गोत्रांची संपूर्ण यादी
In reply to दाते पंचांग by राही
या प्रत्येक गोत्रात अनेक गण असून पुन्हा त्या प्रत्येक गणात अनेक गोत्र म्हणजे उपगोत्रे आहेतकोणते उपगोत्र कोणत्या मूळ गोत्रातील आहे ही माहिती रोचक असेल.
In reply to आमचे गोत्र काश्यप. by मोगा
In reply to ब्राम्हण सोडुन इतर जातीत by 'पिंक' पॅंथर्न
In reply to क्षत्रिय आणि वैश्य वर्णांत by बॅटमॅन
In reply to हो, मी एका पांचाळ सुतार by आदूबाळ
In reply to सहीच! आजवर असे प्रत्यक्ष काही by बॅटमॅन
In reply to मी रजपूत समाजातील उपनयन by अभ्या..
In reply to मराठा समाजातील देवक हे गोत्र by अभ्या..
In reply to गोत्र by भिंगरी
In reply to गोत्र असते हे माहीती आहे by अभ्या..
In reply to मराठा समाजातील देवक हे गोत्र by अभ्या..
In reply to मराठा समाजातील देवक हे गोत्र by अभ्या..
In reply to गोत्रावळी by राही
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
In reply to आमच्या माहीती नुसार आजही by प्रसाद गोडबोले
In reply to चुकीची माहिती, कायदा असल्या by मोदक
In reply to आमच्या माहीती नुसार आजही by प्रसाद गोडबोले
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
In reply to पुढील पिढीने भारतीय मुलींशी by रेवती
In reply to यालाच दुटप्पीपणा म्हणातात by टवाळ कार्टा
In reply to अर्थातच! ते मान्यच आहे. by रेवती
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
‘गोत्र विचार हा ऋषींच्या गुरुकुलांतल्या विद्यार्थ्यांशी निगडित होता. गुरुपत्नी, गुरुजी यांच्या कुळातल्यांशी विवाह करू नये (आदरापोटी तसंच ते बंधू/ भगिनीसमान म्हणून) निदान चुलत भावंडामध्ये विवाह होऊ नये हा विचार मर्यादित गुरुकुल पद्धतीत होता. समजा एखाद्या ऋषींकडे चार ज्ञातींतले शिक्षक असतील, तर गुरुकुल पद्धतीप्रमाणे ते एकाच कुलातले ठरले. (त्यामुळे त्यांची गोत्रं समान झाली) सगोत्र विवाह धर्मशास्त्राला मान्य नव्हता. मात्र धर्मग्रंथांमध्ये असा विचार नाही. मात्र पन्नास वर्षांपूर्वी, महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात दोन कुटुंबांमध्ये आधीच्या अनेक पिढय़ांपूर्वीपासून कुठलाही नातेसंबंध नसेल, तर केवळ हजारो वर्षांची परंपरा आहे, म्हणून सगोत्र विवाह वज्र्य करू नये. अशा आशयाचा विचार मांडलेला आहे. भारतीय संस्कृती कोशकार पं. महादेवशास्त्री जोशी यांनीसुद्धा ‘गोत्र-प्रवर’ या माहितीमध्ये गोत्राबाबत अशा प्रकारचा विचार मांडलेला आहे,’’ ते सांगतात, ‘‘त्या दोन कुटुंबांमध्ये तीन पिढय़ांपुरते तरी संबंध नसावेत. आता डायबिटिस स्पेशालिस्टसुद्धा विचारू लागलेत की वडील- आजोबा- पणजोबा यांच्यापैकी कुणाला डायबिटिस होता का? एखादा पणतू पणजोबांचे गुण (आनुवंशिक) घेऊन जन्माला येऊ शकतो. कुपथ्यानं, आनुवंशिकतेनं जे दोष येऊ शकतात, ते किमान तीन पिढय़ांपर्यंत तरी संबंध नसावेत, हा विचार त्यासाठीच! दोषांचं संक्रमण पहायला पूर्वीच्या काळी कदाचित सात पिढय़ा बघू शकत असतील. आता कार्यकारणभाव कळायला एवढी आयुर्मर्यादा नसल्यानं- तीन पिढय़ांमध्ये हे गुणदोष उतरतात, त्याबद्दल माहिती असू शकते. समान गोत्रं असतील, तर आधीच्या किमान तीन पिढय़ांमध्ये तरी नातेसंबंध नसावेत.’’ मोहन दाते सांगतात.संदर्भ:http://www.lokprabha.com/20090605/lagin.htm
In reply to मला स्वतःला आजवर लग्न, मुंज by चित्रगुप्त
In reply to आणि पुजेचा संकल्प सोडताना by स्रुजा
In reply to असेच म्हणते. दर पूजेच्या वेळी by रेवती
In reply to असेच म्हणते. दर पूजेच्या वेळी by रेवती
मम आत्मनः इष्ट फल प्राप्त्यंर्थं जोशी/शिंदे/दिघे(जे अण्णाव असेल ते)कुलोत्पन्नःश्रीरामनामक* अहं, किंवा विदुला नाम्न्या अहं .. अमुकदेवता प्रीत्यर्थं ..... पूजनं करिष्ये..हा असला संकल्प.. त्यातही नामक ज्या जागी आमच्या मुळच्या वैदिकी(धर्म)व्यवस्थेनी ब्राम्हण असेल तर शर्मा,क्षत्रीय असेल तर वर्मा,वैश्य असेल तर गुप्तः ,(शूद्र असेल तर-काहिच नाही,कारण त्याला पूजा करवून घ्यायचा अधिकारच नाही..)अशी खास टनाटनी चार्तुवर्णी-ओळख सिस्टिम लावलेली आहे...ती ही गोत्राच्या जागी अण्णाव आणि शर्मा/वर्मा/गुप्तः च्या जागी नामक किंवा नाम्न्या लावलं की उधळून लावली जाते.. त्यामुळे लोकहो..या निमित्तानी हा नवा बदल स्विकारा आणि त्याचा वरिल उपरोक्त कारणं सांगून भरपूर प्रसारंही करा.
सावरकरी हिंन्दुत्वाचा बदल हाच पाया..त्यास्तव जाऊ दे अन्यायी टनाटनी धर्म कित्तीही वाया.
In reply to @दर पूजेच्या वेळी गुर्जी by अत्रुप्त आत्मा
In reply to @दर पूजेच्या वेळी गुर्जी by अत्रुप्त आत्मा
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
In reply to टनाटनी स्वकपोलकल्पितमतांधतेचा by अत्रुप्त आत्मा
In reply to सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि by सूड
In reply to +१ by प्यारे१
In reply to @या गोष्टी स्वत:ला मान्य by अत्रुप्त आत्मा
In reply to सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि by सूड
In reply to ते काम धर्म उच्छेदकांच आहे. by अत्रुप्त आत्मा
In reply to @, "मी एक धर्मसुधारक भटजी/ by अत्रुप्त आत्मा
In reply to मी हो का नाही, येवढंच विचारलं by सूड
पूर्वीच्या धर्मसुधारकांनी जेव्हा सतीची/केशवपनाची प्रथा बंद केली तेव्हा असं नाही म्हणाले, "या हं बायांनो, आता मी सुधारीत पद्धतीने कसं सती जायचं ते शिकवतो.">>> कशाची कशाबरोबर तुलना करावी,याची अक्कल गमावून बसल्याच हे लक्षण आहे.. नाहितर सत्यनारायण आणि सती जाणं या दोन गोष्टी एका पारड्यात तुलनेला कोणताही शाहाणा माणुस घेणार नाही.. यावर भाष्य करावं अशी या विधानाची लायकीच नाही.. त्यामुळे -
असोच्च असो!
आणि दुसरं म्हणजे ते फक्त-धर्मसुधारक होते.. मी धर्मसुधारकपुरोहीत आहे... हा फरक तुला कळला तर असले प्रश्न पडणारच नाहीत..अर्थात..कळला---तरच!In reply to @मी हो का नाही, येवढंच by अत्रुप्त आत्मा
तुम्ही पारंपारिक करता की आण्खी कसा, पण करता ना?हे वाचलं असतंत तर येवढा मोठा निबंध लिहायची गरज पडली नसती हो.
कशाची कशाबरोबर तुलना करावी,याची अक्कल गमावून बसल्याच हे लक्षण आहेआता तुम्ही माझी अक्कल काढलीत म्हणून मी तुमची काढणं योग्य नाही. पण पारंपारिक असो की आधुनिक सत्यनारायण हा सत्यनारायण आहे. ते आधुनिक वाटावं म्हणून फार तर कथा आजच्या काळाला साजेशी होऊ येऊ शकेल. येवढंच म्हणतोय, की सत्यनारायण ही सत्यपीरापासून उगम पावलेली कथा असून तुमच्यासारखा धर्मसुधारकपुरोहित, आधुनिक असो की पारंपारिक ती करुच कशी शकतो? तुमच्याच भाषेत विचारायचं तर हे धर्म उच्छेदक नाही का? की यासाठी पण धर्मसुधारणेची काही व्याख्या तुमच्या हातात तयार आहे?
In reply to तुम्ही पारंपारिक करता की by सूड
In reply to @, "मी एक धर्मसुधारक भटजी/ by अत्रुप्त आत्मा
In reply to @, "मी एक धर्मसुधारक भटजी/ by अत्रुप्त आत्मा
In reply to सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि by सूड
In reply to @ प्रथा की सत्यनारायण , by अत्रुप्त आत्मा
प्रथा की सत्यनारायण , नारायण नागबळी आणि मनुस्मृती वगैरे वेदांचा उपनिषदांचा भाग नसलेले ग्रंथ वगैरे वगैरे ह्यावरच टीकाकरण्यात तु अग्रेसर असतोस . ह्या मुळ प्रथा पुजा सनातन नसतानाही >> हे तू तुझ तू "तयार-करुन" घेतलेलं मत आहेस.हा हा . सत्यनारायण कुठल्या वेदात , कोणत्या उपनिशदात , कोणत्या गीतेकि, कोनत्या आरण्यकात येतो तेवढे सांगा तावरुन ठरवु की मी माझे बवलेले मत आहे की सत्य ? _____________________ आता वैदिक धर्मा विषयी : श्रीमदाद्यशंकराचार्य म्हणतात तसे द्विविधो हि वेदोक्तो धर्मः - प्रवृत्तिलक्षणः निवृत्तिलक्षणश्च । आर्यसनातन वैदिक धर्म हा द्विविध अर्थात दोन प्रकारचा आहे , एक प्रवृत्ती पर आणि एक निवृत्ती पर . त्यातील निवूत्तीपर भाग हा केवळ उच्च अधिकारी ज्ञानी योग्यांकरिता आहे मात्र सारेच तसे नसल्याने सर्वसामान्यांकरिता कर्माचा प्रवृत्तीपर मार्ग आहे माऊलींच्या शब्दात सांगायचे झाले तर तसे देख पा विहंगममते | अधिष्ठुनी ज्ञानाते | सांख्य सद्य मोक्षाते | आकळती || येर योगिये कर्माधारे | विहितेंचि निजाचरे | पुर्णता अवसरे | पावते होती || सर्वसामान्य लोकांना मोक्षाचा मार्ग गवसावा म्हणुन कर्माचा मार्ग आहे , कर्मकांडे केवळ निमित्त मात्र आहेत , कर्माशी संबंधीत धर्मातील सर्वच गोष्टी यज्ञ , मुर्तीपुजा , वर्णभेद निमित्तमात्र ( आणि योग्य अवस्था प्राप्त झाली की त्याज्यही ) आहेत ... कर्मांच्या आधारे ज्ञानाच्या पातळीला उन्नत होवुन मोकळे होणे हाच आर्य सनातन वैदिक धर्माने आखुन दिलेला सोपा मार्ग आहे :) पुढील भागात पाहु आर्यसनातन वैदिक तत्वज्ञाचे अतीव सार की ज्या योगे वर कथिलेला सनातन मार्ग अजुन प्रकाशित होईल - " ईशावास्योपनिषद " !!
In reply to प्रथा की सत्यनारायण , नारायण by प्रसाद गोडबोले
हा हा . सत्यनारायण कुठल्या वेदात , कोणत्या उपनिशदात , कोणत्या गीतेकि, कोनत्या आरण्यकात येतो तेवढे सांगा तावरुन ठरवु की मी माझे बवलेले मत आहे की सत्य ?>> हे बघा ताज उदा हरण अर्धजरती न्यायाच्ं.. बरोब्बर मनुस्मृति गाळलि. शिवाय निमित्तमात्र साधन म्हणून हे वर्ण आणि कर्मकांड आहेतच ना? त्याची असण्याची लांबी /व्याप्ति काय सांगितालिये हो आचार्यांनी!!!? किती वर्षानुवर्ष युगानु युगे हे वर्णाश्रम धर्माच लबाड़ लिगाड हिंदू प्रजेच्या गळ्यात त्यांना आवडणाय्रा जातीच्या माध्यमाला शिताफिनि वापरून अड़कवून ठेवलय. मोक्षाची लालूच दाखवून चालु जन्मात तो कधीच साध्य न होऊ देण्याची फंडामेंटल मार्केटिंग ची ही चलाखि.. शिवाय एकहि शंकराचार्य कधीही ब्राम्हणेतर होत नाही..ही तर विषमतेची परमोच्च परमावधि.. किती महत्तम चमत्कार घडवून आणले बर या टनाटनी जुल्मी व्यवस्थेनि!
In reply to @हा हा . सत्यनारायण कुठल्या by अत्रुप्त आत्मा
In reply to खरं काय नि खोटं काय ते by प्यारे१
In reply to @हा हा . सत्यनारायण कुठल्या by अत्रुप्त आत्मा
बरोब्बर मनुस्मृति गाळलि.बरं तुम्ही सांगा मनुस्मृतीचा कालखंड कोणता ? ती वेदांचा उपनिषदांचा भाग आहे म्हणुन तुम्ही तिला आर्यसनातन वैदिक धर्मात घालता आणि सनातन धर्मावर वात्टेल ती टीका करता ?
शिवाय निमित्तमात्र साधन म्हणून हे वर्ण आणि कर्मकांड आहेतच ना? त्याची असण्याची लांबी /व्याप्ति काय सांगितालिये हो आचार्यांनी!!!?हेच हेच ते अभ्यास नसताना पुर्वग्रहांनी टीका केली की असेच होते . आचार्यांचे मनीषापंचक नावाचे अप्रतिम स्त्रोत्र वाचले नाही काय ? ही घ्या लिन्क :: जेव्हा काशीत आचार्य गंगेवर स्नान करुन येत होते तेव्हा वाटेत एक चांडाळ आडवा आला , आचाय म्हणाले अप सर अप सर , तेव्हा चांडाळाने विचारले की नक्की कोणाला अपसर म्हण्त आहात , देहाला की आत्म्याला ? कारण देहाचे बोलत असाल तर तो दोघांचाही पंचभौतिक आहे आणि आत्म्याचे बोलत असाल तर तो दोघांचाही एकच आहे , तेव्हा आचार्यांनी तिथे स्पष्ट म्हणले आहे की ज्याचे ज्ञान इतके सुदृढ झाले आहे तो ब्राह्मण असो वा चांडाळ , माझ्या साठी गुरुच आहे !! ! प्रतिसादमालेत पुढे ह्या विषयीही लिहिनच . शिवाय श्रीमद आचार्यांन्नी केवळ बौध्द धर्ममताचे खंदन केले आहे असे नाही तर त्यांनी कर्मकांद प्रधान मीमांसकांचेही खंडन केले आहे ! त्यांच्या मंडनमिश्र ह्यांच्याशी झालेला वाद पहा .
(संपादित)
आता आर्यसनातन वैदिक धर्माबद्दल : ईशावास्योपनिषद हे आर्य सनातन वैदिक धर्मातील एक अत्यंत छोटेखानी पुस्तक फक्त १८ श्लोक पण तरीही सर्व उपनिषदातील सर्वात महत्वाचे . त्यातही पहिले दोन श्लोक समजले की झाले . पहिला श्लोक म्हणजे धर्माचे तत्वज्ञान आणि दुसरा श्लोक म्हणजे ते तत्वज्ञान आचरणात कसे आणायचे ह्या विषयीचे मार्गदर्शन : ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम्।। => या जगातील यःकिंचित अशा प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे वास्तव्य आहे म्हणुनच ह्या भौतिक जगाचा त्यागपुर्वक भोग घ्या कशातही गुंतुन पडु नका कारण ह्या आसक्तीने आजवर धन संपत्ती पैसा कोणाचा झालाय ?( अर्थात कोणाचाच नाही ) आता हे आचरणात आणायचे तर कसे , तर हे पहा : कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः. एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ।। अशा प्रकारे अनासक्तीने १०० वर्षे जगण्याची इछ्छा मनात धरुन कर्मे करत रहा , ह्या शिवाय मोक्षाचा दुसरा कोणताच उपाय नाही , पण काळजी करु नका कारण अशा प्रकारे कर्मे केल्याने तुम्हाला कर्मफल लागणार नाही ! इथे परत एकदा तेच अधोरेखित होत आहे की करे कर्मकांडे केवळ निमित्त मात्र आहे , आपण कोणत्याही वर्णाचे असा काहीही फरक पडत नाही , आर्यसनातन वैदिक धर्माच्या मते अनासक्तीने कर्म करणारा प्रत्येक् जण मुक्तच असतो !!In reply to बरोब्बर मनुस्मृति गाळलि. by प्रसाद गोडबोले
In reply to बरोब्बर मनुस्मृति गाळलि. by प्रसाद गोडबोले
In reply to बरोब्बर मनुस्मृति गाळलि. by प्रसाद गोडबोले
In reply to जाऊ दे की हो. by राही
In reply to जाऊ दे की हो. by राही
In reply to धन्यवाद राही.. कदाचित हे सगळ by अत्रुप्त आत्मा
कुरुंदकरांच्या मनुवरच्या पुस्तकात या सगळ्या टवाळांची बिंग फोडलेली आहेत...म्हणूनच त्याचा प्रतिवाद लिहा म्हणलं..की लावायच्या जागी पाय लाऊन हे भ्याड टनाटनी पळून जातात.हा हा . भाषा पहा ह्यांची ! असो ! सर्वप्रथम मनुस्मृती हा आर्य सनातन वैदिक धर्माचा भागच नाही वैदिक काळात फक्त आणि फक्त वेद ष्ड्दर्शने आणि उपनिषदे हेच आर्यसनातन धर्माचे मुख्य ग्रंथ होते . मनुस्मृतीच्या नावाने आर्यसनातन वैदिक धर्माला टनाटन म्हणुन उल्लेखणे ही सरळ सरळ स्वमतांध दांभिकता आहे आणि ती जास्तीत जास्त लोकांच्यापुढे आली पाहिजे ! आणि आता फक्त राही ह्यांच्या साठी प्रश्ण : आपण सत्यनारायण पुजेची पोथी वाचली आहे का आणि आपण आर्यसनातन वैदिक धर्मातील किमान भगवदगीता ईशावास्योपनिषद वाचले आहे का ? आपण जरुर वाचा ... सत्य नारायण ही सरळ सरळ प्रक्षिप्त कथा आहे आणि अनेक समाज सुधारक म्हणतात तसे बामणांच्या ढ पोरांसाठी चालवलेली रोजगार हमी योजना आहे ह्यात तिळमात्र शंका नाही ! आर्यसनातन वैदिक म्हणुन मी आपणाला सांगतो कि त्या कथेत एक टक्काही वैदिक तत्वज्ञानाचा अंश नाही . मग आता आपण सांगा सत्यनारायण चालु ठेवुन सनातन धर्माला टनाटन म्हणणे ही कोणती वृत्ती ? मुळातच सत्यनारायण आणि मनुस्मृती वैदिक नाही तरीही त्याच्यावरुन हे सनातन वैदिक धर्माला नावे ठेवुन पुरोगामित्वाची शाल पांघरतात आता ह्याला काय म्हणावे ?? ___________________________________ आता आर्यसनातन वैदिक धर्माविषयी : आर्यसनातन वैदिक धर्माशी संबंधित मुख्य ग्रंथांची यादी : १)सार्या वेदांच्या शेवटी शेवटी येणारी तत्वज्ञान प्रधान १८ मुख्य उपनिषदे : त्यातील ईशावास्योपनिषद महत्वाचे २)भगवदगीता : महाभारतातील अप्रतिम प्रकरण सार्या आर्यसनातन वैदिक धर्माचे सार ! ( चौथ्या अध्यायानंतरचा काहीचा भाग कदाचित प्रक्षिप्त ) ३) बादरायणाची ब्रह्मसुत्रे : अत्यंत संक्षिप्त आणि गहन तत्वज्ञान . मार्गदर्शनाशिवाय समजणे जवळपास अशक्य ! आणि ह्या सर्वांवरील आचार्यांची सविस्तर भाष्ये ! अर्थात हे सारे समजणे फार अवघड असले तरी आपल्या संतांनी डोंगरा येवढे उपकार करुन सारे मराठीत करुन ठेवले आहेच : विशेष करुन ज्ञानेश्वरी , दासबोध , तुकोबांचे काही ज्ञानपर अभंग महत्वाचे . अमृतानुभव चांगदेवपाशष्टी आणि आत्माराम सार्याचे सार ! ज्यांना मराठी कळत नसेल त्यांच्या साठी स्वामी विवेकानंदांची अद्वैत तत्वज्ञावरील इंग्रजीतील प्रवचने आहेतच ! मनुस्मृती आणि सत्यनारायण वगैरे इर्रीलेव्हंट उदाहरणे देवुन कोणी जर तुमचा आर्य सनातन वैदिक धर्माविषयी बुध्दीभेद करीत असेल तर त्याला जरुर सांगा की हे आर्यसनातन वैदिक धर्माचा भागच नाहीत !
In reply to कुरुंदकरांच्या मनुवरच्या by प्रसाद गोडबोले
"अरे तुला जर त्यांची स्वमतांध दांभिकता माहीत असेल तर कशाला परत परत तेच लिहित बसतोस , अन सत्यनारायण बंद करता न येणे हे अगतिकता आहे हे तुझ्या लक्षात येत नाही काय ? "त्याला मी दिलेले प्रामाणिक उत्तर सर्वांच्या रेफरन करिता येथे क्वोट करुन ठेवत आहे : ठीक आहे , त्याची मते त्याच्यापाशी ! फक्त आर्य सनातन वैदिक धर्माचा टनाटन म्हणुन उल्लेख जोवर होत राहील तोवर ही स्वमतांध दांभिकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी अन लोकांनी उगाच आर्य सनातन धर्माविषयी गैरसमज करुन घेवु नयेत इतकीच माझी इच्छा आहे :) काही अगातिकनारायण खुशाल चालु राहु दे आम्हाला त्याच्याशी काही घेणे देने नाही . अगदी रोह उठुन मनुस्मृतीला लाखोल्या वहा... रोज एक प्रत विकत घेवुन जाळा , आम्हाला शष्प काहीही वाटणार नाही , मात्र जे आर्य सनातन वैदिक धर्मात मुलातच नाही त्याच्यावरुन सनातन धर्मावर राळ उडवणे हा प्रकार थांबायला हवे इतकेच मनापासुन वाटते बस्स :) धन्यवाद !!
In reply to कुरुंदकरांच्या मनुवरच्या by प्रसाद गोडबोले
पुन्हा चॅलेंज देतो..तू जे जे तुझ्या मनानी आणि स्वमतांध दांभिकतेनी म्हणतो,ते एकातरी शंकराचार्याण्ना मान्य आहे का? जा त्यांच्याकडे...आणि लिइहुन आण...मनुस्मृती वैदिक धर्माचा भाग नाही म्हणून...जा...आहे का तयारी..तुझं तू एकट्यानी वाट्टेल ते ठरवून्,त्याला तुमच्याच वैदिक धार्मिकांच्या जगात त्याला केराइतकिही किंमत नाही..म्हणूनच ते अस्विकार्य आणि दखलपात्र रहात नाही..हे लक्षात ठेव
आपला आपण तयार करायचा कोष,आणि वर म्हणायच हाच खरा सनातनी परिपोष... अरे व्वा रे व्वा!In reply to @मनुस्मृती आणि सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
In reply to तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत by प्रचेतस
तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत नाही काय?किती काळजी करता तुम्ही मित्रांची.
In reply to तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत by सतिश गावडे
किती काळजी करता तुम्ही मित्रांची.ह्याह्याह्या. मित्रांची नव्हे ओ. संस्थळाची. ;)
In reply to किती काळजी करता तुम्ही by अभ्या..
अत्यंत विश्वासू वाटणारे -प्रचेतस किसन शिंदे ही संपादक द्वयी
In reply to तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत by प्रचेतस
In reply to माताय, येवढी चर्चा झाली पण by सूड
In reply to @धर्मसुधारकांना कशी मान्य by अत्रुप्त आत्मा
अमान्य आहेयेवढंच हवं होतं.एवढे दोन शब्द लिहीले असतेत तरी पुरलं असतं.
In reply to अमान्य आहे by सूड
In reply to आधीच्या सर्व अनुषंगिक by अत्रुप्त आत्मा
In reply to तिरकस प्रतिसाददाते बुवा. by प्यारे१
In reply to निरर्थक प्यारे वन्नी मावा! by अत्रुप्त आत्मा
In reply to ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा by प्रचेतस
In reply to ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा by प्रचेतस
In reply to @ते अण्णाव म्हणजे काय हो by अत्रुप्त आत्मा
In reply to हे किती बारिक होऊ शकतय म्हणे? by जातवेद
In reply to ते तुमच्या कपेकिटि वर अवलंबून by प्यारे१
In reply to @दर पूजेच्या वेळी गुर्जी by अत्रुप्त आत्मा
In reply to जन्मानं जशी जात चिकटते by दिवाकर कुलकर्णी
In reply to तसे पाहीले तर धार्मिक विधी by Sanjay Uwach
In reply to मर्कटगोत्र. by चित्रगुप्त
In reply to @अत्रुप्त गुरुजि by सुबोध खरे
In reply to @अत्रुप्त गुरुजि by सुबोध खरे
In reply to @अत्रुप्त गुरुजि by सुबोध खरे
जोवर तुम्ही लोकांना फसवत नाही आणि स्वच्छपणे सांगता तोवर त्यात गैर काही नाही.अगदी सहमत.राही यांचा प्रतिसादही आवडला.
गोत्र प्रकारावर वर्तमानात फुली मारली पाहिजेमोडी भाषा आता अस्तंगत झाली, परंतु जुना इतिहास, कागदपत्रे समजून घेण्याइतपत तरी टिकून राहिली पाहिजे, तसेच गोत्रांविषयी व्यवस्थित माहिती उपलब्ध असली पाहिजे.
In reply to शंभरी भरणार्या आणि शतक by बॅटमॅन
In reply to धागा भलतीकडेच घसरला by नितीनचंद्र
In reply to सत्यपीर आणि लोकसत्ता by नितीनचंद्र
१५०० वर्षांपुर्वी जन्माला आलेला आणि ज्यु लोकांचे संस्कार कॉपी मारणार धर्म हिंदुना काय शिकवणार ?बाकीचं माहिती नाही पण ते सत्यपीर वगैरे प्रकार त्याच धर्माच्या लोकांच्या अनुकरणातून आलेत. जर असं नसतं, तर सत्यनारायण पूजेचे जुने कुठेच उल्लेख का सापडत नाहीत म्हणे? की इथे "प्रत्येक गोष्टीला पुरावा नसतो" असे वाक्य फेकून काहीही खपवू पाहणार? तसेच असेल तर मी न्यूटनचा बाप आणि आईन्स्टाईनचा आज्जा तसेच ओबामाचा बॉस आहे. पुरावा विचारायचं काम नाही.
In reply to १५०० वर्षांपुर्वी जन्माला by बॅटमॅन
In reply to १५०० वर्षांपुर्वी जन्माला by बॅटमॅन
तसेच असेल तर मी न्यूटनचा बाप आणि आईन्स्टाईनचा आज्जा तसेच ओबामाचा बॉस आहे. पुरावा विचारायचं काम नाही.=))
In reply to १५०० वर्षांपुर्वी जन्माला by बॅटमॅन
In reply to सत्यपीर आणि लोकसत्ता by नितीनचंद्र

In reply to सौ. टका!! by सूड
In reply to आयला म्हणजे "सौ टके की बात" by बॅटमॅन
In reply to ओफ्चोउर्चे by टवाळ कार्टा
In reply to ते ओफ्चोउर्से असं आहे. by सूड
In reply to आयला म्हणजे "सौ टके की बात" by बॅटमॅन

In reply to आगागागागागा!!! by अत्रुप्त आत्मा
In reply to सत्यनारायणाचा उल्लेख by नितीनचंद्र
श्रध्दा असलेला हिंदु कितीही महाग पुजा सामग्री झाली तरी सत्यनारायण खरा की खोटा असा वाद करत नाही.मग वर काय चाललय असं वाटतंय ??
In reply to सत्यनारायणाचा उल्लेख by नितीनचंद्र
In reply to सत्यनारायणाचा उल्लेख by नितीनचंद्र
काही दुर्गुण मानवाच्या अंगात आहेत तेच हिंदु समाजात सुध्दा आहेत.असे अस्ताना ते दूर्गुण तसेच ठेवायचे* का आपण काढून टाकायचे? *हे दूर्गुण "त्यांच्यात" पण आहेत, "त्यांना" सांगायची हिंम्मत आहे का....हे उत्तर नकोय कारण स्वतःच्या धर्मातले दूर्गुण घालवायला दुस्र्या कुठल्या धर्मात ते आधी घालवले पाहिजे हा शुध्ध यझ विचार आहे...मला माझ्या धर्म दुस्र्या कोणत्याही धर्मापेक्षा चांग्ला हवा असेल तर आपल्यातले दूर्गुण आपणच घालवले पाहिजेत ("ते" त्यांच्या धर्मातले दूर्गुण घालवू देत अथवा नाही घालवोत....आपल्याला शष्प फरक नै पडला पैजे)
In reply to या पूजेचे विश्वासार्ह जुने पुरावे by नितीनचंद्र
दाते पंचाँग वाल्यांचे या सर्व