आरक्षणाची गरज
In reply to .. by मोगा
In reply to एक प्रश्नः- by पिलीयन रायडर
In reply to पिलियन रायडर यांच्या by तर्राट जोकर
In reply to सर्व दिग्गज लोकांची चर्चा by तर्राट जोकर
सर्व दिग्गज लोकांची चर्चा वाचली पण धाग्यातल्या मूळ सिच्युएशनवर काही बोललेलं दिसत नाही.१) मिपावर चर्चा कोणत्याही बाजूने होऊ देत बहुसंख्य मिपाकर जातीवादी अथवा धर्मांध नाहीत असे म्हणता येईल असे वाटते तरीही माझ्या 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व या चर्चा धाग्यास अद्याप प्रतिसाद का नाहीत ते माहित नाही. २) स्क्रोल.इन वर कुणा अजाझ अश्रफने काही मुद्दे उपस्थीत केले त्यातील रोहीत वेमुलाच्या संबंधाने असलेला मजकुर बाजूला ठेवला तरी काही मुद्दे इथे चर्चा करण्या जोगे वाटतात. * .........No doubt, the stranglehold of caste on urban India has loosened over the decades. You will not have people openly refusing to share the same space with a lower caste or shaking his or her hand. But this is perhaps because our urban spaces remain socially homogeneous. If you don’t have a Dalit as your office colleague or neighbour in your residential colony, it is practically irrelevant whether or not you believe in caste or discriminate on its basis. The one shared urban space which has social diversity is the higher educational institute, where the reservation policy has ensured participation from marginalised groups. Once 50% of reservations were introduced in 2006, university campuses gradually became volatile sites of social discrimination and conflict..... .....low caste student.....Their peer group rarely comprises high caste students. * However, it is possible that in some cases the language skills of Dalit students or their ability to undertake research were genuinely found wanting. This problem testifies to the reduction of affirmative action to a mere assignment of quotas to different social groups. It is likely the proponents of affirmative action will now insist on improving the skills of Dalit students through remedial classes or a system of mentoring by senior students. The reservation policy indeed needs to be rethought, but not in order to roll it back, but to bring about a qualitative improvement in it. * .....If Dalit students require remedial classes, their higher caste counterparts and teachers need to be sensitised to caste inequalities and the philosophy of affirmative action. This exercise should preferably begin in high schools, many of which seldom have representations from marginalised social groups. Unless such a step is undertaken soon, our campuses might soon have full-blown caste wars. .... * The conflict over reservations largely springs from the paucity of quality institutes in the country. Thousands upon thousands of students compete for very few seats. In this scenario, higher caste students nurse animosity against those in the reserved category. Obviously, they forget that their privileges have given them a head-start over others. Nor have the values of social diversity and equality been inculcated in them for appreciating affirmative action. This apart, India needs a substantial increase in quality institutes to absorb the supply of students. It also requires to bridge the gap in quality between institutes in metros and other cities. Alas, the expenditure on education has remained more or less static if not declined in real terms. This is perhaps why the young, both high and low castes, are so quick to express their outrage against the system. .....
In reply to अजाझ अश्रफचे काही मुद्दे by माहितगार
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
In reply to डॉ. खरे. तुमचे प्रतिसाद वाचले by तर्राट जोकर
In reply to कंपनीत भरती करताना असलेल्या by सुबोध खरे
कोण्या कंपनीसाठी माणसे भरती करण्याची जबाबदारी समजा याच उच्चवर्णियावर आहे तिथे त्याच्याच जातीचा व खालच्या 'त्या' जातीचा असे दोन उमेदवार आले आणि त्याचे स्वतःचे नुकसान होणार नसेल तर तो खरंच मेरीट बघेल याची खात्री आहे? कि आमची संधी हिरावुन घेतात म्हणून खालच्या जातवाल्यावर मेरिट असुन राग काढेल आणि घरी पाठवेल?ह्या प्रश्नाचे उत्तर आपण देण्याचे टाळले आहे का? कारण 'मागास वर्गीयान्बद्दल तीव्र संताप निर्माण होतो' अशी परिस्थिती आपण पाहिल्याचे स्वतःच सांगितले आहे. त्याआधारित प्रश्न होता.
In reply to असं काय करता साहेब? कांबळे, by तर्राट जोकर
आणि हो डॉ.नी त्यांच्या इथे (मिपावर) मांडलेल्या वेळोवेळच्या अनुभवात कुठेही जातीचा-धर्माचा उल्लेख केलेला नाहीच ( अगदी त्यांना त्रास्/अडवणूक करणार्या वरिष्ठांचाही). तेव्हा अशी विखारी प्रतिक्रिया देण्यापुर्वी जरा विचार कराच ही आग्रही मागणी आपला मोगा होऊ नये म्हणून शुभेच्छा
In reply to त जो by नाखु
In reply to त जो by नाखु
In reply to त जो by नाखु
In reply to असं काय करता साहेब? कांबळे, by तर्राट जोकर
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
लष्करात तर जातीचा काहीच संबंध नाहीअगदी बरोबर! डिफेन्स निवड प्रक्रीयेमध्ये कधीच असल्या गोष्टी पाहिल्या जात नाहीत. किंबहुना एकमेकांशी बोलताना वागतानाही ते कधी जात-धर्म यावरुन भेदभाव करत नाहीत.
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
In reply to त जो साहेब by सुबोध खरे
धाग्यातल्या मुलासमोर अशी परिस्थिती आली तर काय होऊ शकतं याचं उत्तर अपेक्षित आहे. ते कुणीही द्यावं. खरे यांच्या विचारसरणीपेक्षा, अनुभवापेक्षा, आरक्षणाशिवाय भारत कसा असता व मागासजातींबद्दल उच्चजातींचे वागणे कसे असते ह्याबद्दल मला जास्त कुतूहल आहे.प्रस्तुत प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी असंबंधित मुद्दे पुढे येत आहेत. डॉ. खरे, आपण त्तर देण्याचं टाळत आहात. प्रश्न आपल्याच निरिक्षणावर आधारित आहे. १. उच्च जातीच्या मुलाला संधी हुकल्याने मागासवर्गियांबद्दल तीव्र संताप असतो. २. धाग्यात उल्लेखलेला मुलगा खालच्या जातवाल्याबद्दल आरक्षण व परंपराआधारित अपमानास्पद भावना ठेवुन आहे. ३. अशा परिस्थितीत संबंधित मुलगा कोणाला निवडेल, आपल्या जातवाल्याला की खालच्या जातवाल्याला? ह्याबद्दल कुणीच काही प्रतिसाद दिलेला नाही. बाकी गरज नसलेले, अवांतर, कथित अपमानस्पद काही असेल तर माननीय संपादक निर्णय घेण्यास समर्थ आहेत.
In reply to धाग्यातल्या मुलासमोर अशी by तर्राट जोकर
In reply to त जोकर साहेब by सुबोध खरे
एकाच आर्थिक सुस्थितीत असलेली दोन मुले एकाला आरक्षणामुळे जागा मिळते आणी दुसर्याला मिळत नाही यातून दुसर्या मुलाच्या(अर्थातच उच्च जातीच्या) मनात जाती बद्दल अधिकच तेढ निर्माण होते आणी त्या मुलाला मागास वर्गीयान्बद्दल तीव्र संताप निर्माण होतो आणी जातीभेदाचे निर्मुलन होण्या ऐवजी त्याला अधिकच खतपाणी मिळते हि स्थिती मी गेली कित्येक वर्षे मी पाहत आलो आहे.आणि ह्या प्रतिसादात आपण म्हणता:
उच्चवर्गीय मुले आपला प्रवेश हुकला म्हणून मागासवर्गीयांचा द्वेष करतात असा आपला अभिनिवेश आहे असे आपल्या एकंदर प्रतिसादावरून वाटते. पण वस्तुस्थिती तशी नाही.वरची दोन्ही परस्परविरोधी विधानं आपलीच आहेत. यात माझं काहीही कॉन्ट्रीब्युशन नाही. माझ्या सर्व प्रतिसादांमधे मी हा मुद्दा स्वतः मांडलेला नाही. मी तर आरक्षण व जातींबद्दलचे माझे मतही अजून मांडलेले नाही. धाग्यातल्या प्रसंगानुरुप काय घडु शकते याचा एक अंदाज केला. फक्त तुमच्या निरिक्षणाआधारे एक प्रश्न विचारला. त्याचे उत्तर तुम्ही देत नसून फक्त चर्चेत गरज नसलेले अनुभव व मते मांडत आहात. आता तर तुम्हीच म्हटलेलं विधान तुम्ही माझ्या नावावर ढकलून ती वस्तुस्थिती नाही असेही म्हणताय. चर्चा टू द पॉइंट राहावी असं पहिल्यापासून वाटतंय त्यामुळेच पहिल्या प्रतिसादापासून माझे सर्व प्रतिसाद एकाच प्रश्नाभोवती आहेत.
In reply to चर्चेत आपण मांडलेला मुद्दा by तर्राट जोकर
In reply to आजचा प्रश्न "संताप आणि द्वेष by मृत्युन्जय
In reply to आधीच विचारलेल्या प्रश्नासाठी by तर्राट जोकर
In reply to उत्तर तर पुर्णच चुकले आहे. by मृत्युन्जय
In reply to आधी पहिला सोडवा नंतर पुढचा by तर्राट जोकर
In reply to पयले सवाल मैने पूछा हय. by मृत्युन्जय
१. उच्च जातीच्या मुलाला संधी हुकल्याने मागासवर्गियांबद्दल तीव्र संताप असतो.- हे डॉक्टरांचे निरिक्षण २. धाग्यात उल्लेखलेला मुलगा खालच्या जातवाल्याबद्दल आरक्षण व परंपराआधारित अपमानास्पद भावना ठेवुन आहे. ३. अशा परिस्थितीत संबंधित मुलगा कोणाला निवडेल, आपल्या जातवाल्याला की खालच्या जातवाल्याला? ह्याबद्दल कुणीच काही प्रतिसाद दिलेला नाही.हा मी सर्वात आधी विचारलेला प्रश्न. यावर अजून उत्तर नाही. दुसरा प्रश्नः आरक्षण नसते तर भारतात कसे वातावरण असते? हे दोन्ही प्रश्न तुमच्या प्रश्नाआधी विचारलेले आहेत. उत्तर द्यायचे नाही म्हणून शब्दांची अंताक्षरी खेळत आहात.
In reply to १. उच्च जातीच्या मुलाला संधी by तर्राट जोकर
In reply to मी प्रश्न तुमच्या प्रतिसादाला by मृत्युन्जय
In reply to तुम्हाला मी मी च करायचं असेल by तर्राट जोकर
१. उच्च जातीच्या मुलाला संधी हुकल्याने मागासवर्गियांबद्दल तीव्र संताप असतो.- हे डॉक्टरांचे निरिक्षण २. धाग्यात उल्लेखलेला मुलगा खालच्या जातवाल्याबद्दल आरक्षण व परंपराआधारित अपमानास्पद भावना ठेवुन आहे. ३. अशा परिस्थितीत संबंधित मुलगा कोणाला निवडेल, आपल्या जातवाल्याला की खालच्या जातवाल्याला?जो माणूस जातपात जातिभेद मानतोच आणि एखाद्य माणसाला केवळ तो दुसर्या जातीचा आहे म्हणुन तुच्छ लेखतो तो सगळीकडे भेदाभेद करणारच. नौकरीतही. मी तुम्हाला उलटी उदाहरणे देखील शेकडो देउ शकतो. सरकारी कार्यालयात केवळ जातीआधारित बढत्या घेउन वरच्या जागांवर पोचलेले लोक उच्चवर्णीयांना कसा त्रास देतात त्याचे अक्षरशः हजारो किस्से माहिती आहेत. तिथे केवळ हाताखालचा माणूस बामण आहे म्हणुन त्याला त्रास दिलाह्जातो. तुम्ही लोकांनी आम्हाला इतके वर्षे त्रास दिला आता बघतोच तुम्ही कसे पुढे जाता असे तोंडावर बोलुन त्रास दिला जातो. अश्या लोकांना संधी मिळाली निवड करण्याची तर ते आधिक लायक सवर्ण निवडतील की केवळ आरक्षणामुळे मुलाखतीपर्यंत पोचु शकलेला एखादा नालायक माणूस निवडतील?
In reply to उत्तम. मग डॉ़क्टरांची विधाने by मृत्युन्जय
In reply to झालं. आता दुसर्या प्रश्नाचं by तर्राट जोकर
In reply to आजचा प्रश्न "संताप आणि द्वेष by मृत्युन्जय
In reply to मुद्द्याला बगल देऊन स्वतःची by शब्दबम्बाळ
In reply to धाग्यातल्या मुलासमोर अशी by तर्राट जोकर
त्या धाग्यातल्या चर्चेत समजा असा भारत असता जिथे आरक्षण नाही, कुणाची ही संधी डावलली जात नाही तेव्हा त्या उच्च्जात्वाल्याला निचजातवाल्याबद्दल त्या भावना नसत्या का?नक्कीच असत्या. पण द्वेषापेक्षाही त्यात हेटाळणीचा आणि खिजवण्याचाच सूर जास्त असता. जसं कि- '... मार्क पडलेत आणि तोंड वर करुन इथं आलाय अॅडमिशनला, **तरी विचारेल का त्याच्या मार्काला?'
कोण्या कंपनीसाठी माणसे भरती करण्याची जबाबदारी समजा याच उच्चवर्णियावर आहे तिथे त्याच्याच जातीचा व खालच्या 'त्या' जातीचा असे दोन उमेदवार आले आणि त्याचे स्वतःचे नुकसान होणार नसेल तर तो खरंच मेरीट बघेल याची खात्री आहे? कि आमची संधी हिरावुन घेतात म्हणून खालच्या जातवाल्यावर मेरिट असुन राग काढेल आणि घरी पाठवेल?पब्लिक किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तरी त्याला असं करता येणार नाही. मनात असो-नसो मेरीटमध्ये असेल तर- त्याला त्या जातवाल्याला घ्यायलाच लागेल. हा, पण जर त्याची स्वतःची फर्म वगैरे असेल तर मात्र तो माणसं निवडताना शक्यतो आपल्या बरोबरीचीच माणसे घेईल.
आरक्षण नसते तर काय झाले अस्ते याची कल्पना कोणी करुन सांगेल काय?स्पष्टच सांगायचं तर जातव्यवस्था (म्हणजेच जातीय भेदभाव) नष्ट झालीच नसती. भले त्याचा उच्चार अगदी उघडपणे कोणी केला नसता. पण आडून बोलण्यातून ते दर्शवले गेले असते. पैशाच्या आणि सत्तेच्या सहाय्याने सवर्णीय सहज पुढे गेले असते. निम्न जातीतली मुले- जर एखाद कोणी शिक्षणाची आवड आणि चिकाटी दाखवली तरच- आणि तेही जास्त्तीत जास्त ग्रॅज्युएनपर्यंतच गेले असते. बाकीची कशीबशी आठवी- नववी- दहावी पर्यंत गेली असती. राज्यकर्त्यांनी आपल्या स्वार्थासाठी निम्न जातींच्या अज्ञानपणाचा पुरेपुर फायदा घेतला असता. अॅण्ड लास्ट, बट नॉट द लिस्ट- वकील-इंजिनिअर-डॉक्टर यांसारख्या जागांवर निम्न जातीतल्या लोकांची संख्या; ०.०१% इतकी असती.
In reply to तजो, तुमचा मुद्दा समजला. by अन्नू
सवर्णीय लोकांत निम्न जातींबद्दल वाटणारी घृणा ही आरक्षणातून नव्हे तर लहानपणापासून होणार्या त्यांच्या मानसिक जडणघडणीतून आणि अनुकरणातून होत असते.हे अत्यंत चुकीचे आहे, स्पेसिफिकली शहरी ब्राह्मणांच्या बाबतित. हल्ली खेड्यांमधे ब्राह्मणांना राहुन कुठे देतात म्हणा. कैच्या कै बर्याच ब्राह्मणांच्या मुलांना जातीभेद म्हणजे काय ते कॉलेज च्या प्रवेशाच्या वेळीच कळतो ( शाळेच्या प्रवेशाच्या वेळी ते लहान असतात ).
In reply to सवर्णीय लोकांत निम्न by प्रसाद१९७१
In reply to तजो, तुमचा मुद्दा समजला. by अन्नू
In reply to सवर्णीय लोकांत निम्न by संदीप डांगे
In reply to कदाचित माझ्या बोलण्याचा खुपच by अन्नू
In reply to तुमचे अनुभव सर्व्यापी आहेत का? by चैतन्य ईन्या
In reply to तुमचे अनुभव सर्व्यापी आहेत का by अन्नू
In reply to सरसकट सगळेच तसे नसतात.+१ by चैतन्य ईन्या
In reply to कदाचित माझ्या बोलण्याचा खुपच by अन्नू
In reply to !!! by अनिरुद्ध.वैद्य
In reply to डॉ. खरे. तुमचे प्रतिसाद वाचले by तर्राट जोकर
आता बाकीच्या सदस्यांसाठी- सगळ्यांनी आरक्षणाची गरज, शिक्षण, नौकरीतली संधी, क्रिमिलेयर, अन्याय ह्यावर बोलणे केले, पण धाग्यात सांगितलेल्या सिच्यएश्न वर ब्र देखील काढला नाही.त.जो. तुमचा मुद्दा समजतोय,-बरेच जण धागा लेखाच्या मुख्य मुद्यापासून भरकटले पण बाकी चर्चा मुळ मुद्द्याकडे यावी म्हणून मी वर दिलेल्या माझ्या प्रतिसादाला आपल्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत होतो आणि प्रतिक्षेत आहे - खासगी क्षेत्रातील नौकर्यांमध्ये समान संधीचे महत्व सद्य स्थिती आणि शक्य उपाय यावर माझ्याकडून एका धागा लेखाचे प्रॉमीस.
In reply to आता बाकीच्या सदस्यांसाठी- by माहितगार

In reply to अजुनही अनेक जातींना वाईट्ट by पिलीयन रायडर
In reply to देशाबिशाची चिंता नका करू गडे! by नगरीनिरंजन
In reply to अजुनही अनेक जातींना वाईट्ट by पिलीयन रायडर
In reply to तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न by संदीप डांगे
In reply to देशाचे नुकसान नाहीच असे कसे by पिलीयन रायडर
In reply to अजुनही अनेक जातींना वाईट्ट by पिलीयन रायडर
In reply to एका अविश्वासार्ह माध्यमावर by शब्दबम्बाळ
In reply to ह्याबद्दल अनेक धन्यवाद by संदीप डांगे
In reply to एका अविश्वासार्ह माध्यमावर by शब्दबम्बाळ
In reply to Percentage and percentile are by सुबोध खरे
In reply to Percentage and percentile are by सुबोध खरे
In reply to तुम्हाला नक्की कशाबद्दल काय by शब्दबम्बाळ
In reply to तुम्हाला नक्की कशाबद्दल काय by सुबोध खरे
In reply to सुबोधजी, दोन्हीतला फरक माहित by संदीप डांगे
In reply to डांगे साहेब by सुबोध खरे
In reply to Percentage and percentile are by सुबोध खरे
Percentage and percentile are grossly different.जमीन अस्मानाचा फरक असतो .डांगे साहेब, IIM सारख्या परीक्षेत, ९९ पर्सेंटाईल वाल्या मुलाला ९० टक्के मार्क असतील. तर ९० पर्सेंटाईल वाल्या मुलाला ६०-६५ टक्के मार्क असतील. तुम्हाला ९० टक्के मार्क आणि ६५ टक्के मार्क ह्यात प्रचंड फरक दिसत नाही का? तुम्हाला पाहिजे तर आयाआयटीची मेरीट लिस्ट बघा. तसेच IIM सारख्या परीक्षा देणार्या SC/ST विद्यार्थ्यांची आर्थिक्/सामाजिक परीस्थीती ही एखादा अपवाद सोडुन अतिशय उत्तम असणार आहे. अश्या मुलांना आरक्षणामुळे ६५ टक्के मार्क असताना प्रवेश मिळाव असे तुम्हाला वाटते का?
In reply to Percentage and percentile are by प्रसाद१९७१
In reply to तुमचा गैरसमज होतोय बरं का. by संदीप डांगे
इथे मला काय वाटतं वा वाटायला हवं ह्यावर चर्चा सुरु नाही.पण तुम्हाला पटले की तुम्ही एकदम चांगले सदिच्छा दूत व्हाल ना माझ्या विचारांचे. मला नीट समजवता येत नाही. तसाही तुम्हाला उद्देशुन नव्हता प्रतिसाद, तुमच्या प्रतिसादावर प्रतिसाद दिला म्हणुन तुमचे नाव टाकले. मुळ उद्देश, श.बं. ह्यांनी विदा टिस्ट करुन दाखवला होता ( पर्सेंटाईल वापरुन ), त्याबद्दल होता.
In reply to इथे मला काय वाटतं वा वाटायला by प्रसाद१९७१
In reply to हाहाहा by शब्दबम्बाळ
>> सामाजिक भेदाभेद निर्मुलनासाठी, सामाजिक समतेसाठी आहे.इथे रोगापेक्षा उपाय भयंकर वाटतोय. सामाजिक अभिसरणासाठी आरक्षण कशाला पाहिजे? शिवाजीमहाराजांच्या वेळेस कुठे आरक्षणं होती? तरीही एकदिलाने मराठे लढलेच ना? २.
>> आरक्षणाच्या धोरणामागचा घटनात्मक उद्देश मी स्पष्ट केला.माझ्या माहितीप्रमाणे घटनेत आरक्षणाची थेट तरतूद नाही. फार काय, घटनेत आरक्षणाचे उद्दिष्टही विदित केलेले नाही. घटनेतली शब्दयोजना वेगळीच आहे. घटना म्हणते की सरकारला आरक्षण द्यायचं असेल तर कोणीही रोखू शकत नाही. आरक्षण द्यावं की देऊ नये याविषयी घटनाकारांनी मौन बाळगलं आहे. हे मौनच मोठं सूचक आहे. आ.न., -गा.पै.
In reply to रोगापेक्षा उपाय भयंकर by गामा पैलवान
In reply to इथे रोगापेक्षा उपाय भयंकर by संदीप डांगे
In reply to कृपया शंकानिरसन करावे. by गामा पैलवान
In reply to तीन वर्षाचा राज्यशास्त्र by संदीप डांगे
In reply to तुमच्याकडे उत्तरं नाहीत तर ....! by गामा पैलवान
In reply to पैलवानसाहेब, तुमच्या पहिल्या by संदीप डांगे
In reply to पैलवानसाहेब, तुमच्या पहिल्या by संदीप डांगे
In reply to इतक्या वेळ चाललेही ही by अन्नू
In reply to आयआयएमसी उर्फ़ इंडियन by कैलासवासी सोन्याबापु
राष्ट्रिय अनुसूचित जाती जमाती आयोगआधी दोन्ही आयोग एकत्र होते, मला वाटते ते आता वेगवेगळे असावेत, अर्थात तो दुय्य्म मुद्दा आहे. असा आयोग उपलब्ध असणे जमेची बाजू असावी.
In reply to आयआयएमसी उर्फ़ इंडियन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to एखाद्या मुसलमान माणसाने शीख by सुबोध खरे
In reply to एखाद्या मुसलमान माणसाने शीख by सुबोध खरे
In reply to काय म्हणायचे आहे ज़रा विस्कटुन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to .. by मोगा
In reply to .. by मोगा
In reply to काय म्हणायचे आहे ज़रा विस्कटुन by कैलासवासी सोन्याबापु
In reply to .. by मोगा
मोगाजी इथे कोणीही अशी इच्छा