Skip to main content

राज ठाकरे यांचा केव्हा उदय होणार ?

लेखक एकुलता एक डॉन यांनी शुक्रवार, 20/05/2016 या दिवशी प्रकाशित केले.
अजूनही २००६ आठवते ,वांजळे यांचा रुबाब आठवतो , २०१२ पर्यत ठाकरे साहेब तसे फोर्म मध्ये होते . रजा अकॅडेमी विरुद्ध बोलायची बाकी पक्षांची हिमत पण नव्हती ह्यांनी मोर्चा काढला पण एकदम सगळे थंड,लोकसभेत मोडीला पाठींबा देऊन ,आणि माझी औकात दाखवतो म्हणून माती खाल्ली आता नीट सारख्या तुलेनेन छोट्या विषयावर उगाच बातम्या केव्हा हा माणूस मोठे विषय हाताळणार आणि जनतेचा पाठींबा मिळवणार ?

वाचने 9019
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

g

अवांतर : मिपावर हे असले संदर्भहिन, अर्धवट, चारोळी धागे कधी बंद होणार? अतिअवांतर : कृष्णकुंजपासुन शिवाजी पार्कमध्ये किती फुटाचे अंतर आहे?

In reply to by भाते

आपल्याला तेव्हढाच टाइमपास... नाहीतरी, हे असले धागे म्हणजे टी.व्ही. वरच्या मालिकांसारखे. ज्यांना असल्या धाग्यांत रस असेल ते येतील, ज्यांना रस नसेल ते इतर ठिकाणी वळतील.

In reply to by एकुलता एक डॉन

बंद व्हावेत म्हणुन तर हा प्रतिसाद होता. बाकी तुम्ही राज ठाकरे 'यांचे' इतके पंखे आहात आणि यासाठी चारोळी धागा काढलाच आहे तर "अतिअवांतर : कृष्णकुंजपासुन शिवाजी पार्कमध्ये किती फुटाचे अंतर आहे?" याचे ऊत्तर तुम्हाला अर्थातच माहित असेल! यासाठी मला वेगळा एकोळी धागा काढावा लागणार नाही हि माफक अपेक्षा.

In reply to by मुक्त विहारि

तारखेला शक्य नाही. त्यावेळी नंदीला आपला कट्टा असेल तर आधीच सांगा! म्हणजे, आधीच तो कार्यक्रम (फक्त नंदीसाठी) रद्द करता येईल. बाकी कट्टा विकांताला असेल तरच येईन.

वेल्कम तीसरा भाग काढतील आणि त्यात नाना काम करेत नसेल तो रोल राज ठाकरेंना मिळेल तेंव्हा.. कंट्रोल उदय कंट्रोल. एकेकाळी राज यांचा स्मर्थक नाखु

सगळा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करून दाखवतो ही घोषणा स्वराज्य हा माझा, चले जाव, गरीबी हटाव , बेळगाव कारवार मुंबईसह, अशा सारखी अत्यंत आकर्षक पण एक मूलभूत फरक. बाकी घोषणा राजकीय.ही घोषणा अतिशय मुलभूत.. गव्हर्नन्स या शब्दाचा ठाव घेणारी ,,, अर्थात अंमलबजावणी करायला क्रांतिचीच गरज अशी. सबब ही अशी पत्त्यासारखी कोसळल्यास नवल नाही .अशाच दोन आशा दिल्लीत मुक्काम ठोकून आहेत......... काय होणार त्यांचे ..

त्यात काय अवघड आहे. कोर्टात एक प्रतिज्ञापत्र(affidavit) सादर करुन 'राज ठाकरे' चे 'उदय ठाकरे' करता येईल. :-)

अस्त झाला त्यांचा.. आता कुठला उदय होतोय पुन्हा..अजून दोन-एक वर्षात नैराश्य आलं नाही म्हणजे झालं. नाहीतर मुंबईहून ठाण्याला प्रवास होईल.

अती संवेदनशील असल्याने राज ठाकरे भयंकर आवडतो. जरी त्यांच्या अनेक बाबी पटत नसल्या तरी कट्टर मराठीवादी असल्याने ठाकरे आवडतातच. राज यांचा वचक वाढला पाहीजे.

मला जर काहि लिहयच तर कुथे लिहु ?? काहि कलत नहिये इथे