नरेंद्र मोदी किंवा त्यासदृश निर्भय , रोखठोख, क्रियाशील पंतप्रधान !!
- गेले ३ दिवस चाललेली धुमश्चक्री,
- अतिरेक्यांनी मारलेले सामान्य नागरीक / शहीद झालेले उत्कृष्ट पोलीस अधिकारी,
- न भरून येणार्या, भळभळणार्या जखमा,
- पूर्ण शहराला ठप्प करण्याची करामत.
In reply to राजकुमार... by बबलु
In reply to काल सकाळी by विसोबा खेचर
In reply to काल सकाळी by विसोबा खेचर
त्यांना कुणालाही देशाशी, शहिदांशी वगैरे काहीही देणंघेणं नाही..! कुणा एका पक्षाचं नांव घेण्यात काही मतलब नाही.. एकजात सारी किडकी जमात आहे या राजकारण्यांची!सहमत!!
आत्ताच एका वृत्तवाहिनीवर दाखवल्यानुसार काल मोदींनी शहिदांकरता जाहीर केलेली रक्कम शहिद हेमंत करकरे यांच्या पत्नीने नाकारली आहे..!खरंच कौतुक वाटले.
In reply to +१ by कोलबेर
In reply to काल सकाळी by विसोबा खेचर
In reply to काल सकाळी by विसोबा खेचर
In reply to काल सकाळी by विसोबा खेचर
In reply to काल सकाळी by विसोबा खेचर
In reply to तात्या.. by बबलु
In reply to कोलबेर by बबलु
आमच्या देशात चूपचाप रहाआमच्या म्हणजे? बबलू, आपल्याला नम्र विनंती आहे की प्रतिसाद लिहिताना शब्द योजनेकडे लक्ष द्यावे.. असले कैच्या कै शब्दातले प्रतिसाद संस्थळावर लिहू नयेत.. हा खाजगी ब्लॉग नाहि. -( भारतीय) ऋषिकेश
In reply to कोलबेर by बबलु
In reply to कोलबेर by बबलु
In reply to काढून टाका... by बिपिन कार्यकर्ते
In reply to मग डोकेदुखीची गोळी घ्या.शांत बसा. by वेताळ
भारतावर जी काही आजपर्यंत आक्रमणे झाली आहेत त्यात सर्वात ज्यास्त आक्रमणे ही मुस्लिम परकिय शासकांकडुन झाली आहेत्.त्यात जेवढ्या हत्या झाल्या आहेत त्याचा हिशेब जर आम्ही मागायचा झाला तर एकाही मुस्लिमाला जगात जगायचा हक्क राहणार नाही.असले विचार करणे मात्र आता थांबवा. इतिहास विसरु नये पण इतिहासातच अडकुनही राहू नये!! कारण आज मुसलमानांना जगायच हक्क नाही म्हणाल तर उद्या कधी काळी बहुजन समाजावर केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे ओपन कॅटेगिरीतील एकालाही जगायचा हक्क नाही असं आणखी कुणीतरी म्हणेल. आणि मरत राहतील ते निष्पाप लोकंच!!
In reply to विपर्यास by कोलबेर
In reply to अतिरेकी आणि राष्ट्रालाही धर्म नसतो. by कलंत्री
In reply to अतिरेकी आणि राष्ट्रालाही धर्म नसतो. by कलंत्री
In reply to 'बोलका पोपट " by अनामिका
In reply to अनामिकाबाई पुरे आता by आजानुकर्ण
In reply to 'बोलका पोपट " by अनामिका
In reply to सहमत.. by llपुण्याचे पेशवेll
In reply to इस्र्यालसारखे धोरण by आजानुकर्ण
इस्रायलला या प्रश्नावर रामबाण उपाय सापडला असे म्हणणे हे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे आहे.++++१ इस्त्रायलसारखं हवं असेल तर इस्रायली जनता जे सोसते आहे ते सोसायची भारतीय जनतेची तयारी आहे का? (सुपातला) ऋषिकेश
In reply to +१ by ऋषिकेश
In reply to इस्र्यालसारखे धोरण by आजानुकर्ण
In reply to इस्र्यालसारखे धोरण by आजानुकर्ण
In reply to हो का?? by llपुण्याचे पेशवेll
.. हींसाचाराला घाबरण्यापेक्षा सरळ ४-५ दिवस जगेन पण स्वाभिमानानेच जगेन अशाप्रकारचे जगणे मला आवडेलकाय योगयोग पहा. ते अतिरेकी देखिल असलीच भाषा वापरत होते. सतत भ्याडपणे जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखे जगू! हे कुठंतरी थांबावसं वाटत नाही का हो?
In reply to .. by कोलबेर
In reply to काय योगयोग by llपुण्याचे पेशवेll
जर अगदी गांधीजींचा अहिंसेचा मार्ग वापरला तरी मी काही करत नाही म्हटल्यावर ते बलवान ठरतातअहिंसा म्हणजे निष्क्रियता नव्हे!.. असू इथे गांधीवादाचा पुरस्कार करा म्हणायचे नाहि मात्र उगाच कशाला जिथे तिथे त्यांना मधे ओढताय.. ना कोणाच्यात गांधींसारखे वागायची हिंमत आहे, ना सावरकरांसारखे! -(गोंधळलेला) ऋषिकेश
In reply to अहिंसा म्हणजे निष्क्रियता नव्हे!.. by ऋषिकेश
असू इथे गांधीवादाचा पुरस्कार करा म्हणायचे नाहि मात्र उगाच कशाला जिथे तिथे त्यांना मधे ओढताय.. ना कोणाच्यात गांधींसारखे वागायची हिंमत आहे, ना सावरकरांसारखे!वा! ऋषीकेश प्रतिसाद आवडला.
In reply to अहिंसा म्हणजे निष्क्रियता नव्हे!.. by ऋषिकेश
In reply to सगळेच by llपुण्याचे पेशवेll
सगळेच गांधीजी किंवा सावरकर होऊन राहू लागले तर मग गांधीजी आणि सावरकर यांचे महत्व काय?गांधी किंवा सावरकर होणे कोणालाहि शक्य नाहि म्हणून काय त्यांचा नावाचा उगाचच वापर करायचा?
आणि जिथे तिथे त्याना ओढण्याचा प्रश्नच कुठे येतो. जिथे तिथे तर ते आहेतच.हे खरच, प्रत्येक भारतीयाच्या मनात ते दोघेहि आहेतच
गांधीजींचे विचार भारतात तरी इतके मानले जातात तर त्याचा संबंध प्रत्येक गोष्टीत येणारच.छोटे करेक्शन गांधीजींचे विचार जगभरात मानले जातात.. असो.
हृदयपरिवर्तनाचा मार्ग कमीतकमी अतिरेक्यांवर तरी वापरता येणार नाही. कारण अतिरेकी हे अतिरेकी झाल्यानंतरच आपल्याला कळतात त्याआधी नाही. मग त्यांचे हृदयपरिवर्तन करणार कसे?कोण म्हणतंय त्यांचे हृदयपरिवर्तन करा म्हणून? उगाच!? सांगा पाहु या चर्चेत कोण म्हणालं की त्यांचे हृदयपरिवर्तन करा म्हणून.. कैच्या कै!!!! खरंतर गांधींचा विषयच नव्हता तो कुणी बरं घुसडला? :?
मग 'ना कोणाच्यात गांधींसारखे वागायची हिंमत आहे, ना सावरकरांसारखे! ' या वाक्याचे प्रयोजन काय.अरेच्या! एकतर काहिहि आगापिछा नसताना उगाच गांधीवादाला मधे तुम्हीच आणता आणि वर मलाच प्रयोजन काय विचारता? असो. विषयांतर होत असल्याने हा माझा या विषयावरचा (धाग्यावरचा नव्हे :) ) शेवटचा प्रतिसाद -(गोंधळलेला) ऋषिकेश
In reply to हो का?? by llपुण्याचे पेशवेll
In reply to बाळबोध by आजानुकर्ण
In reply to हिंसाचारा by llपुण्याचे पेशवेll
In reply to कृती by आजानुकर्ण
In reply to कृती by llपुण्याचे पेशवेll
In reply to मोदींचा खंबीरपणा by आजानुकर्ण
In reply to ह्याच by llपुण्याचे पेशवेll
In reply to इस्रायल by आजानुकर्ण
In reply to दोन्ही कडचे आकडे द्या साहेब. by llपुण्याचे पेशवेll
In reply to दोन्हीकडच्या आकड्यांची गरजच नाही by आजानुकर्ण
In reply to इस्रायलला by llपुण्याचे पेशवेll
In reply to अजानु! तुमच by अनामिका
तुमची जर काँग्रेसला अथवा रा कॉ ला लक्ष केल म्हणुन तगमग होत असेल तर माझी देखिल उलट कारणास्तव तशीच तगमग होण स्वाभाविक नाही का?अजिबात नाही. तुमची भाजपा विषयी होणारी तगमग स्पष्ट दिसत आहे. पण काँग्रेस आणि राकॉची बाजू इथे कुणीही घेतलेली दिसली नाही. उलट सगळे राजकारणी सारखेच असाच सूर दिसत आहे.
"बाकी विलासराव आणि मोदींबद्दल काय बोलणार..."अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादातील हे वाक्य दिसले नाही तुम्हाला बहुदा! इथं पक्षाचं राजकारण करताना (मलातरी)तुम्हीच दिसत आहात.
'तुम्हाला