आप-मतलबी
सपने सच होगे आम आदमी पार्टी को लाना
— Hardik Patel Patidar (@ca34581e6d09443) April 27, 2014
Gujarat AAM AADMI PARTY Conviner Shukhadev Patel Pe Humla Huva.
Dekhiye Yeh He Aam aadmi ki Halat...
Yeh bhajap ki kartut he....
— Hardik Patel Patidar (@ca34581e6d09443) April 3, 2014
यातून एक गोष्ट स्पष्ट आहे, या सगळ्या आंदोलना मागचा बोलविता धनी वेगळाच आहे आणि अर्थातच तो धनी इतर कोणी नसून साक्षात अरविंद केजरीवाल आणि आप असावेत असेच यावरून दिसत आहे. ज्या पध्द्तीने यांचे "आप-मतलबी" राजकारण आता जनतेत जातीवरून फूट पाडण्याचा आणि भडका उडवण्याचा प्रयत्न करत आहे ते बघता सत्तेसाठी देश फोडायला पण आम्ही मागेपुढे बघणार नाही हा हीन उद्देश दिसत आहे.
अहमदाबाद, सुरत, बडोदा येथील बर्याच विभागांत मोठ्या प्रमाणावर खाजगी वाहने आणि बसेस जाळपोळींना सुरूवात झाली आहे. उघड-उघड संघर्ष पोलीस आणि जनता (यात बरेचसे पाटीदार सामील आहेत असं दिसतं आहे) यांत होतांना दिसतो आहे.
आप / केजरीवाल यांचा पाठिंबा असो वा नसो, पण समाजाला आंदोलनासाठी प्रोत्साहित करू शकणारा, पण त्याच समाजाला हिंसेपासून मात्र नियंत्रित / परावृत्त करण्याची क्षमता नसणारा आणखी एक नेता जन्माला येतांना दिसतो आहे ही खेदाची गोष्ट आहे.
In reply to आप ला सिंगल आऊट करायचं कारण कळलं नाही. by गुलाम
In reply to मुद्दा by विकास
जातीयवाद वर उफाळण्याचा प्रकार १९८०च्या दशकाच्या शेवटी व्हि पि सिंग यांनी केलाभलेही आरक्षणाचा मुळ हेतु सामाजिक न्याय प्रस्थापित करणं असला तरी त्यामुळे एक प्रकारे जातीयवादाला प्रोत्साहन देखील मिळाले आहे, हे नाकारता येणार नाही. ही एक प्रकारची विसंगतीच म्हणावी लागेल. आणि त्या विसंगतीचा फायदा उठवणारे लोकही आपल्याकडे भरपुर आहेत.
In reply to आप ला सिंगल आऊट करायचं कारण कळलं नाही. by गुलाम
In reply to अतिशय मुद्देसूद प्रतिक्रिया by पगला गजोधर
हार्दिक स्वतः बि जे पी आमदार आहेतो २२ वयाचा आहे असं ऐकलंय. Article 84 (b) of Constitution of India provides that the minimum age for becoming a candidate for Lok Sabha election shall be 25 years. Similar provision exists for a candidate to the Legislative Assemblies vide Article 173 (b) of the Constitution read with Sec. 36 (2) of the R. P. Act, 1950.
In reply to हार्दिक स्वतः बि जे पी आमदार by खेडूत
In reply to काही मुद्दे by रमेश आठवले
In reply to काही मुद्दे by रमेश आठवले
In reply to ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही by अर्धवटराव
ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव कोणी ऐकले होते का?तरी दिल्लीमध्ये हजारो लोक खेचलेच की त्यांनी आणि देशभरात लाखो लोक रस्त्यावर आणलेच की त्यांनी. अण्णांच्या उपोषण नामक तमाशामागचा ब्रेन केजरीवालच होता हे सर्वांनाच माहित आहे.वरकरणी ताकद नाही असे वाटू शकते पण आतून नक्की काय डाव हा गृहस्थ खेळेल हे सांगता येत नाही.
In reply to केजरीवालची ताकद by गॅरी ट्रुमन
२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव कोणी ऐकले होते का?हे वाक्य "२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव महाराष्ट्राबाहेर कोणी ऐकले होते का?" असे हवे.
In reply to केजरीवालची ताकद by गॅरी ट्रुमन
In reply to फक्त ५५ दिवस by रमेश आठवले
In reply to शक्यता by विकास
In reply to Ingenious fraud by रमेश आठवले
In reply to हार्दिक पटेलच्या आंदोलनामागे by श्रीगुरुजी
In reply to हार्दिक पटेलच्या आंदोलनामागे by श्रीगुरुजी
In reply to >>> दिल्लीत एका मुलीने एका by श्रीगुरुजी
पराचा कावळा करणे हे आआपवाल्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.+१०००००. या जसलीन कौरचे स्टेटस मी पण फेसबुकवर काही मिनिटांसाठी शेअर केले होते.कुतूहल म्हणून मी तिची फेसबुक भिंत पाहिली त्यावरून ती आआपवाली होती हे समजलेच. आआपवाले म्हटल्यावर खोटे बोलणे, रेटून बोलणे, पराचा कावळा करणे, राईचा पर्वत करणे इत्यादी इत्यादी सगळे आलेच.त्यामुळे ताबडतोब मी ते शेअर केलेले स्टेटस डिलीट केले.बाकी कोणावरही विश्वास ठेवता येईल पण आआपवाल्यांवर मला तरी विश्वास ठेवता येणारच नाही. त्या रोहतकच्या दोन बहिणी, ही जसलीन कौर इत्यादी प्रकरणे स्त्रियांनाच हानी पोहोचवत आहेत हे त्यांना कळत नाही का? उद्या खरोखरच कोणी एखाद्या मुलीला/स्त्रीला त्रास देत असेल आणि त्याविरूध्द त्यांनी काही लिहिले तर त्यावर विश्वास ठेवला जायचे प्रमाण कमी होईल.अर्थात आआपवाल्यांना अशा गोष्टींची काही पडली असेल असे वाटत नाही.
In reply to +१००००० by गॅरी ट्रुमन
त्या रोहतकच्या दोन बहिणी, ही जसलीन कौर इत्यादी प्रकरणे स्त्रियांनाच हानी पोहोचवत आहेत हे त्यांना कळत नाही का? उद्या खरोखरच कोणी एखाद्या मुलीला/स्त्रीला त्रास देत असेल आणि त्याविरूध्द त्यांनी काही लिहिले तर त्यावर विश्वास ठेवला जायचे प्रमाण कमी होईल.हे अगदी सहमत. आणि सर्वांनीच खासकरुन इतर मुलींनी/स्त्रियांनी याचा जोरदार निषेध करायला हवा असं वाटतं.
In reply to >>> दिल्लीत एका मुलीने एका by श्रीगुरुजी
Congrats. NDMC jst now decided to rename Aurangzeb Road to APJ Abdul Kalam Road
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 28, 2015
त्यावर एनडीटिव्हीने खालील News alert प्रसारीत केला:
"Delhi's Aurangzeb Road to be named after former president APJ Abdul Kalam, tweets Chief Minister Arvind Kejriwal"
आता हे वाचून मला देखील वाटले की अरविंदरावांनी काहीतरी (भले पोटापाण्याचे नाही पण) काम केले. नंतर जेंव्हा मित्राने प्रतिप्रश्न विचारला तेंव्हा शोधायला लागलो आणि मग उत्तर मिळाले की हा निर्णय घेण्यात त्यांचा काही हातभार लागलेला नाही. पण अशा प्रकारे सगळ्यात पहील्यांदा ट्वीट केले की पब्लीकला वाटावे की त्यांनीच निर्णय घेतला. ते अधिक वाटण्यासाठी एनडीटिव्ही आहेच मदतीला.
असो.
In reply to खोटेपणा... by विकास
In reply to ट्विटमध्ये सरळ सरळ उल्लेख आहे by नांदेडीअन
In reply to गेल्या काही दिवसांत हार्दिक by नांदेडीअन
In reply to गेल्या काही दिवसांत हार्दिक by नांदेडीअन
१. हा हार्दिक पटेल त्याच्या रॅलीमध्ये लाखोंची गर्दी जमवतो आणि गुजरात सरकारला त्याचा काहीच पत्ता लागत नाही. (यावर विश्वास बसतो तुमचा ?)गुजरात सरकारला त्याचा काहीच पत्ता नव्हता हे कोणी सांगितलं? केजरीवालांनी?
२. लोकसभेच्या निकालाच्यावेळी याने याच्या फेसबुक प्रोफाईलवर लिहिले होते, "कॉंग्रेस का खेल खत्म, अब की बार हिंदुत्व की धाक ।"हे कोणी सांगितलं? केजरीवालांनी?
३. हा हार्दिक पटेल स्वतःसोबत बंदूक ठेवून प्रवीण तोगडीया यांच्यासोबत फोटो काढून घेऊ शकतो.फोटो शेअर करा.
४. हा हार्दिक पटेल भाजपाच्या एका राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊ शकतो.भाजपचे अनेक राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत (उदा. विनय सहस्त्रबुद्दे, श्याम जाजू). त्यांची कोणीही, कोठेही भेट घेऊ शकतो.
५. या हार्दिक पटेलच्या फक्त दोन मागण्या आहेत, एक तर आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर सगळ्यांचे आरक्षण काढून टाका. (दुसर्या मागणीमुळे दाल में कुछ काला है असे वाटत नाहीये तुम्हाला ?)नाही.
६. माझ्या वाचण्यात जेवढे आले आहे, त्यानुसार पाटीदार पटेल हा समाज मुळीच ‘मागासलेला’ नाहीये, उलट सगळ्यात संपन्न समाजापैकी एक आहे.असेल.
७. भक्तांच्या म्हणण्यानुसार गुजरात हे जगातले सगळ्यात विकसित राज्य आहे, पण त्याच राज्याच्या विकासाच्या फुग्याला हा टाचणी लावतोय.असे कोणीही म्हणत नाही. गुजरात हे जगातले सगळ्यात विकसित राज्य आहे असे दस्तुरखुद्द मोदीसुद्धा कधीही म्हणाले नव्हते. कधीतरी फेकाफेकी थांबवा. आआपचे समर्थन करायचे म्हणजे खोटे बोललेच पाहिजे का? फक्त गुजरात नव्हे, तर कोणत्याही राज्यात कोणत्याही प्रकारचे आंदोलन झाले तरी त्या राज्याच्या विकासावर परीणाम होतोच.
८. त्याच्या रॅलीनंतर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली, ती भारतातल्या कोणत्या पक्षाची मोडस ऑपरेंडी आहे हे सगळ्यांना माहित आहे.बरोबर. ही मोड्यूस ऑपरेंडी आम आदमी पक्षाची आहे. गतवर्षी निवडणुक आयोगाने निवडणुका जाहीर करून आचारसंहिता लागू केल्यानंतर सुद्धा तुमचे केजरीवाल गुजरातमध्ये निवडणुक आयोगाची परवानगी नसताना सुद्धा रॅली काढायचा हट्ट धरून बसले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकाव केल्यावर दिल्लीतील आशुतोष आआपच्या गुंडांची टोळी घेऊन व बरोबर दगडधोंडे व लाठ्याकाठ्या घेऊन दिल्लीतील भाजपच्या कार्यालयावर गेला आणि तिथे जाऊन त्यांनी भाजपच्या कार्यालयावर हल्ला चढवून दगडफेक करून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली हे तुम्ही सोयिस्कररित्या विसरलेले दिसता.
९. स्वतः गुजरात पोलिस लोकांच्या गाड्यांची तोडफोड करत आहेत.कधी आणि कोणाच्या आणि किती गाड्यांची तोडफोड केली?
१०. वर लिहिलेले सगळे मुद्दे विसरून जा. आता थोडे पाणी पिऊन या, त्यानंतर आम आदमी पार्टी आणि केजरीवालला मन भरून शिव्या घाला. काय करणार, अच्छे दिनांचे फ्रस्ट्रेशन कुठेतरी काढावे लागेलच ना !आम्हाला अच्छे दिन किंवा इतर कशाचेही फ्रस्ट्रेशन नाही. फ्रस्ट्रेशन मोदीविरोधकांनाच आहे.
In reply to १. हा हार्दिक पटेल त्याच्या by श्रीगुरुजी
बाकी नेहमीचेच आहे. नवीन धागा का काढला असा प्रश्न पडलाय?In reply to ३. by कपिलमुनी
In reply to अजून एक फोटो (आणि बातमी)http: by नाव आडनाव
रवीण तोगडिया यांच्यासोबत असलेल्या फोटोमध्ये विशेष काही नसल्याचं हार्दिक म्हणाला. 'तोगडियांशी माझं रक्ताचं नातं नाही. तोगडिया हेदेखील आमच्याप्रमाणंच समाजाच्या संरक्षणाचं काम करतात. त्यांची स्वत:ची अशी एक भूमिका आहे आणि त्यांची भेट घेण्यात गैर काहीच नाही,' असं तो म्हणाला. 'केजरीवालांशी तर मला काहीच घेणंदेणं नाही,' असं त्यानं स्पष्ट केलं. हार्दिकजवळ असलेल्या बंदुकीबाबत तो म्हणाला, 'माझ्याकडं बंदुकीचा परवाना आहे. गेल्या वर्षीच तो मला मिळाला. मी अनेकदा एकटाच फिरतो. कोणीही मदतीची हाक दिली की समाजाच्या रक्षणासाठी धावतो. त्यामुळं बंदूक ठेवावीच लागते.' राजकीय पक्ष काढणार का, या प्रश्नावर हार्दिकनं नकारार्थी उत्तर दिलं. 'सरदार वल्लभभाई पटेल आणि बाळासाहेब ठाकरे हे माझा आदर्श आहेत. मात्र, राजकीय पक्ष स्थापन करण्याचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षात जाण्याचा माझा विचार नाही. माझ्या हातात रिमोट कंट्रोल असताना त्याची गरज काय?,' असा सवाल त्यानं केला.वरील विचार पुरेसे बोलके आहेत.
In reply to ३. by कपिलमुनी
In reply to यातून काय सिद्ध होतंय? by श्रीगुरुजी
In reply to तुम्हीच फोटो मागितला होता by कपिलमुनी
In reply to हो, पण त्यातून काय सिद्ध by श्रीगुरुजी
या सगळ्या आंदोलना मागचा बोलविता धनी वेगळाच आहे आणि अर्थातच तो धनी इतर कोणी नसून साक्षात अरविंद केजरीवाल आणि आप असावेत असेच यावरून दिसत आहे.१-२ ट्वीट किंवा फोटोमुळे हार्दिक आणि केजरीवालचा संबंध जोडला जात आहे किंवा आंदोलनचा संबंध जोडला जात आहे ते चुकीचे आहे , हार्दिक पटेलचे सर्व विचारधारेच्या लोकोसोबत फोटो किंवा सोशल स्टेटस आहेत
In reply to फोटो मागितला होता by कपिलमुनी
In reply to मी हार्दिक आणि केजरीवालांचा by श्रीगुरुजी
In reply to संबंध by कपिलमुनी
In reply to कांदाधोरणात "पानिपत'! by अभिजित - १
In reply to हा दिल्ली राज्य सरकारचा नाही तर केंद्र सरकारचा आदेश असावा by बहुगुणी
In reply to १. >>>>> हे तुम्हाला कोणी by डँबिस००७
३. >>>>> काही पुरावा आहे ? का उगाच उचलली जीभ ..... ?पुरावे? कसले पुरावे? आआपच्या नेत्यांच्या तोंडची वाक्ये म्हणजे ब्रह्मवाक्ये असतात. ते त्रिकाल सत्य असते. पुरावे-बिरावे असल्या फालतू गोष्टी मागू नका.
In reply to हर्दिक पटेलचा इंटरव्हू by कपिलमुनी
In reply to अजून एक by कपिलमुनी
In reply to लाखो नागरि़कांनी एकत्र येऊन by श्रीगुरुजी
पोलिसांनी काय करणे अपेक्षित होते?सोसायटीमध्ये घुसुन , रस्त्यावरच्या गाड्या फोडणे, खासगी व सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान करणे अपेक्षित आहे का ??
In reply to काय करणे अपेक्षित होते? by कपिलमुनी
In reply to सोसायटीमध्ये घुसुन , by श्रीगुरुजी
. त्यामुळे पोलिस येण्यापूर्वी तिथे नक्की काय झाले होतेकाय झाले तर पोलीसांना सार्वजनिक ठिकाणी नासधूस करायचा परवाना मिळतो ? पोलीसांनीच कायदा मोडलाय . याचा कोणत्याही परीस्थिती मध्ये याचा समर्थन होउ शकत नाही
In reply to पोलीसांनी by कपिलमुनी
In reply to मिडीया by कपिलमुनी
In reply to बात मे दम है by अर्धवटराव
In reply to बातम्या प्रकर्षाने दिसत नाहीत हे खरंय पण.. by बहुगुणी
In reply to होय. by अर्धवटराव
In reply to गुज्जर by विकास
In reply to गुज्जर by विकास
In reply to गुज्जर by विकास
In reply to गुज्जर by विकास
आता हार्दीक गुज्जर समाजाबरोबर एकत्रित आंदोलन करणार आहे असे म्हणत आहे. म्हणजे गुजरात नंतर राजस्थान. मग महाराष्ट्र? - अर्थात भाजपाची राज्ये. हा योगायोग असेल कदाचीत झालं. ;)हे आंदोलन यशस्वी होणार नाही हे पटेलांनी एव्हाना ओळखलं असेल. गेल्या काही वर्षात न्यायालयाने जाट, मुस्लिम, मराठा इ. दिलेल्या राखीव जागांचे निर्णय रद्द केले आहेत. त्यामुळे आपल्याला राखीव जागा दिल्या तर तोही निर्णय रद्द होईल हे ते ओळखून असतील. जर आंदोलन वाढले तर २००२ प्रमाणे संचारबंदी, दुकाने/व्यवसाय इ. बंद राहून आपल्यालाच फटका बसेल हे व्यापारी वृत्तीचे गुजराती नक्कीच ओळखून असतील. मी याआधीच लिहिल्याप्रमाणे राखीव जागा हे वरवरचे निमित्त आहे. पटेलांचा राजकारणातला प्रभाव कमी झाला आहे हे मूळ कारण आहे. त्यामुळे हे आंदोलन काही दिवसातच बंद होईल.
In reply to मिडीया by कपिलमुनी
ज्यांना हे फोटो खोटे वाटत असतील, त्यांनी स्वतःचा थोडा वेळ खर्ची घालून हार्दिक पटेलच्या प्रोफाईलवर चक्कर मारून यावी.
गुजरात पोलिसांचे अजून काही व्हिडिओ.
https://www.youtube.com/watch?v=1j9XHorJdDc
https://www.youtube.com/watch?v=RmNmGgou4lE
https://www.youtube.com/watch?v=0NcAmgQmrv4
In reply to माझ्या अगोदरच कपिलमुनी यांनी by नांदेडीअन
पण अर्थातच भक्तांसाठी हे मॉर्फ वगैरे केलेले व्हिडिओ असतील, किंवा पटेल समाजातले काही लोक पोलिसांच्या वर्दीत येऊन स्वतःच्या गाड्यांची तोडफोड करत असतील.व्हिडिओ मॉर्फ करणे किंवा २-३ वेगवेगळ्या चित्रफिती तयार करून एक नवीन बनावट चित्रफीत तयार करणे या क्षेत्रात आआपला तोड नाही. काही दिवसांपूर्वीच तुम्ही दिलीप पांडेवर पोलिसांनी व्हॅन घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची चित्रफीत टाकली होती. ती चित्रफीत बनावट असल्याचे मी दाखवून दिल्यावर तुम्ही कोणताही प्रतिवाद न करता त्या धाग्यावरून पलायन केले.
मिपावर मी परमभक्तांच्या (‘भक्त’ ही जमात आता नामशेष झाली आहे.) नादी लागणार नाहीये हे दोन-तीन वेळा सांगून झाले आहे. त्यातल्या त्यात श्री. गुरूजींसारख्या महान व्यक्तीच्या नादी तर मुळीच नाही लागणार मी. मी अक्षरशः गुडघे टेकलेत त्यांच्यापुढे.तुमच्यासारख्या आंधळ्या आआपभक्तांनी आआप आणि केजरीवालांचा जो खोटा प्रचार चालविला आहे, तो मी सबळ पुराव्यानिशी खोडून काढतो आणि त्यामुळेच तुम्हाला गुडघे टेकायची वेळ येते.
तरीही हार्दिक पटेलच्या फेसबुक प्रोफाईलवर जाऊन मी स्वतः घेतलेले स्क्रिनशॉट्स इथे शेअर करतो. (या धाग्यावर बरेच जण नि:पक्षपाती वाटले म्हणून.)त्या स्क्रीनशॉट्समधून काय सिद्ध होते किंवा काय निष्कर्ष निघतो तेही सांगा.
In reply to माझ्या अगोदरच कपिलमुनी यांनी by नांदेडीअन
तसेच त्याच्या वॉलवर ऑगस्टच्या आधीचे काहीच का दिसत नाही ते कळले नाही.... In reply to गेल्या २-३ वर्षात आम आदमी by श्रीगुरुजी
In reply to गेल्या २-३ वर्षात आम आदमी by श्रीगुरुजी
In reply to या प्रतिसादाचा by कपिलमुनी
In reply to +१ by नाव आडनाव
In reply to या प्रतिसादाचा by कपिलमुनी
In reply to पुर्वी भारतात काहि घडल की by जेपी

In reply to शीला दिक्षित आणि अरविंद केजरीवाल by विकास
In reply to पण... by अर्धवटराव
In reply to एफआयआर दाखल करावा अशी शिफारस by श्रीगुरुजी
In reply to लागली भाजपाची मंडळी कामाला. by नांदेडीअन
In reply to लागली भाजपाची मंडळी कामाला. by नांदेडीअन
मागच्या ४९ दिवसांच्या कार्यकाळामध्ये आप सरकारने शीला दीक्षित यांच्यावर FIR दाखल केली होती. (कॉमनवेल्थ खेळांच्या दरम्यान झालेल्या भ्रष्टाचारासाठी.) पण त्यावेळी केंद्रात असलेल्या कॉंग्रेस सरकारने शीला दीक्षित यांना केरळच्या राज्यपाल बनवून त्यांना एकप्रकारे राजाश्रयच मिळवून दिला होता. काही दिवसांनी केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आले. त्यांनी एका मागोमाग एक सगळीकडचे राज्यपाल बदलायला सुरूवात केली,मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी भारतात अंदाजे ३० वेगवेगळ्या राज्यात राज्यपाल होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यापैकी काही जणांनी स्वत:हून राजीनामा दिला तर काही जणांची बदली केल्यावर बदली केलेले राज्य न आवडल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. ३० राज्यपालांपैकी एकूण १० पेक्षा कमी राज्यपालांनी वरील २ पैकी एका कारणामुळे पद सोडले. मोदींनी एकाही राज्यपालाला स्वतहून काढलेले नाही. २० हून अधिक राज्यांचे राज्यपाल बदलले गेले नाहीत. त्यात जसे नजीब जंग आहेत तसेच त्रिपुराचे राज्यपाल डी. वाय. पाटिलही आहेत. जर मोदींना राज्यपाल बदलायचे असते तर त्यांनी सर्व ३० राज्यांचे राज्यपाल बदलले असते. मोदींना अत्यंत त्रस्त करणार्या गुजरातच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांची सुद्धा मोदींनी हकालपट्टी केली नव्हती. त्यांची बदली मिझोरामच्या राज्यपालपदी केल्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. तस्मात मोदींनी एका मागोमाग एक सगळीकडचे राज्यपाल बदलायला सुरूवात केली हा आरोप इतर सर्व आरोपांप्रमाणे धडधडीत खोटा आहे.
पण शीला दीक्षित यांना काही राज्यपाल पदावरून काढले नाही. (दिल्लीच्या नजीब जंग यांनासुद्धा काढले नाही.) यामागचे कारण तुम्हाला समजत नसेल, तर एकतर तुम्ही परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात.नांदेडिअन किंवा आआपचे अंधभक्त कधी खरे बोलतील ही अपेक्षाच नाही. जरा २६ ऑगस्ट २०१४ ची खालील बातमी वाचा. http://indianexpress.com/article/india/india-others/modi-government-finalises-governors-for-rajasthan-karnataka-goa-maharashtra/ या बातमीप्रमाणे
Yet another UPA appointed Governor Sheila Dikshit resigned today as the Narendra Modi government named former Uttar Pradesh Chief Minister Kalyan Singh as the nominee for Rajasthan along with three others for Maharashtra, Karnataka and Goa. Appointed in March on the eve of Lok Sabha elections, Sheila Dikhsit, who has been facing pressure, quit the post as Kerala Governor after her meeting with President Pranab Mukherjee and Home Minister yesterday.केरळच्या राज्यपालपदावरून शीला दिक्षितांनी खूप पूर्वीच स्वतःहून राजीनामा दिलेला होता. त्यांच्यानंतर त्यांच्या जागी ५ सप्टेंबर २०१४ या दिवशी माजी न्यायाधीश पी. सथासिवम यांची केरळच्या राज्यपालपदी नेमणूक झाली. त्यांच्याविषयी अधिकृत माहिती खालील धाग्यावर आहे. http://www.rajbhavan.kerala.gov.in/ शीला दिक्षितांनी स्वतःहून केरळ राज्याचा राजीनामा ऑगस्ट २०१४ मध्येच दिलेला असताना मोदी सरकारने शीला दिक्षित यांना राज्यपालपदावर कायम ठेवले (म्हणजे त्यांच्या भ्रष्टाचाराला संरक्षण दिले) असा धडधडीत खोटा आरोप नांदेडिअन यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी शीला दीक्षित यांच्या काळात झालेल्या CNG स्कॅमची चौकशी करायचे ठरवले. या चौकशीच्या शेवटी शीला दीक्षित आणि त्यांचे त्यावेळचे अनेक सहकारी अडकण्याची शक्यता होती, पण केंद्रात असलेल्या भाजप सरकारने आम आदमी पार्टीने स्थापन केलेली ही चौकशी समितीच रद्द करून टाकली. यामागचेसुद्धा कारण तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही एकतर परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात.चौकशी समिती रद्द केली कारण अशी समिती नेमणे हे दिल्ली सरकारच्या अधिकारात येत नाही. "It has been clarified that the GNCTD (Government of NCT of Delhi) is not the competent authority to set up such an inquiry under various provisions of the Constitution and the Commissions of Inquiry Act, 1952. The notification issued by the GNCTD has therefore been declared legally invalid and void ab initio," स्वतःची घटनात्मक अधिकारकक्षा ओलांडणे हे केजरीवाल पहिल्या दिवसापासून करीत आले आहेत. कोणतेही नियम, कायदे, घटना याची पर्वा न करता मनाला येईल तसे वागणे आणि या वागण्यावर कोणी कायदेशीर आक्षेप घेतला तर तो भ्रष्टाचारी, भ्रष्टाचार्यांना पाठिंबा देणारा आहे असा कांगावा करून स्वतःची पाठ थोपटून घेणे हे केजरीवालांचे सुरवातीपासूनचे धोरण राहिले आहे. दिल्ली सरकारला अशी चौकशी समिती नेमायचे कायदेशीर व घटनात्मक अधिकार नाहीत हे माहित असूनसुद्धा त्यांनी मुद्दामच अशी समिती नेमली कारण ही समिती बेकायदेशीर आहे हे त्यांना माहित होते व अशी समिती नेमल्यावर ती रद्द होईल व त्यामुळे शीला दिक्षितांचा बचाव करता येईल हे त्यांनी ओळखले होते. म्हणून मुद्दाम हा खटाटोप त्यांनी केला. शीला दिक्षितांचा सहभाग असलेल्या सीएनजी घोटाळ्याची चौकशी यापूर्वीच अॅंटी करप्शन ब्यूरोने सुरू केली आहे. असे असताना त्याला समांतर अशी दुसरी चौकशी समिती नेमणे हे बेकायदेशीर आहे हे माहिती असूनसुद्धा शीला दिक्षितांना वाचविण्यासाठी त्यांनी ही समिती नेमण्याचा उद्योग केला आणि समिती रद्द झाल्यावर खापर भाजपवर फोडले.
आता आपच्या श्री. कपिल मिश्रा यांनी दिल्ली जल बोर्डात झालेल्या ४०० करोडच्या वाटर टॅंक घोटाळ्यामध्ये शीला दीक्षित यांच्यावर FIR दाखल करण्याचे सुचवले आहे. हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल की दिल्ली सरकार शीला दीक्षित यांच्यावर कधी FIR दाखल करते आणि केंद्रातील भाजप सरकार परत एकदा शीला दीक्षित यांना कसे वाचवते.केजरीवाल आजतगायत शीला दिक्षितांना वाचविण्यात यशस्वी झाले आहे. अजून किती काळ ते त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालू शकतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. आम आदमी पक्ष हा काँग्रेसचाच 'ब' संघ असल्याने केजरीवाल कॉन्ग्रेसमधील भ्रष्ट नेत्यांना वाचविण्यास पराकोटीचे प्रयत्न करणार हे नक्की.
अवांतर : आम आदमी पार्टीच्या दुर्दैवाने खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा नाहीये. आणि भाजपाच्या सुदैवाने खोटी माहिती लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांच्याकडे मीडिया आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे परमभक्तांची फौज आहे.पुन्हा एक असत्य. दिल्ली सरकारने केजरीवालांचा उदोउदो करणार्या जाहिरातबाजीसाठी तब्बल ५२६ कोटी रूपये बाजूला काढून ठेवले आहेत. दिल्लीत रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी रस्ते विभागाकडे निधीची चणचण आहे. परंतु जाहिरातबाजीसाठी अब्जावधी रूपये आहेत. त्याच बरोबरीने आआपची टिमकी वाजविण्यासाठी आणि भाजपवर धडधडीत खोटे आरोप करण्यासाठी सोशल मिडियावर नांडेदिअन यांच्यासारखे आआपचे अंधभक्त आहेतच. _______________________________________________________________________________ नांदेडिअन यांच्या प्रतिसादातील खोटेपणा मी पुराव्यानिशी वर मांडला आहे. यावर ते उत्तर देतील ही अपेक्षाच नाही. यापूर्वी प्रत्येकवेळी त्यांच्या प्रत्येक प्रतिसादातला खोटेपणा मी पुराव्यानिशी दाखवून दिला आहे. परंतु आजतगायत त्यांनी आपल्या खोटेपणाची कबुली दिलेली नाही.
In reply to मागच्या ४९ दिवसांच्या by श्रीगुरुजी
In reply to मागच्या ४९ दिवसांच्या by श्रीगुरुजी
त्यात जसे नजीब जंग आहेत तसेच त्रिपुराचे राज्यपाल डी. वाय. पाटिलही आहेत.आणि तसेच तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून के.रोसय्याही आहेत. हे २००९ ते २०११ या काळात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ७-८ महिन्यांपर्यंत शिवराज पाटीलही पंजाबचे राज्यपाल होते.
In reply to लागली भाजपाची मंडळी कामाला. by नांदेडीअन
हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल की दिल्ली सरकार शीला दीक्षित यांच्यावर कधी FIR दाखल करते आणि केंद्रातील भाजप सरकार परत एकदा शीला दीक्षित यांना कसे वाचवते.https://www.youtube.com/watch?v=dKYrwp0qly4#t=156 वरील चित्रफीत पहा. १४ नोव्हेंबर २०१३ रोजी दिल्ली विधानसभेच्या निवडणुक प्रचारात केलेले हे केजरीवालांचे भाषण आहे. या भाषणात त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे शीला दिक्षितांच्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजनातील भ्रष्टाचाराचे ३७० पानांचे पुरावे आहेत. नोव्हेंबर २०१० मध्ये त्यांनी हे पुरावे पोलिसांकडे देऊन शीला दिक्षितांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. आपल्या वरील भाषणात शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराची मोठी यादी केजरीवालांनी वाचून दाखविली आणि शीला दिक्षितांना आपण अजिबात सोडणार नाही असे सूचित केले होते. परंतु यानंतरचा हा यू टर्न - http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Give-proof-of-graft-against-Sheila-Dikshit-Arvind-Kejriwal/articleshow/28448653.cms २९ डिसेंबर २०१३ या दिवशी याच भ्रष्ट कॉन्ग्रेसचा पाठिंबा घेऊन केजरीवाल मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाले. नंतर लगेच ६ जानेवारी २०१४ रोजी त्यांना शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराविषयी विचारले असताना त्यांनी खालील उत्तर दिले. Responding to charges by BJP leader that AAP was not taking action against Dikshit, Kejriwal said: "I have asked him (Harsh Vardhan) to provide evidence and I will take action. We will not spare anyone involved in corruption. स्वतःकडे ३७० पानी पुरावे असताना कृती करायची सोडून हे हर्षवर्धनांनी शीला दिक्षितांविरूद्ध पुरावे द्यावेत आणि नंतरच आपण कारवाई करू असा केजरीवालांनी यूटर्न घेतला. सीएनजी घोटाळ्याबद्दल हेच होणार आहे. महाराष्ट्रात जेव्हा जलसंधारण कामात पवार, तटकरे इ. विरूद्ध भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप झाले तेव्हा विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी आणि पवार, तटकरे इ. ना क्लीन चिट देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक स्वतःची चौकशी समिती नेमली आणि नंतर त्या समितीने "या प्रकरणात अजिबात भ्रष्टाचार झाला नाही" असा निष्कर्ष काढून पवार, तटकरे इ. क्लीन चिट दिली. सीएनजी घोटाळ्याबद्दल केजरीवालांनी हीच युक्ती केली. आपण भ्रष्टाचाराविरूद्ध लढत आहोत हे दाखविण्यासाठी आणि आपल्याच पक्षाच्या शीला दिक्षितांना क्लीन चिट देऊन त्यातून वाचविण्यासाठी त्यांनी चौकशी समिती नेमायचे ठरविले. या चौकशी समितीकडून थातुरमातुर चौकशीचे नाटक करून शीला दिक्षित या निर्दोष आहेत असा रिपोर्ट देऊन त्यांना वाचवायचे अशी त्यांची योजना होती. त्यांच्या आणि शीला दिक्षितांच्या दुर्दैवाने केंद्र सरकारने वेळीच त्यांचा प्लॅन ओळखून समिती रद्द करून टाकली व आपल्या पक्षाच्या शीला दिक्षितांचा चौकशी समितीच्या माध्यमातून बचाव करण्याची केजरीवालांची योजना धुळीला मिळाली. आपल्याच पक्षाच्या शीला दिक्षित यांना भ्रष्टाचाराच्या खटल्यातून वाचविण्यात केजरीवाल आजवर यशस्वी झाले आहेत. हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल की दिल्ली सरकार आणि केजरीवाल परत एकदा शीला दीक्षित यांना वाचविण्याची कोणती नवीन योजना बनविते.
In reply to 5 Convicted in 2010 Commonwealth Scam by होबासराव
सादरीकरण करताना गायिका शिल्पा राव.
येत्या ११ सप्टेंबर रोजी दिल्ली विद्यापीठात निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर 'आम आदमी'कडून या 'रॉक शो'चे आयोजन करण्यात आले होते. दस्तुरखुद्द केजरीवालांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आणि मजा वाढविली.
३-४ दिवसांपूर्वी बिहारमध्ये राजद-संजद-कॉंग्रेस-सपा या महायुतीची सभा आयोजिली होती. त्या सभेत सोनिया गांधी, लालू, नितीश इ. नी भाषणे केली. त्या सभेसाठी गर्दी जमविण्यासाठी सभेपूर्वी बारबालांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कॉन्सर्टचा एक वृत्तांत -
http://www.dnaindia.com/india/report-aap-promises-1-lakh-jobs-free-wi-fi-in-colleges-ahead-of-du-students-union-elections-2121000
अजूनही खोटी आश्वासने देणे सुरूच आहे.
Higher education loan scheme, one lakh jobs within a year and free wi-fi in colleges were among the promises made by Chief Minister Arvind Kejriwal to students of poll-bound Delhi University on a star-studded event organised by AAP's students' wing on Tuesday.खोटे दावे अजूनही सुरूच आहेत.
In his speech, Kejriwal also pitched for "clean student politics" saying that Delhi University was besetted with corruption. The AAP government has reduced corruption in Delhi by over 70 per cent in six months, he said.कलाकारांनी आपली कला सादर करूनसुद्धा केजरीवालांच्या उपस्थितीत त्यांना कार्यक्रम सादरीकरणाचे पैसे मागण्याची हिंमत नाही असे सिसोदियांनी अभिमानाने सांगितले.
In a bid to offset criticism over expenditure incurred for the marquee event, Sisodia emphasised that the artistes had not taken money for performing. "No one has been paid. Who can dare take money in front of Arvind Kejriwal in any case?" he quipped.हेचि फल काय मम तपाला!
Kejriwal said bringing DU among the top 100 universities of the world was an imperative and stressed that an AAP-backed students' body would ensure that. "We are a party of the youth." However, the crowd had considerably thinned by the time Kejriwal rose to speak at the fag end of the event, officially publicised as freshers' rock concert 'DU rocks'.
In reply to सादरीकरण करताना गायिका शिल्पा by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी, by डँबिस००७
In reply to धाग्याचं शतक झाल्याबद्दल by प्यारे१

In reply to कांदे नवमी... by विकास
गरीबांचे तारणहार आणि स्वार्थी भांडवलवाद्यांचे संहारक श्री. अरविंद केजरीवालांचे म्हणणे होते की त्यांनी जनतेसाठी रू. ४० प्रतिकिलो भावाने कांदे घेऊन रु. ३० प्रतिकिलोने जनतेला दिले... पण आता माहितीअधिकारातून बाहेर आलेल्या माहितीत वेगळेच चित्र दिसते... कांदे घेताना रु. १५ प्रतिकिलोने घेतले आणि जनतेला रू. ३० प्रतिकिलोने दिले... याला म्हणतात सरकारी... स्वारी स्वारी, समाजवादी उद्यमशिलता!यात दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ४० रू. प्रतिकिलो भावाने कांदे घेऊन ३० रू. किलो भावाने विकले ही आआपची शुद्ध थाप आहे. अर्थात थापा मारणे, खोटे बोलणे, खोटे आरोप करणे, कांगावा करणे इ. गोष्टी आआपची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. त्यामुळे या थापेबाजीत काहीच आश्चर्य नाही. आता दुसरा मुद्दा. कांदे घेताना १५ रू. प्रतिकिलो दराने घेतले असतील. परंतु त्यानंतर मालाची साठवण, वाहतूक, ५-१० टक्के खराब माल निघणे इ. ची किंमत विकताना वाढविली तर विकताना ३० रू. प्रतिकिलो दराने विकणे रास्त वाटते.
In reply to हार्दिक पटेल चांगलाच अडकलाय. by श्रीगुरुजी
तरीच! हे अचानक से उभरा हुआ