एक वर्षानंतर . . .
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
In reply to भारतास प्रगतीपथावर नेण्यास by श्रीगुरुजी
नेहरू
In reply to नेहरू by माईसाहेब कुरसूंदीकर
नेहरूंसारखा दूरदर्शी नेता
In reply to नेहरूंसारखा दूरदर्शी नेता by श्रीगुरुजी
माईसाहेबांच्या प्रश्नातच उत्तर आहे.
In reply to नेहरू by माईसाहेब कुरसूंदीकर
बस माई
In reply to बस माई by dadadarekar
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आंतरजाल, मोबाइल व संस्था सुरू
In reply to आंतरजाल, मोबाइल व संस्था सुरू by श्रीगुरुजी
कुठल्या प्रकारची धूळ होती
In reply to कुठल्या प्रकारची धूळ होती by प्यारे१
यथेच्छ टर आणि टिंगळटवाळी
In reply to यथेच्छ टर आणि टिंगळटवाळी by गॅरी ट्रुमन
श्रीगुरुजींनी ज्यापद्धतीनं
In reply to श्रीगुरुजींनी ज्यापद्धतीनं by प्यारे१
श्रीगुरुजींनी ज्यापद्धतीनं
In reply to श्रीगुरुजींनी ज्यापद्धतीनं by श्रीगुरुजी
पोखरण -१
In reply to पोखरण -१ by कपिलमुनी
त्यावेळी काय झाले होते ते
In reply to भारतास प्रगतीपथावर नेण्यास by प्यारे१
नेहरूंच्या इतका International
In reply to नेहरूंच्या इतका International by मालोजीराव
दंगा
In reply to नेहरूंच्या इतका International by मालोजीराव
पण त्यांचाकडे तो क्लास आणि
In reply to मोदी सरकारने 1 वर्षात काय by हेमंत लाटकर
"मोदी सरकारने 1 वर्षात काय
..
In reply to .. by dadadarekar
चौथं पान = ?
गुरूजी तुमची विचारसरणी
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
लै वेळा +
In reply to लै वेळा + by नाव आडनाव
संघ
In reply to संघ by माईसाहेब कुरसूंदीकर
.
In reply to संघ by माईसाहेब कुरसूंदीकर
गाय खावी की खाउ नये,
In reply to गाय खावी की खाउ नये, by मृत्युन्जय
मिल्च अॅनिमलात
In reply to मिल्च अॅनिमलात by dadadarekar
मी गाय म्हैस शेळी बोकड काहिही
In reply to मी गाय म्हैस शेळी बोकड काहिही by मृत्युन्जय
.
In reply to . by dadadarekar
+१
In reply to . by dadadarekar
मार्गदर्शक तत्व
In reply to मार्गदर्शक तत्व by गॅरी ट्रुमन
.
In reply to . by dadadarekar
तुम्ही स्वतःचा विचार करा आधी.
In reply to . by dadadarekar
दादा तुम्ही मूळ मुद्दा बघितला
In reply to दादा तुम्ही मूळ मुद्दा बघितला by मृत्युन्जय
गोमांस बंदी घटनेने बंधनकारक
In reply to गोमांस बंदी घटनेने बंधनकारक by कपिलमुनी
छिद्रान्वेषी मुद्दा आहे. घटना
In reply to छिद्रान्वेषी मुद्दा आहे. घटना by मृत्युन्जय
पण डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़
In reply to छिद्रान्वेषी मुद्दा आहे. घटना by मृत्युन्जय
कायदा आणि मार्गदर्शक तत्वे
In reply to गाय खावी की खाउ नये, by मृत्युन्जय
endeavour to organise
In reply to endeavour to organise by कैलासवासी सोन्याबापु
The State shall endeavour to
In reply to endeavour to organise by कैलासवासी सोन्याबापु
भाजपा गैर भाजपा वाद बाजूला ठेवून.........
In reply to भाजपा गैर भाजपा वाद बाजूला ठेवून......... by दत्ता जोशी
.
In reply to भाजपा गैर भाजपा वाद बाजूला ठेवून......... by दत्ता जोशी
तुमच्या भावना समजू शकतो पण
In reply to तुमच्या भावना समजू शकतो पण by कैलासवासी सोन्याबापु
कदाचित तुमचा मुद्दा मला नित समजला नसेल
In reply to कदाचित तुमचा मुद्दा मला नित समजला नसेल by दत्ता जोशी
.
In reply to . by dadadarekar
गणित काहीतरी झोल वाटतंय.
In reply to गणित काहीतरी झोल वाटतंय. by sagarpdy
करेक्ट! :-).
In reply to गाय खावी की खाउ नये, by मृत्युन्जय
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
असू द्या हो. उगा आता आक्रोश नको.
In reply to असू द्या हो. उगा आता आक्रोश नको. by dadadarekar
कोणीही कापत असेल तरी ते
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
हे घ्या संदर्भ
In reply to हे घ्या संदर्भ by याॅर्कर
:)
In reply to :) by गॅरी ट्रुमन
एक्सॅक्टली
In reply to :) by गॅरी ट्रुमन
गोमांसभक्षणही झाल्याचे उल्लेख
In reply to गोमांसभक्षणही झाल्याचे उल्लेख by बॅटमॅन
+1
In reply to +1 by याॅर्कर
बॅटमॅन बना बैट्समन!!
In reply to बॅटमॅन बना बैट्समन!! by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to +१ by बॅटमॅन
अश्वमेधात अजुनही बरेच उल्लेख
In reply to अश्वमेधात अजुनही बरेच उल्लेख by मृत्युन्जय
अर्थात आहेच. मुद्दा इतकाच
In reply to गोमांसभक्षणही झाल्याचे उल्लेख by बॅटमॅन
रामायण काल्पनिक आहे
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
हा प्रतिसाद ट्रुमन यांच्या
In reply to हा प्रतिसाद ट्रुमन यांच्या by तर्राट जोकर
समस्त विदेशी लोक रोज गायी-बैल
In reply to समस्त विदेशी लोक रोज गायी-बैल by बॅटमॅन
Don't make it a habit.....!
In reply to हा प्रतिसाद ट्रुमन यांच्या by तर्राट जोकर
कायद्यात पशुसंवर्धन हे
In reply to हा प्रतिसाद ट्रुमन यांच्या by तर्राट जोकर
+१११
In reply to संघ by माईसाहेब कुरसूंदीकर
लाडक्या नेहरूंचे लाडके वाक्य..
In reply to लाडक्या नेहरूंचे लाडके वाक्य.. by dadadarekar
सिक्युलरांचे आदर्श असेच असणार
In reply to लाडक्या नेहरूंचे लाडके वाक्य.. by dadadarekar
लाडक्या नेहरु मामांचे आणखी
In reply to लाडक्या नेहरु मामांचे आणखी by चिनार
चिनार सेठ,
In reply to चिनार सेठ, by प्यारे१
नाय हो…. म्हनल थोडी व्हेरायटी
In reply to नाय हो…. म्हनल थोडी व्हेरायटी by चिनार
माझ्या माहितीनुसार ते वाक्य त्यागींचे नाही.
In reply to माझ्या माहितीनुसार ते वाक्य त्यागींचे नाही. by dadadarekar
हे वाक्य
In reply to हे वाक्य by बॅटमॅन
पिलू मोदीच.
In reply to हे वाक्य by बॅटमॅन
तसं नै कै ब्याट्या..
In reply to तसं नै कै ब्याट्या.. by चिनार
खी खी खी. अगदी सहमत हो
In reply to संघ by माईसाहेब कुरसूंदीकर
संघ मंडळींचा सुरुवतीपासून हाच
In reply to संघ मंडळींचा सुरुवतीपासून हाच by श्रीगुरुजी
पण
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
हा प्रतिसाद आठवला
In reply to हा प्रतिसाद आठवला by श्रीरंग_जोशी
तुमचा सहृद प्रतिसाद अन त्यावर
In reply to हा प्रतिसाद आठवला by श्रीरंग_जोशी
शासनाच्या कामगिरीचे मूल्यमापन
In reply to शासनाच्या कामगिरीचे मूल्यमापन by गामा पैलवान
अगागागा
In reply to अगागागा by dadadarekar
दादु तुम्ही किंवा हे गुर्जी
In reply to अगागागा by dadadarekar
सिरिसेना व भारत
In reply to शासनाच्या कामगिरीचे मूल्यमापन by गामा पैलवान
मोदींना राजकीय इच्छाशक्ती
In reply to शासनाच्या कामगिरीचे मूल्यमापन by गामा पैलवान
श्रीरंग_जोशी,
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
नेहरुंचा एक हिस्सा अन कंट्रीब्यूशन आहेच आहे!
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
नेहरूंचं योगदान
In reply to नेहरूंचं योगदान by गामा पैलवान
गापै Agreed to some extent
In reply to नेहरूंचं योगदान by गामा पैलवान
आता ज्या योगदानाबद्दल तुम्ही
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
तुम्हाला माझा आधीचा प्रतिसाद
In reply to गुरूजी तुमची विचारसरणी by कैलासवासी सोन्याबापु
गुरूजी तुमची विचारसरणी
अभी बहुत करना बाकी है.
तुम्हा लोकांसारखे असेच सरकारची उणी धुणी काढणारे
अन्नसुरक्षा योजना मागे पडून
भाजप हिंदुत्वाच्या नावाने इतरांची गळचेपी करत आहे.
In reply to भाजप हिंदुत्वाच्या नावाने इतरांची गळचेपी करत आहे. by dadadarekar
गळचेपी? बाप रे!
In reply to भाजप हिंदुत्वाच्या नावाने इतरांची गळचेपी करत आहे. by dadadarekar
भिवंडी मध्ये मारलेल्या
In reply to भिवंडी मध्ये मारलेल्या by प्यारे१
मोदींच्या वाराणशीत गणेशभक्तानी गेल्या आठवड्यात
In reply to भिवंडी मध्ये मारलेल्या by प्यारे१
केरळमध्ये २-३ वर्षांपूर्वी
In reply to केरळमध्ये २-३ वर्षांपूर्वी by श्रीगुरुजी
गुर्जी ,हिंदुत्ववाले लेखकु मंडळीना दाबून का टाकतात हो ?
In reply to भिवंडी मध्ये मारलेल्या by प्यारे१
कशाला बिचार्याचा जीव घ्या?
In reply to कशाला बिचार्याचा जीव घ्या? by गामा पैलवान
.
In reply to . by dadadarekar
साहेबांकडे गरीबाची एक याचना आहे
'हे' मोदी 'ते' मोदी नव्हेत; शिवसेनेची टीका
एक वर्षानंतर
In reply to एक वर्षानंतर by कपिलमुनी
६५ वर्षं बरी सहन केलीत दिवाळी
In reply to ६५ वर्षं बरी सहन केलीत दिवाळी by बिपिन कार्यकर्ते
+१११११११११११११११११११
In reply to +१११११११११११११११११११ by बॅटमॅन
राष्ट्रद्रोही बिका दादा अन
In reply to राष्ट्रद्रोही बिका दादा अन by कैलासवासी सोन्याबापु
काय तुमी बापुसायेब, कसं कर्ता
In reply to काय तुमी बापुसायेब, कसं कर्ता by तर्राट जोकर
बापा बापा!! ८ जणांचा जानोसा
In reply to बापा बापा!! ८ जणांचा जानोसा by कैलासवासी सोन्याबापु
सोन्याबापू… एक डाव या घरी
In reply to सोन्याबापू… एक डाव या घरी by चिनार
पण तुमाले कायचा तरास होऊ
In reply to पण तुमाले कायचा तरास होऊ by कैलासवासी सोन्याबापु
का राजेहो तुम्हाले म्या 'तूर
In reply to का राजेहो तुम्हाले म्या 'तूर by चिनार
असे झाले नाही मंग ते!! तुम्ही
In reply to राष्ट्रद्रोही बिका दादा अन by कैलासवासी सोन्याबापु
मजा करुन घ्या.
In reply to राष्ट्रद्रोही बिका दादा अन by कैलासवासी सोन्याबापु
मजा करुन घ्या.
In reply to ६५ वर्षं बरी सहन केलीत दिवाळी by बिपिन कार्यकर्ते
भौ, भारत लै पुढं जौन र्हायला
In reply to एक वर्षानंतर by कपिलमुनी
डाळी खूप महाग झाल्या आहेत हे
In reply to डाळी खूप महाग झाल्या आहेत हे by श्रीगुरुजी
मोदी सरकारला परदेशातून डाळ
In reply to डाळी खूप महाग झाल्या आहेत हे by श्रीगुरुजी
अग्गोबै !
In reply to अग्गोबै ! by dadadarekar
दादा तुमचं बरोबर आहे…. राहुल
In reply to डाळी खूप महाग झाल्या आहेत हे by श्रीगुरुजी
निसर्गनिर्मित कारण:- ह्यावर
In reply to निसर्गनिर्मित कारण:- ह्यावर by कैलासवासी सोन्याबापु
हा सुंदर यॉर्कर आहे आणि
In reply to निसर्गनिर्मित कारण:- ह्यावर by कैलासवासी सोन्याबापु
पाऊस कमी पडणे हे कारण
महागाईविरोधात मुंबई ग्राहक
महागाई
In reply to महागाई by कपिलमुनी
अहो पण डाळ तूटवडा हा
In reply to अहो पण डाळ तूटवडा हा by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to अहो पण डाळ तूटवडा हा by कैलासवासी सोन्याबापु
डेन्लाज ने बोला ना तो वही
.
In reply to . by dadadarekar
लेडीज बार
In reply to लेडीज बार by कपिलमुनी
काय राव कपिलमुनी…यु पी ए च्या
In reply to लेडीज बार by कपिलमुनी
युक्तिवाद करायला सरकार नव्हते का ?
In reply to युक्तिवाद करायला सरकार नव्हते का ? by dadadarekar
तुमच्या युक्तिवादातुन हे तर
नाम फाउंडेशनला
डाळ भाव गणित करताना
In reply to डाळ भाव गणित करताना by कैलासवासी सोन्याबापु
तुमच्या वरील
In reply to तुमच्या वरील by श्रीगुरुजी
२०१६ मधे म्हणा की नैसर्गिक
In reply to २०१६ मधे म्हणा की नैसर्गिक by कैलासवासी सोन्याबापु
तुटवडा होणार हे नक्की आहे.
In reply to तुटवडा होणार हे नक्की आहे. by श्रीगुरुजी
परत तेच! अहो तुम्ही २०१६
In reply to परत तेच! अहो तुम्ही २०१६ by कैलासवासी सोन्याबापु
परत तेच! अहो तुम्ही २०१६
In reply to परत तेच! अहो तुम्ही २०१६ by श्रीगुरुजी
काय गुरूजी,
In reply to काय गुरूजी, by कैलासवासी सोन्याबापु
गेली ३ वर्षे पाऊस
In reply to तुटवडा होणार हे नक्की आहे. by श्रीगुरुजी
चतुर व्यापारी
In reply to तुटवडा होणार हे नक्की आहे. by श्रीगुरुजी
गुरुजी, तुमच्या मिडलस्टंपचा
In reply to गुरुजी, तुमच्या मिडलस्टंपचा by तर्राट जोकर
मला हातावर तुरी मिळाल्या! :P
In reply to गुरुजी, तुमच्या मिडलस्टंपचा by तर्राट जोकर
गुरुजी, तुमच्या मिडलस्टंपचा
In reply to तुटवडा होणार हे नक्की आहे. by श्रीगुरुजी
त्यामुळे साठेबाजी होणारच. आणि
In reply to त्यामुळे साठेबाजी होणारच. आणि by नाव आडनाव
...
In reply to तुटवडा होणार हे नक्की आहे. by श्रीगुरुजी
आणि चतुर व्यापारी याचा फायदा
In reply to आणि चतुर व्यापारी याचा फायदा by मृत्युन्जय
कोणी केला बाप्पा! ;)
In reply to कोणी केला बाप्पा! ;) by कैलासवासी सोन्याबापु
मी "बाप्पा" म्हणलो हो. बापु
सद्धया २०१५ मधे जे आठवड्या ला