अजूनही २००६ आठवते ,वांजळे यांचा रुबाब आठवतो ,
२०१२ पर्यत ठाकरे साहेब तसे फोर्म मध्ये होते .
रजा अकॅडेमी विरुद्ध बोलायची बाकी पक्षांची हिमत पण नव्हती ह्यांनी मोर्चा काढला
पण एकदम सगळे थंड,लोकसभेत मोडीला पाठींबा देऊन ,आणि माझी औकात दाखवतो म्हणून माती खाल्ली
आता नीट सारख्या तुलेनेन छोट्या विषयावर उगाच बातम्या
केव्हा हा माणूस मोठे विषय हाताळणार आणि जनतेचा पाठींबा मिळवणार ?
वाचने
9019
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
:
बाय डिफॉल्ट अँन्सर
टंकाळा आला
कशाला बंद करायचे?
In reply to टंकाळा आला by भाते
एकोळी धागे पण आजकाल चालतात
In reply to कशाला बंद करायचे? by मुक्त विहारि
अरेच्चा....
In reply to एकोळी धागे पण आजकाल चालतात by एकुलता एक डॉन
एकोळी धागे
In reply to एकोळी धागे पण आजकाल चालतात by एकुलता एक डॉन
२५ ते ३० फूट असेल.
In reply to एकोळी धागे by भाते
@ भाते....
In reply to टंकाळा आला by भाते
२५-२६
In reply to @ भाते.... by मुक्त विहारि
राज ठाकरेंना गॅझेटियर करायला
त्यांचं राज आल्यावर.
ज्या दिवशी राज ठाकरे आटपाडी
जेंव्हा
एकेकाळची आशा.. आज....?
जेंव्हा पप्पू मोठा होईल,
त्यात काय अवघड आहे.
जावेदभाय
अस्त झाला त्यांचा.. आता कुठला
मराठी माणुस त्याचे हक्क त्यावर होणारी टीका याविषयी
मला