिंदु असलेले एक वर्तमानपत्र रांगेत पुढे आहेतच आणी त्यांना ओवरटेक करणे म्हणजे खुपच अवघड आहे बुवा.हो.. हे अत्यंत अवघड आहे. विशेशतः द हिंदूने आपला दर्जा खूप कसोशीने टिकवला आहे. त्यांचे रिपोर्टर्सचे जाळे, कॉन्टॅक्ट्स, अतिशय विद्वान सदरलेखक(काही बायस्ड डावी मंडळी वगळता) हे जबरदस्त समीकरण आहे, त्यामुळे त्यांची एडीटोरियल मते कितीही एकांगी वाटली तरी हिंदूची बातमी म्हटलं की विश्वासार्ह वाटते, ती विश्वासार्हता दुसर्या कुठल्या वृत्तपत्राला मिळाली नाही असे वाटते.
१) कुठल्याही प्रकारचं आंदोलन व्हावं हे करण मंडळींच्या हिताचं नव्हतं. चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचं कलेक्शन महत्वाचं... दुसरा हप्ता हा जुगाराचा. पिच्चर चालला तर ठीक, नाहि तर परत बाँबे वेल्व्हेट व्हायचा. आपल्या लोकशाही/नागरी अधीकारांकरता वगैरे असला जुगार खेळणार्यातला करण नक्कीच नाहि. हा प्रसंगही अशा लढ्याला उचीत नाहि. तस्मात, अशी डील होऊन प्रकरण मिटवावं हि चित्रपट निर्मात्यांची अपेक्षा. २) आंदोलन नक्की फसणार हा राज मंडळींचा होरा. काहि लोकांची सहानुभूती, काहि कार्यकर्त्यांना सरकारी पाहुणचार, यापलिकडे काहि हाती लागणार नाहि हे ठाकरे साहेबांना नक्की ठाऊक होतं. तेंव्हा काहि मध्यस्थी व्हावी आणि प्रकरण बाईज्जत मिटावं हि त्यांची अपेक्षा. ३) अशी सेटलमेण्ट करणं, त्याला प्रोत्साहन देणं, शक्य असल्यास त्यातुन काहि (राजकीय/आर्थीक) फायदा मिळवणं हा सर्वमान्य सरकारी शिरस्ता. फडणवीसांच्या हातात गृहखाते असल्यामुळे, आणि "प्रत्यक्ष्य" राजसाहेब जातीने मीटींगला येणार म्हटल्यावर देवेंद्र स्वत: बैठक जमवतात.माझे चार पैसे (ही वयक्तीक माझी मते आहेत ती सगळ्यांना मान्य्/दुजोरा देण्या लायक घ्यावीत असे नाही) फडणवीसांना या निर्णयाचे संभाव्य (अपप्रचार आणि माध्यम मोडतोड अनुभव लक्ष्यात घेता ) काय होणार हे राजकीय परिपक्वतेने माहीत होते तर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राजच्या तोंडून आंदोलन मागे घेण्याची,करणच्या तोंडून स्वयंस्फुर्तीने सैनीक मदतनिधीची आणि निर्माता संघाकडून नैतीकतेच्या मुद्द्यावर पुन्हा पाक कलाकार न घेण्याची घोषणा करणे क्रमप्राप्त होते. शेवटी हा निर्णय वजा मध्यस्ती तोडगा मी शांततेसाठी आणि लोकभावनेचा आदर म्हणून व दोन्ही बाजूंच्या मागणीवरून केला आहे असे जाहीर करणे (धोनी फिनिशींग टच ९७ धावा गंभीरच्या,कोहली ४८,पण लक्ष्यात धोनीचा फटका, ही उपमा खास श्री गुरुजींसाठी) नेमके हेच टाळावे म्हणून मोदींनी संवेदन्शील विषयाबाबत सर्व राजकीय पक्ष्याच्या मातब्बर नेत्यांना बोलावून देशाच्या सुरक्षेबाबत कल्पना दिली आणि पुढचा (गणंगाचा अपवाद वगळता) अपप्रचार खुबीने टाळला. खरे तर या तोडगा चर्चेत आवर्जून अगदी शिवसेना नेत्याला व राष्ट्रवादी,आणि इं कॉ नेत्यालाही बोलावले असते तरी चालले असते.मुख्यमंत्री फक्त राज ठाकरेंनाच महत्व देतात असे चित्र झालेच नसते.(ते किती महत्वाचे आहेत हा वेगळा चर्चा विषय आहे)
सगळ्यांसमोर पत्रकार परिषद झाली असती तर मुख्यमंत्र्याने असे खुलासे देत बसावे लागले नसते (अशी चतुराई करण्याची सुवर्णसंधी फडणवीसांनी घालवली असे माझे प्रामाणीक मत आहे)
एकीकडे मराठी मोर्च्याचे आयोजक चर्चेस येण्यास तयार नाहीत पण त्यांच्या वतीने निलेश राणे ईशारा मात्र देत आहेत तेंव्हा फडणवीसांनी चर्चेस आलात तर काहीतरी सकारात्मक नक्कीच घडते असा निर्भेळ संदेश दिला गेला असता.
(फडणवीस काही चुकीचे वागले असतील तरीही त्यांची पाठराखण करण्याइतका झापडबंद विचार मी नक्कीच करू शकत नाही, जे सत्ता स्थापनेच्या वेळी अपरिपक्व वर्तन सेनेने केले तेच अता फडणविसांनी केले इतकेच मी म्हणेन आणि हे माझे ठाम मत आहे०)
In reply to अर्धवट राव शतशः धन्यवाद पण माझे चार पैसे by नाखु
In reply to प्रतिसादाखाली तुमची सही by प्रचेतस
In reply to नंतर सही by नाखु
In reply to तर्तूद आहे की, by अभ्या..
In reply to बाहेर कुठे by नाखु
In reply to छ्या, मला वाटले "निधी देतो पण by मोदक
In reply to अर्धवट राव शतशः धन्यवाद पण माझे चार पैसे by नाखु
In reply to या बातमीमध्ये चांगले विश्लेषण by शब्दबम्बाळ
In reply to माननीय श्री शब्दबंबाळ. by सुज्ञ
In reply to आपण किती सुज्ञ आहात ते दिसले by शब्दबम्बाळ
In reply to येथे प्रत्येक माणूस एक गोष्ट by सुबोध खरे
In reply to येथे प्रत्येक माणूस एक गोष्ट by सुबोध खरे
In reply to येथे प्रत्येक माणूस एक गोष्ट by सुबोध खरे
In reply to येथे प्रत्येक माणूस एक गोष्ट by सुबोध खरे
त्यावर मुस्लिम संघटनांनी कडवा विरोध केला आणि आम्ही हा सिनेमा चालवू देणार नाही अशी "धमकी" दिली तर त्यावर श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय करावे? वाटाघाटी कराव्यात कि नाही?सुबोध काका अशा वेळीहि त्यांनी काय्द्याचाच मार्ग वापरावा आणि फाजिल धमक्यांना भीक घालु नये असे माझे मत असेल. शासनाने हैदर, रश्दी, तस्लिमा, आणि हुसेन, सगळ्यांच्याच अभिव्यक्तीचा हक्क अबाधित राखावा.
म्हणजे मोगाने माझ्या वैयक्तिक