राज ठाकरे यांचा केव्हा उदय होणार ?
अजूनही २००६ आठवते ,वांजळे यांचा रुबाब आठवतो ,
२०१२ पर्यत ठाकरे साहेब तसे फोर्म मध्ये होते .
रजा अकॅडेमी विरुद्ध बोलायची बाकी पक्षांची हिमत पण नव्हती ह्यांनी मोर्चा काढला
पण एकदम सगळे थंड,लोकसभेत मोडीला पाठींबा देऊन ,आणि माझी औकात दाखवतो म्हणून माती खाल्ली
आता नीट सारख्या तुलेनेन छोट्या विषयावर उगाच बातम्या
केव्हा हा माणूस मोठे विषय हाताळणार आणि जनतेचा पाठींबा मिळवणार ?
वाचन
9017
प्रतिक्रिया
0