एक वर्षानंतर . . .
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________In reply to संदर्भः by संदीप डांगे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie GouldingIn reply to च्यामारी अमित शहा आता त्याला by मदनबाण
आमच्या सारख्या आयटीमाथाडी कामगारांना साधे पेंशन सुद्धा नाही !पेंशन स्कीम चालू आहे (एन.पी.एस) आणि त्यात या वर्षी पासून ५०,००० रुपयांपर्यंत करमुक्त रकमेचा फायदा आहे.
In reply to च्यामारी अमित शहा आता त्याला by मदनबाण
In reply to च्यामारी अमित शहा आता त्याला by मदनबाण
In reply to तुम्हाला हि पेंशन योजना चालेल by कहर
In reply to संदर्भः by संदीप डांगे
In reply to काळ्या पैशांच्या बाबतीत by श्रीगुरुजी
In reply to टोल मुक्तीचे काय झाले ? आजही by मदनबाण
In reply to महागाई खरंच कमी झाली ? नक्की ? by नाव आडनाव
In reply to महागाई हा आधीची किंमत आणि by काळा पहाड
In reply to जसं मी लिहिलं की थोडयाफार by नाव आडनाव
"महंगाई कम हो गई. शून्य प्रतिशद महंगाई." अश्या बातम्या नभाटा मध्ये जेंव्हा येतात आणी सामान्य माणूस बघतो कि काय कमी झालंय तेंव्हा त्याला कळणार देखील नाही. याच बातम्यांचा पाच वर्षांनी "एक सालमे कर दिखाया" असा रेफरन्स दिला जाइल.आता
२७ मधले १० रुपये म्हणजे ~४० टक्के तोटा. त्यांचा तोटा हा मधल्यांचा फायदाबद्दल. याला केंद्र सरकार कसं जबाबदार असू शकतं? सरकार प्रत्येक गोष्ट कंट्रोल करत नाही. केंद्र सरकार तर नाहीच. मधला फायदा व्यापार्यांचा होता. ते पैसे सरकारला थोडेच गेले? सरकार आधारभूत किंमती ठरवून देतं, मार्केट मधल्या किंमती ठरवत नाही. त्या किंमती या डिमांड-सप्लाय वर ठरतात. (माझ्या अंदाजानं पूर्वीच्या एनडीए सरकारनं तेही करून पाच वर्षं किंमती स्थिर ठेवल्या होत्या, पण ती गोष्ट मुळातच योग्य नव्हे). तेव्हा या बाबतीत दुसरं काहीतरी करण्याची गरज आहे. चीन मधलं स्वस्त दूध उपलब्ध करता येवू शकतं. त्यावरचा बॅन (http://profit.ndtv.com/news/economy/article-india-extends-ban-on-import-of-milk-and-milk-products-from-china-571663) जून २०१५ मध्ये संपतोय. अर्थात हे दूध धोकादायक असणार(च) पण "मधल्यांचा फायदा" होवू द्यायचा नसेल तर हे ही करूया.
In reply to मी तुमच्या खालील पोस्ट बद्दल by काळा पहाड
In reply to सरकार आधारभूत किंमती ठरवून by नाव आडनाव
In reply to सरकार आधारभूत किंमती ठरवून by नाव आडनाव
आधारभूत किंमती कमी करून काय फ़ायदा?आधारभूत किंमत कमी केलेलीच नाहीये. कारण दुधाला आधारभूत किंमतच नाहीय. सध्या व्यापारी शेतकर्यांना कमी देतायत. त्याचं कारण आहे की सरकारचा यावर कंट्रोल नाहीये. म्हणून तर खडसेंना खालील स्टेट्मेंट करावं लागलं. Khadse said that the government is also prepared to promulgate an ordinance for providing a fixed rate of Rs 20 per litre to milk-producing farmers who are facing difficult times owing to the steep fall in milk prices.
हा फ़ायदा कुठे जाणार आहे हे सरकारला माहित असणारच की.डेअरीला आणि व्यापार्यांना.
हे न बघता चीनी दूध कशाला पाहिजे. अश्याने आधारभूत किंमती कमी केल्या की हळू हळू सगळ्याच गोष्टी चीन मधून आणायला लागतील :)व्यापारी त्यांचा तोटा करून व्यापार करणार नाहीत. एक तर शेतकर्यांनी स्वतः दूध पाश्चराईझ, पॅकेज करून ते मार्केटिंगची व्यवस्था करायला शिकावं अन्यथा व्यापारी मधल्या आर्बिट्रेशनचा फायदा घेणारच. शिवाय ते लोकांना परवडायला पाहिजे. जर पर्यायी व्यवस्था उपलब्ध असेल तर मार्केट त्याचा फायदा घेतंच. तुम्हाला शेतकर्यांना पुरेसे पैसे देवून ग्राहकालाही स्वस्तात गोष्टी उपलब्ध करायच्या असतील तर तशी व्यवस्था उभी करणं गरजेचं असतं. सध्याची व्यवस्था तशी नाही. आणि व्यापार्यांना सक्ती करणं म्हणजे दुधाच्या वितरणाची संपूर्ण साखळी बंद पडून देशात दुधाचा काळाबाजार सुरू होईल. तो व्यापार्यांनाच फायद्याचा असेल हे लक्षात ठेवा. आणि हे फक्त दुधाबाबतीतच होतंय असं नाही. हा फ्री इकॉनॉमीचा एक पैलू आहे. त्यात सुधारणा करणं शक्य आहे पण त्यात गुडघा मनोवृत्ती वापरणं म्हणजे पायावर धोंडा पाडून घेणं
In reply to आधारभूत किंमती कमी करून काय by काळा पहाड
In reply to शेतकरी आणि ग्राहक यांचे by श्रीगुरुजी
शेतकरी आणि ग्राहक यांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात.बहुतांशी पिकांच्या बाबतीत ग्राहक जे देतो त्यातले ३०-३५% शेतकर्यापर्यंत पोहोचते. यात मी प्रक्रिया उद्योग ग्रुहित धरला नाहीये. जेव्हा भाववाढ होते, तेव्हा शेतकरी सोडुन इतरच पैसे कमावतात. कांद्याची भाववाढ हे उत्तम उदाहरण आहे. याला कारण म्हणजे चुकीची वितरण व्यवस्था. भाव कमी असतात तेव्हा, आणि वाढतात तेव्हाही दलालच पैसे कमावतात. जर ही व्यवस्था निट असेल, तर ती ग्राहक आणि शेतकरी दोघांना योग्य किंमत देइल.
In reply to शेतकरी आणि ग्राहक यांचे by श्रीगुरुजी
In reply to शेतकरी नसलेल्या सामान्य शहरी by संदीप डांगे
In reply to मी तुमच्या खालील पोस्ट बद्दल by काळा पहाड
In reply to हे महागाई निर्देशांक वैगेरे by संदीप डांगे
In reply to हे महागाई निर्देशांक वैगेरे by संदीप डांगे
हे महागाई निर्देशांक वैगेरे मला तरी फारसं कळत नाही. पण तुमच्या प्रतिसादाचा अर्थ काढला तर असा आहे की मार्केटमधल्या किंमतीवर सरकारचा अंकुश नसतो. तेव्हा वाढणार्या घटणार्या महागाईबद्दल सरकारला का धरतात नेहमी? महागाईबद्दल सरकारच्या हातात काहीच नाही तर मग आम्ही महागाई कमी केली असे सरकारचे म्हणणे याला काय आधार?अहो साधी गोष्ट आहे, युपीए सरकारच्या जेव्हा लक्षात आलं की महागाईमुळे आपल्याला जनता रिटायर करणार आहे, तेव्हा त्यांना महागाई कमी करावी वाटत नसेल का? त्यांनी सगळे हातपाय आपटूनसुद्धा महागाई ढिम्म हलली नाही. सरकारच्या हातात अगदीच काही नसतं असं नाही पण त्यांचे उपाय हे काही जागी चांगला परिणाम करतात पण बाकीच्या ठिकाणी वाईट परिणाम करतात. किंमती कमी झाल्या तर शेतकरी नाराज होतो आणि वाढल्या तर ग्राहक. शिवाय हे उपाय 'मॅक्रो' या सदरात येतात. सरकार मायक्रो मॅनेजेमेंट करू शकत नाही. व्याजाचे दर कमी करणे, अर्थव्यवस्थेत पैसा ओतणे, बाँड वितरीत करून पैसा कमी करणे वगैरे सारख्या गोष्टी सरकार केंद्रीय बँकेच्या माध्यमातून करू शकतं. पण याचा हवा तसा परिणाम होतोच असं नाही. कारण अर्थव्यवस्था हे एक जटिल जनावर आहे. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे घटक हे सर्व गोष्टींवर परिणाम करतात. फक्त कांद्याचे भाव कमी होतील असं नसतं. जेव्हा अर्थव्यवस्था उसळी घेत असते, तेव्हा ती सर्वांसाठी उसळी घेवू शकते. मग भाव वाढू शक्तात. जेव्हा ज्यादा नोकर्या निर्माण होतात, तेव्हा हे नवीन नोकरदार खरेदी करून उपलब्ध वस्तू कमी करू शकतात आणि भाववाढ होवू शकते. म्हणून नोकर्या वाढाव्यात असं वाटणं आणि भाव कमी व्हावेत असंही वाटणं हे रिआलिस्टीक एक्स्पेक्टेशन नाही.
In reply to हे महागाई निर्देशांक वैगेरे by काळा पहाड
In reply to मिडियाने काल मोदींचे भाषण by नांदेडीअन
In reply to खाद्य मंत्रालय की प्राइस by नांदेडीअन
In reply to आणि हे भाव एका दिवसात वाढले by संदीप डांगे
In reply to आणि हे भाव एका दिवसात वाढले by संदीप डांगे
In reply to खाद्य मंत्रालय की प्राइस by नांदेडीअन
In reply to पेट्रोल चे भाव कमी झाले कारण by कहर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie GouldingIn reply to मला एक गोष्ट कळत नाही की आता by पिलीयन रायडर
In reply to अहो पिरा by खंडेराव
In reply to >>> दिल्ली निवडणुकीत तोंडावर by श्रीगुरुजी
>>> दिल्ली निवडणुकीत तोंडावर पडले इतका प्रचार करुन तरी लक्षात येत नाहीये भाजपाच्या. ते भाजप बघून घेईल हो. तोंडावर पडायचं का दुसर्याला पाडायचं ते भाजपलाच ठरवू देत.तुम्ही कशाला उत्तर देताय मग? तुम्ही भाजपा आहात का?
>>> अवांतर - मतदानाच्या शेवटच्या दिवशी दिल्लीत सगळ्या मोठ्या पेपरांचे पहिले पान विकत घेतले होते भाजपने. इंडिया शायनिग ची गत होइल अशाने. भाजप बघून घेईल हो ते. आपण कशाला काळजी करायची? एकंदरीत भाजप विरोधकांनाच भाजपची जास्त काळजी दिसतेय.माझा वरचा प्रतिसाद परत लागु इथे!
In reply to रागावलात काय? by खंडेराव
In reply to मला एक गोष्ट कळत नाही की आता by पिलीयन रायडर
In reply to तुम्हाला असे लेख वाचून काय by श्रीगुरुजी
In reply to होत आहेत आणि व्हावीत. by पिलीयन रायडर
In reply to होत आहेत आणि व्हावीत. by पिलीयन रायडर
In reply to माझं सोडा हो. खालील लेख वाचा by श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie GouldingIn reply to श्री. अविनाश धर्माधिकारी सरां by मदनबाण
In reply to मला एक गोष्ट कळत नाही की आता by पिलीयन रायडर
मला एक गोष्ट कळत नाही की आता मिळालं ना सरकार? दिलं ना बहुमत? मग काय करायचं ते करुन दाखवा कीएक्झॅक्टली.. प्रचाराच्या हँगओव्हरमधून बाहेर आले तर काम करायला जरा सवड मिळेल.. काँग्रेसला त्यांची जागा दाखवलीये निवडणूकित.. मग अजूनही "MNREGA will continue, it is living example of Congress's failure" हा अॅटीट्युड का??
In reply to दिल्लीचा उल्लेख आहे म्हणून... by बबन ताम्बे
In reply to केजरीवालांचे अधिकार कमी by ग्रेटथिंकर
In reply to दैनिक सकाळने काल या विषयावर by श्रीगुरुजी
In reply to दैनिक सकाळने काल या विषयावर by श्रीगुरुजी
In reply to दैनिक सकाळने काल या विषयावर by संदीप डांगे
In reply to तुमचा एकच प्रतिसाद विषयाला by श्रीगुरुजी
In reply to पाकिस्तानी गोळीबार आणि खलिता? by संदीप डांगे
In reply to बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि by श्रीगुरुजी
In reply to @श्रीगुरुजी - अस कस जाऊ दे by पिंपातला उंदीर
In reply to बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि by श्रीगुरुजी
बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि प्रचार राहू देत थोडा वेळ बाजूला.का बुवा बाजूला ठेवायचं? तुम्हीच खोटं बोलायचं आणि ते बाजूला ठेवा म्हणायचं? वेरी गुड.
मीही तुमचा त्रागा आणि आदळआपट थोडा वेळ बाजूला ठेवतो.कुठे आहे त्रागा आणि आदळआपट? चष्मा काढा साहेब.
मोदी सरकारच्या पहिल्या वर्षातील कामगिरीबद्दल तुमचे काय मत आहे ते सांगता का. सांगायचं नसेल तर नका सांगू. तशी अजिबात सक्ती नाही. पण सांगायचं असेल तर त्रागा आणि आदळआपट न करताना सांगा.माझं काय मत आहे ते पाच वर्ष पुर्ण झाल्यावर सांगेनच. कारण माझ्या लेखाची दखल घेऊन आता सरकारी धोरणं बदलायला मी काही अविनाश धर्माधिकारी नाही. जेव्हा लिहिन तेव्हा ते मतदारांच्या जनजागृतीसाठी असेल, प्रचार आणि जाहिरातबाजीसाठी नाही.
नाही, म्हणजे इतका वेळ तुम्ही मोदी सरकारविषयी फारसं न बोलता माझ्यावरच डूख धरलाय आणि त्यामुळे धागा भरकटत चाललाय म्हणून विचारतोय. आणि सांगायचं नसेल तर नका सांगू, तशी अजिबात सक्ती नाही याचा पुनरूच्चार करतो.मी तुमच्यावर डूख धरलाय हा तर अतिशय पांचट आणि आक्षेपार्ह आरोप आहे. तुम्हीच काय अगदी कुणीही असा जाहिराती धागा काढला असता तर हेच माझे प्रतिसाद असते. इतरही मुद्दाहीन धाग्यांवर मी योग्य ते प्रतिसाद दिलेत. धागा भरकटवण्याचे मटेरिअल लेखातच भरपूर भरलेले आहे, बाहेरच्या मदतीची अजिबात गरज नाही. मीच नाही तर इतरांनी या लेखावर टीका केली आहे. तेव्हा कुणावरही आरोप करतांना जरा सांभाळून. फॉर योर इन्फोर्मेशन. हे मोदी सरकार नाही. भारत सरकार आहे. माझं सरकार आहे. ह्याच्यासाठी मी मतदान केलंय. फक्त इथं सत्ताधारी पक्षाचं सरकार नसतं, विरोधी पक्षही सरकारात असतात. त्यांचं मिळून भारत सरकार बनतं. जेवढी सत्ताधार्यांची जबाबदारी तेवढीच विरोधी पक्षांचीही. दोघांच्याही चांगल्या-वाईट गोष्टींवर टीका करण्याचा, न करण्याचा माझा अधिकार अबाधित आहे. उगाच उतावीळपणा करून, खोटं बोलून आपल्याच सरकारचं जनमानसात मत बिघडवण्याचा मूर्खपणा मी तरी करणार नाही.
In reply to बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि by संदीप डांगे
In reply to बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि by संदीप डांगे
हे मोदी सरकार नाही. भारत सरकार आहे. माझं सरकार आहे. ह्याच्यासाठी मी मतदान केलंय. फक्त इथं सत्ताधारी पक्षाचं सरकार नसतं, विरोधी पक्षही सरकारात असतात. त्यांचं मिळून भारत सरकार बनतं. जेवढी सत्ताधार्यांची जबाबदारी तेवढीच विरोधी पक्षांचीही. दोघांच्याही चांगल्या-वाईट गोष्टींवर टीका करण्याचा, न करण्याचा माझा अधिकार अबाधित आहे.
In reply to बरं, ते माझी जाहिरातबाजी आणि by संदीप डांगे
In reply to अंदाजाप्रमाणे याही प्रतिसादात by श्रीगुरुजी
In reply to अंदाजाप्रमाणे नेहमीप्रमाणे by संदीप डांगे
In reply to रेल्वे रिलायन्सकडुन इंधन खरेदी करनार by hitesh
स्र्कारी तेल कंपन्या मेल्या का ?Sources said that Reliance has offered a discount of about INR 1.50 a litre to the Railways. बाकी रिलायन्स चा क्रूड शुद्धीकरण प्रकल्प सरकारी तेल कंपन्यांना सुद्धा पुरवठा करतो.
In reply to स्र्कारी तेल कंपन्या मेल्या by काळा पहाड
In reply to वा वा by hitesh
In reply to वा वा by hitesh
सव्वा रुपया वाचवायलाहे बघ, तुझी जळजळ तू दुसर्या कुणाच्या तरी रिप्लाय ला व्यक्त कर. मूर्ख प्रतिसादांना मी प्रतिसाद देत नाही. तेव्हा नमस्कार.
In reply to सव्वा रुपया वाचवायला by काळा पहाड
आइये आपको समझाते हैं अम्बानी और मोदी मिल कर कैसे देश को चूना लगा रहे हैं । थोडा लम्बा है पर ये आपकी आँखें खोल देगा अम्बांनी की रिलायंस को 7 साल के अंतराल के बाद रेलवे को डीजल सप्लाई करने का ठेका मिला है। m.thehindubusinessline.com/companies/reliance-ind-beats-ioc-in-race-to-supply-diesel-to-railways/article6831084.ece ये ठेका इस आधार पर दिया गया है के रिलायंस IOC (सरकारी कम्पनी) के मुकाबले डीजल पर प्रति लीटर 1.50 रुपये का डिस्काउंट देगी। अब आप पूछोगे के इसमें गलत क्या है? मैं समझाता हूँ के क्या गलत है। गलत इस बात में है के क्यों रिलायंस तो 1.50 रुपये का डिस्काउंट दे सकती है और सरकारी कंपनी क्यों नहीं? देखिये कैसे: ● सरकारी कंपनियां अधिकतर कच्चा तेल बाहर से आयात करती हैं जिस पर बाकी टैक्स के साथ साथ एक्साइज ड्यूटी भी लगती है। रिलायंस अधिकतर कच्चा तेल अपने देश में ही पैदा करती है जिस पर एक्साइज ड्यूटी नहीं लगती। ● ये सारा फर्जीवाड़ा एक्साइज ड्यूटी के जरिये ही किया गया है। समझिये कैसे। जब सारे विश्व में कच्चे तेल के दाम कम हो रहे थे तब मोदी जी ने बाजार के हिसाब से दाम कम नहीं किये परन्तु कुछ दाम कम किये और बाकी की एक्साइज ड्यूटी बढ़ा दी। रिलायंस को ये ठेका 28 जनवरी को दिया गया। लेकिन उसकी रूप रेखा 2 महीने पहले ही तैयार होनी शुरू हो गयी थी। अक्टूबर तक डीजल पर एक्साइज थी करीब 1.46 रुपये प्रति लीटर। ●● 14 नवम्बर 2014 को एक्साइज ड्यूटी बढाई गयी 1.50 ₹ wap.business-standard.com/article/economy-policy/government-hikes-excise-duty-on-diesel-and-petrol-114111301000_1.html ●● 2 दिसम्बर 2014 को एक्साइज बढाई गयी 1 रुपये m.ndtv.com/profit/government-hikes-excise-duty-on-diesel-petrol-707175 ●● 2 जनवरी 2015 को एक्साइज बढ़ाई गयी 2 रुपये wap.business-standard.com/article/economy-policy/petrol-and-diesel-excise-duties-hiked-third-time-in-seven-weeks-115010100735_1.html ●● 16 जनवरी 2015 को एक्साइज ड्यूटी बढ़ाई गयी 2 रुपये। m.moneycontrol.com/news/business/govt-hikes-excise-dutydiesel-petrol-by-rs-2litre_1276455.html इस तरह कुल 6.50 रुपये एक्साइज ड्यूटी बढ़ा दी गयी। 1.46 रुपये प्रति लीटर से बढ़ा कर 7.96 रुपये प्रति लीटर कर दी गयी। इस कारण से सरकारी कंपनियों को कच्चा तेल रिलायंस से महंगा पड़ने लगा। और मोदी द्वारा लगायी गयी अत्यधिक एक्साइज ड्यूटी लगाने के कारण और इसी कारण कच्चा तेल महंगा पड़ने के कारण सरकारी कंपनियां वो डिस्काउंट नहीं दे सकती। ------------- इस से आपको कैसे नुक्सान होता है?? 1) अपने पर्सनल इस्तेमाल के लिए भी जो डीजल आपको 7 रुपये सस्ता मिलना चाहिए वो आपको महंगा मिलता है। 2) डीजल से ही अधिकतर ट्रक और ट्रांसपोर्टेशन होती है। डीजल महंगा होने से फल, सब्जियां, गेहूं, खाना, कपडे, सब कुछ महंगा मिलता है। अम्बानी के कारण आपके पेट पर लात पड़ती है 3) जो मुनाफा सरकारी कंपनी के पास जाना चाहिए वो अम्बानी की जेब में जाता है। अगर मुनाफा सरकार के पास आता तो सरकार आपके लिए सडकें बनाती, हस्पताल बनाती, स्कूल बनाती। लेकिन अब उन पैसों से अम्बानी की प्रॉपर्टी बनेगी। तो सब लोग, जिन्होंने अच्छे दिन के लालच में वोट किया उनको ये जानकारी दो। क्योंकि ये बात आपको मीडिया कभी नहीं दिखायेगा। क्योंकि 1 साल पहले अम्बानी ने 4000 करोड़ खर्च करके कई सारे चैनल्स को भी खरीद लिया है।व्हाट्सऍपवर एका ग्रूपमध्ये हा मेसेज वाचला. मला यातले फार काही कळाले नाही. कुणी सोप्या भाषेत हे समजावून सांगेल का ? व्हाट्सऍपवर व्हायरल होणारे ९९% पोस्ट खोटे असतात हे मला माहित आहे. हाही त्यापैकी एक असेल, तर कृपया दुर्लक्ष करा. पण हा उर्वरीत १ टक्क्यामधला पोस्ट असेल, तर प्लीज मला समजाऊन सांगा.
In reply to आइये आपको समझाते हैं अम्बानी by नांदेडीअन
In reply to यांनी तर निरीक्षण by कहर
In reply to आइये आपको समझाते हैं अम्बानी by नांदेडीअन
In reply to नांदेडीयन साहेब.. by चिनार
In reply to अतिशय योग्य प्रतिपादन. by विनोद१८
In reply to नांदेडीयन साहेब.. by चिनार
In reply to या एका वर्षाच्या by खंडेराव
In reply to गम्मत आहे ! by डॉ सुहास म्हात्रे
दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल१) नीलाक्षतनय म्ह्णजे काय? ( गुगलुन सापडले नाही, १०० मार्काचे संस्क्रुत ही कामाला आले नाही ) २) शय्यासोबत आणि मळवट भरणे अ) भाजपने शिवसेनेबरोबर वरिल काय केले? ब) भाजपने पिडिपी बरोबर वरिल काय केले? क) जे रास्त्रवादी भाजपमधे गेले, त्यांनी वरिलपैकी काय केले? ड) एनडीए मधील पक्ष भाजपाचा मळवट भरतात की शय्यासोबत करतात? ( प्रश्न विचारण्याचा हेतु हाच आहे की हे शब्द मला हीन वाटले, अर्थात तुम्हाला वाटले नाहीत, कारण तुम्ही ते लेखात वापरले) उत्तरांच्या अपे़क्षेत.. खंडेराव
In reply to एक वाक्य by खंडेराव
In reply to नीलाक्षतनय by तुषार काळभोर
In reply to अवांतर by तुषार काळभोर
In reply to एक वाक्य by खंडेराव
In reply to १) नीलाक्षतनय म्ह्णजे काय? ( by श्रीगुरुजी
In reply to का? by खंडेराव
In reply to काँग्रेसने लालूबरोबर जाऊन by श्रीगुरुजी
In reply to -^- by खंडेराव
In reply to पीडीपी बरोबर युती करण्याआधी by श्रीगुरुजी
In reply to पीडीपी बरोबर युती करण्याआधी by श्रीगुरुजी
In reply to काय लिहिताय :-) by खंडेराव
In reply to काँग्रेसने लालूबरोबर जाऊन by श्रीगुरुजी
In reply to स्वतःच्या अटींवर शिवेसेनेबरोबर युती करणे by नाव आडनाव
In reply to का? by खंडेराव
In reply to तुम्ही पन राव, अंड्याची पिसं काढायचा प्रयत्न करताय कोंबडी समजून by संदीप डांगे
In reply to गुरुजीनी इथल्या प्रामाणिक by पिंपातला उंदीर
In reply to . by hitesh
In reply to अजून किती प्रतिसाद हवेत? by पैसा
In reply to अजून किती प्रतिसाद हवेत? by पैसा
In reply to @पैसा ताई - तुम्ही पण सगळे by पिंपातला उंदीर
In reply to असां नाय वो! by पैसा
In reply to @पैसा ताई - तुम्ही पण सगळे by पिंपातला उंदीर
In reply to @पैसा ताई - तुम्ही पण सगळे by पिंपातला उंदीर
In reply to @पैसा ताई - तुम्ही पण सगळे by पिंपातला उंदीर
In reply to पिंपातला उंदिर, पैसाताइ, मी by खंडेराव
कारगिलचे दुस्साहस आणि त्या मागची फौजी चांडाळ-चौकडी-
मूळ लेखक: खलीक कियानी, अनुवाद सुधीर काळे, जकार्ताया पुस्तकातील हे खालील उतारे पहा. सुधीर काळे मिपावर सुद्धा नियमितपणे लिहितात. __________________________________________________________________________ पाकिस्तानची निर्मितीच भारतद्वेषातून झाली व हा द्वेष या देशाने अद्यापपर्यंत नेटाने टिकवून धरलेला आहे. हा द्वेष चालू ठेवायला या देशाने स्वत:ला अमेरिकेसारख्या देशाकडे गहाण टाकले व तिथली सद्दी संपल्याची जाणीव झाल्यापासून आता तो चीनशीसुद्धा शय्यासोबत करू लागला आहे. त्यामुळे मला या देशाबद्दल प्रचंड कुतुहल आहे. गंमत म्हणजे सर्वसाधारण पाकिस्तान्यांच्या मनात ही द्वेषभावना दिसत नाहीं. एकाच वेळेला अमेरिका आणि चीन या जागतिक महसत्तांबरोबर उघडपणे शय्यासोबत करून आपले उखळ पांढरे करून घेणार्या पाकिस्तानला गनिमीकाव्यात किंवा कूटनीतीत बिनडोक समजण्यात आपली चूकच होईल. भारताकडे पाकिस्तानबाबत दूरदर्शी आणि एकसूत्री परराष्ट्रधोरण नक्कीच नाहीं, सत्तेवर येणार्या पक्षाबरोबर ते बदलत जाते. या विरुद्ध चीनचे धोरण खूपच सातत्यपूर्ण असते. _________________________________________________________________________ हे शब्द जर असभ्य, असंसदीय असतील तर संपादक मंडळाने ते काढून टाकावेत.
In reply to शय्यासोबत आणि मळ्वट हे दोन by श्रीगुरुजी
In reply to कोणीच आपली जागा सोडायला तयार by पिंपातला उंदीर
१. एफडीआय म्हणावे तसे वाढले नाहीचूक १२ टक्यांची वाढ भरघोसच म्हणायला लागेल खासकरुन १२, १३ चा रद्दी परफॉर्मन्स बघता. हा आकडाही चुकीचा असेल तर चर्चा करता येइल. जर नाही तर परकीय गुंतवणुकीत आणि परदेशी गुंतवणुकदारांच्या दृष्टीकोनात प्रचंड फरक पडला आहे. अनेक परदेशी बँकांशी नेहमीच संबंध येत असल्याने त्यांच्या चर्चेतुन भारताविषयीचा बदललेला दृष्टीकोन सध्या नेहमीच सकारात्मक दिसुन येतो. राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणुन सध्या केवळ भाजपाच स्थिर सरकार देउ शकते हे मत तर अनेकवेळा ऐकलेले आहे. राहुल गांधीला उगाच बकरा बनवला आहे अस्से मत एकदा व्यक्त केले होते तर एका गोर्यानेच मला वेड्यात काढले होते. असो. लोकांचा बदललेला दॄष्टीकोन हा मापदंड कदाचित या मुद्द्यासाठी होउ शकत नाही. पण १२% घशघशीत वाढ हा नक्कीच चर्चेचा मुद्दा होउ शकतो. २००८ ते २०१३ या काळातली सरासरी हा तुलनेचा निकष होउ शकत नाही कारण त्यावेळेस वातावरण एकुणच सकारात्मकच होते. नकारात्मक वातावरणातुन ग्रोथ घडवण्यात येत नव्हती. गांगुली समर्थक त्याच्या नेतृत्वगुणाचे समर्थन करताना जो मुद्दा मांडतात नेमका तोच मुद्दा आहे हा. पहिल्या वर्षात लगेच परिस्थिती सुधारणार नव्हतीच. त्या पार्श्वभूमीवर १२% हा उच्चा आकडा आहे. २०१२ नंतर परिस्थिती का बदलली हे ही लक्षात घ्यावे. २०१२ नंतर ममो सरकारने अनेक उफराटे निर्णय घेतले हे कारण तर आहेच पण न्यायसंस्थेसमोर २जी ची बाजू योग्य प्रकारे धसास न लावल्याचा रागही कॉर्पोरेट क्षेत्रात होता. चूका सरकारने कराव्यात आणि त्याचा भुर्दंड उद्योगांना बसावा हे न समजण्यासारखे होते. २जी मध्ये क्लीन चीट मिळालेल्या कंपन्यांचे लायसंस रद्द होणे हे देखील न कळण्याजोगे होते. या संपुर्ण प्रकरणात सरकारने अगदीच पडती बाजू घेतली, कॉर्पोरेट्सना वार्यावर सोडले म्हणुन जगभरातुन टीका झाली आणि गुंतवणुकदारांचा विश्वास गमवावा लागला. त्यानंतरच्या कोळसा घोटाळ्यामध्येही काही वेगळे घडले नाही. गुंतवणुकदारांच्या मनात एक सकारात्मक भावना निर्माण होणे खुप गरजेच आहे. ते मोदी सरकारने केले. याची परिणिती सध्या १२% मध्ये झाली आहे. उद्या हा आकडा वाढेल (वाढल्यावरच बोलणे योग्य ठरेल). आधी घसरण होत होती ती थांबुन जर वाढ सुरु झाली असेल तर ते नक्कीच सकारात्म आके.
२. भ्रष्टाचाराने महागाई ३०% ने वाढते. भ्रष्टाचार नाही तर ती वाढलेली महागाई कमी कशी नाही झाली?महागाई जगभर वाढते आहे. ती केवळ भ्रष्टाचाराने वाढते असे म्हणणे हास्यास्पद आहे. १९४७ पासून आजपावेत महागाई सलग वाढतेच आहे. मोदी सरकारने स्वच्छ प्रशासन दिल्याने किंमती १९४७ च्या पातळीवर जातील असे कोणाला वाटत असेल तर तो मुर्खपणा आहे. शिवाय हा ३०% मापदंड कुठुन आणला तेही कळेना. जर हा मापदंड असेलच तर फारतर इतकेच म्हणता येइल की स्वच्छ प्रशासन असेल, भ्रष्टाचार नसेल तर महागाई वाढणार नही (असे म्हणणे देखील चुकीचेच आहे). पण म्हणून जे भाव वाढले आहेत ते कमी होणार नाहित. ते आहेत तसेच राहतील. महागाई जर वर्षानुवर्षे चालत आलेल्या शासकीय तुटीचा अथवा "स्पेंडिग पॅटर्नचा" (मराठी शब्द सुचवा कृपया) परिपाक असेल तर ती महागाई एका वर्षात संपायची नाही. त्याची वाढ आटोक्यात यायला थोडा वेळ लागेल. संपुर्ण संपणार तर कधीच नाही. वर्षानुवर्षे वाढत असलेल वजन एका महिन्यात कमी होइल का आणी संपुर्ण संपेल का? २०१३ नोव्हेंबर मध्य जो महागाईचा दर ११ टक्क्याच्या पुढे गेला होता तो आज ५ टक्क्याच्या खाली असेल आणि नोव्हेंबर २०१४ मध्ये तर साडेचार टक्क्याच्या खाली पोचला असेल तर सामान्य ज्ञान सांगते की महागाई कमी झालेली आहे. डाळींचे भाव वाढले आहेत? असतील. तर मग इतर कुठेतरी कमी झाले आहेत हे नक्की त्याशिवाय हा दर कमी झालेला नाही. २०१३ मध्ये महागाईने भीषण स्वरुप धारण केले होते ते आता नाही. म्हणजे आता महागाईची झळ बसत नाही असे नाही पण २०१३ च्या तुलनेत तर नक्की कमी. महागाईचा आलेख उतरता आहे. जेव्हा तो शून्याच्या खाली पोचेल तो सुदीन पण तुलनेत "अच्छे दिन" आले आहेत असे तरी दिसते. आणि मुख्य म्हणजे वरचे आकडे हे हवेत मारलेले तीर नाहित. आंजावर हे आकडे मिळतील. स्वतः तपासून घ्यावेत. लहानपणी १ रुपयाला मिळणारा समोसा आत्ता १२ रुपयाला मिळतो. कुठे आणली मोदींनी स्वस्ताई असे उगा कंठ शोष करायचा असेल तर गोष्ट वेगळी.
३. पाकिस्तानची आगळीक कुठे थांबली?गुर्जींचे मुद्दे एकाप्रकारे तर हे विधान दुसर्या प्रकारे प्रचारकी. नाही थांबलेली पाकची आगळीक आणि कधी थांबणारही नाही. पण त्यांनी १ मारल्यावर आता आपण किमान २ मारतो आहोत ना? किमान तशी माहिती लष्करप्रमुख, सेनानी आणि सरकारने आपल्याला दिली आहे. अॅग्रेसिव्ह भूमिका घ्यायचे आदेश सरकारने दिले आहेत ना? सरकार केवळ निषेध खलिते पाठवुन थांबले का? २०००० पाकड्यांना विस्थापित व्हायला लागले असेल सरकारी कारवाई नुसार (हा आकडा याच धाग्यावर कुठेसा वाचला. माझ्याकडे याचा विदा नाही) तर हे धोरण अॅग्रेसिव्ह ठरते. मनमोहन सरकारने इतकी ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. घेतली असेलच तर त्याची माहिती लोकांपर्यंत पोचली नाही. कारवाई करणे आणि लोकापर्यंत ती पोचवणे हे मोदी सरकारने उचललेले योग्य पाऊल आहे. शिवाय मुद्दा फक्त पाकपुरता मर्यादित नाही. सरकारने परराष्ट्र धोरणात घेतलेली ठोस आणि आक्रमक भूमिका चीनबद्दलदेखील दिसते. इतर एका धाग्यात यावर सविस्तर लिहिलेले आहेच. परत लिहिण्यात काही हशील नाही.
४. काळा पैसा सरकारने परत आणला नाही. प्रत्येक माणसाला मिळणारे १५ लाख कुठे गेलेकाळा पैसा परत आणण्याची प्रक्रिया १ वर्षात पुर्ण होइल अशी अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे आहे. परंतु आधी त्याबद्दल काहिच होत नव्हते. आता हालचाली दिसत आहेत. हे सकारात्म पाउल आहे. १०० दिव्सांच्या वल्गना मुर्खपणाच्या होत्या. अजुनही काही गर्जना वल्गना या स्वरुपात मोडतील आणी भाजपा या वल्ग्नांची फळे एक ना एक दिवस नक्की भोगेल. मी याआधीही लिहिले होते की ममो सरकारच्या काळात खुपच औदासीन्याचे वातावरण होते आणि मोदींनी अपेक्षा अवास्तव वाढवुन ठेवल्या आहेत. याआधीही भाजपाने काही गोष्टीत पलटी मारलेली आहे जे त्यांच्या अपरिपक्वतेचे लक्षण होते. आजही आहे. पण काळा पैसा परत आणण्याच्या प्रक्रियेतील त्यांनी उचललेली पावले नक्कीच महत्वपुर्ण आहेत. त्यांचे परिणाम यथावकाश दिसतील अशी अपेक्षा आहे. १०० दिवसात पैसे भारतात आले नाहित (जे अपेक्षितच होते) आणि तश्या वल्गना केल्याने भाजपा आज अडचणीत आली आहे हे दिसतेच आहे. पण त्यांनी योग्य पावले उचलली आहेत हे देखील नक्की. दुसरा मुद्दा म्हणजे अजुन माझ्या अकाउंट मध्ये १५ लाख रुपये दिसत नाहित. तर मुख्य मुद्दा हा प्रत्येकाला १५ लाख रुपये देण्याचा नव्हता तर " परदेशातला काळा पैसा भारतात आणला तर प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात १५ लाख जमा करता येतील" असा होता. मोदींनी १५ लाख जमा करु असे म्हटले नव्हते. आता भाजपाचा वाचाळपणा हा की उगाच अव्वाच्या सव्वा आकडा सांगायचा. मी चुकत असेल तर सांगा पण हा आकडा होतो ७५०० बिलियन डॉलर्स (३० कोटी कुटुंबे * १५ लाख रुपये). भाजपावर हल्ला करायचा झाल्यास तो या मुद्द्यावर करता येतो की हा आकडा प्रचंड अव्यवहार्य होतो. ही जनतेची दिशाभूल आहे. पण मुळात १५ लाख खात्यात जमा होतील हे म्हणणे देखील चुकीचे आहे.
५. (अ) विम्याचे पैसे सरकारने घशात घातले. (ब) या पैशाची काही अकाउंटेबिलिटी नाही (क) एलआयसी ला डावलुन परदेशी कंपन्यांना प्राधान्य दिले (ड) प्रत्यक्ष पैसे मिळतील तेव्हा खरे(अ) विमा योजना सरकारने जाहीर केली म्हणजे ते पैसे सरकारच्या घशात गेले हा शोध कसा लागला देव जाणे. जर गेलेच असतील तर त्यात नक्की चूक काय ते देखील देव जाणे. विमा मोफत हवा असेल तर ती म्हणजे फार म्हणजे फार म्हणजे फारच अवास्तव अपेक्षा झाली. सध्या मिपावर उपरोध कळत नाही म्हणुन स्पष्टच सांगतो की हा पैसा विमा कंपन्यांना जाइल. १२ अणि ३०० रुपयात २ लाखाचा जो विमा मिळतो आहे तो मुळात प्रचंड स्वस्त आहे. याहुन जास्त स्वस्ताईची अपेक्षा करणे मुर्खपणाचे आहे आणि सरकारच्या सांगण्यावरुन विमा कंपन्यांनी पदराला खार लावुन तुम्हाला मोफत विमा द्यावा हे सध्या अव्यवहार्य आहे (भविष्ञात तसे होउ शकते). तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर हे की पैसे विमा कंपन्यांना जातील आणि त्याला घशात घालणे असे न म्हणता दिलेल्या सेवेचा मोबदला मिळवणे असे म्हणता येइल. (ब) सरकार अकाऊंटेबल नाही हा मुद्दा घेउयात. मुळात पैसे सरकारला जाणार नाहित हे सांगितलेले आहेच. त्यामुळे हा मुद्दाच खरे म्हणजे रद्दबातल होतो. तरीही उगा बोंबाबोंब करण्यासाठी थोड्याकाळासाठी मान्य करुयात की पैसा सरकारकडे जाणार. तरी सरकार असे प्रत्येक उत्पन्नाचा वेगळ तपशील देत नाही. आजपावेतो कुठल्याच सरकारने दिलेला नाही. जगभर इतरत्र देतात की नाही ते माहिती नाही. पण बहुधा देत नसावेत ते अव्यवहार्य आहे. सरकारकडे अजुन बरीच कामे असतात. शिवाय पैशाला एक मुख्य नियम लागू होतो "फंजिबिलिटी" त्यामुळे अमुक पैसा अमुक ठिकाणी वापरला असे होत नाही. त्यासाठी वेगळे "एस्क्रॉ" अकाउंट उघडावे लागते. प्रत्येक स्कीमला असे करणे अति अव्यवहार्य आहे आणि असे फक्त तेव्हाच करतात जेव्हा असे केल्याने काही विशेष हेतु साध्य होणार असेल. त्यामुळे सरकार असा प्रत्येक उत्पन्नाचा वेगळा हिशोब देत नाही. अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. (क) भारतीय विमा निगमला डावलले - अतिशयच चुकीचा मुद्दा. माझ्या माहितीनुसार भारतात विमा उद्योग करण्यास पात्र असलेल्या प्रत्येक कंपनीकडे हा बिझनेस जाउ शकतो. त्यात एलायसी देखील आली. इतरही अनेक कंपन्या आहेत. जेवढ्या मोठ्या प्रमाणावर हा उद्योग आहे ते लक्षात घेता आणि अश्याप्रकारच्या बिझनेसचे बिन्झनेस मॉडेल लक्षात घेता यात बर्याच कंपन्या असणार हे ओघानेच आले. यात कोणालाही डावलण्यात आलेले नाही. भारतीय विमा निगमला नाही. वादासाठी असे मान्य जरी केले की भारतीय विमा निगमला डावलण्यात आले आहे तरी हे नेहमीच चूक असेल असे नाही हे देखील लक्षात घ्यावे. कदाचित भारतीय विमा निगमला डावलणे त्यांच्या आणि भारताच्या हिताचे देखील असू शकते. त्यामुळे केवळ या मुद्द्यावरुन सरकारवर टीका करणे चुकीचे आहे. सरकारच्या प्रयत्नाने सामान्य जनतेला जे एंड प्रॉडक्ट मिळते आहे ते सामान्य जनतेच्या फायद्याचे आहे की नाही ते बघा. (ड) प्रत्यक्ष पैसे मिळतील तेव्हा खरे - खरे सांगा तुम्ही पॉलिसी डॉक्युमेंट वाचले आहे का? की न वाचताच पैसे भरले अथवा न भरण्याचा निश्चय केला? ते काहिही अस्सो म्हणा पण प्रत्येक पॉलिसी मध्ये कुठे ना कुठे तरी पाचर मारुन ठेवलेली असते, या पॉलिसीमध्येही असणार. म्हणजे सरसकट सगळे क्लेम नाकारले जातील असे नाही पण काही नक्कीच नाकारले जातील. केवळ त्याच मुद्द्यांवरुन उद्या सरकारला धारेवर देक्खील धरले जाइल. योजना सरकारच्या अंगलट कशी येइल हे बघितले जाइल. सरकारने याचा विचार आधीच करुन ठेवला असेल अशी आशा आहे. पण जोवर सरसकट सगळे किंवा अधिकतर क्लेम नाकारले जात नाही आहेत तोपर्यंत योजना यशस्वी झाली असे म्हणायला लागेल. हे लक्षात घेणे महत्वाचे की अगदी एलाअयसी सुद्धा १००% क्लेम स्वीकारत नाही. त्यामुळे या योजनेअंतर्गत काही क्ल्मे सुद्धा नाकारले जातीलच. मुळात घर बसा नही और लुटेरे आ गये हा अॅटिट्ञुड कशाला? आधी योजना उपलब्ध तर होउ देत. त्याचे रिझल्ट येउ देत. थोडे प्ल्स मायनस साठी वेळ जाउ द्यात मग निष्कर्ष काढा ना. आधीपासूनच हा निराशावादी सूर का?
६. हा धागा प्रचारकी आहेशंकाच नाही. प्रचारकी थाटाचाच आहे. पण म्हणुन तो पुर्णपणे अस्वीकारणीय आहे का? नाही. काही आकडे चुकीचे असतील पण त्यामागचे एंड आर्ग्युमेंट चुकते आहे काय? सगळेच मुद्दे निकाली काढण्याजोगे आहेत काय? नाही. तर मग मी म्हणेन की जे काही बरोबर चुकीचे लिहिले आहे त्याची गोळाबेरीज करता या धाग्याचा आशय मान्य होण्यासारखा आहे. सगळेच मुद्दे मान्य होतील असे नाही. प्रचारकी थाट तर होता होइतो टाळायला हवा होता.
In reply to विरुद्ध पक्षाने म्हणजे नक्की by मृत्युन्जय
In reply to विरुद्ध पक्षाने म्हणजे नक्की by मृत्युन्जय
In reply to विरुद्ध पक्षाने म्हणजे नक्की by मृत्युन्जय
In reply to या असल्या फिआस्को नंतर तरी by पिंपातला उंदीर
In reply to सतओ नही मूरा by मार्मिक गोडसे
In reply to श्रीगुरुजींना विनंती by श्रीरंग_जोशी
In reply to प्रतिसाद वाचून खूप हसायला आलं by श्रीगुरुजी
In reply to Modi sarkar fails Kargil by नांदेडीअन
In reply to कोणी खालील माहिती देईल का? by श्रीगुरुजी
उद्या भारताने सौरभ कालिया प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेले तरी पाकडे त्या न्यायालयाला अजिबात भीक घालणार नाहीत.आंतरराष्ट्रीय न्यायालयात काहीही होऊ द्या हो, किमान प्रयत्न तरी करायला पाहिजेत की नाही ? नाहीतर पुढच्या वेळी "मैं देश नही झुकने दुंगा...", "एक सिर के बदले दस सिर..." वगैरे डायलॉग मारता येणार नाहीत. There is no question of insulting our martyrs who give everything to the nation. I would rather quit politics than insult our martyrs. - Narendra Modi (29 Apr 2014) हा व्हिडिओसुद्धा बघा. यात पाकिस्तानचा एक सैनिक स्वतः कबूल करतोय की त्यांनीच सौरभ कालिया यांना मारले. https://www.youtube.com/watch?v=OCR88DAxKJ0 आंतरराष्ट्रीय न्यायालयाबद्दल तुम्हाला खूप माहित आहे. ही व्हिडिओ क्लिप पुरावा म्हणून वापरता येऊ शकते का तेसुद्धा सांगा, कारण पाकिस्तान आजवर म्हणत होता की आम्ही सौरभ कालिया यांना मारलेच नाही.
In reply to तिकडे दबावापुढे नमते घेऊन by नांदेडीअन
In reply to Modi sarkar fails Kargil by नांदेडीअन
In reply to Modi sarkar fails Kargil by नांदेडीअन
In reply to >>> याबद्दल काय बोलावे आता ? by श्रीगुरुजी
In reply to कारगिल च्या वेळी तथाकथित by पिंपातला उंदीर
In reply to कारगिल च्या वेळी तथाकथित by मृत्युन्जय
In reply to वाजपेयी सरकारने तसे काहिच by पिंपातला उंदीर
In reply to तुमच्या मुद्द्यांचा सारांश by मृत्युन्जय
In reply to तुमच्या मुद्द्यांचा सारांश by मृत्युन्जय
In reply to कारगिल च्या वेळी तथाकथित by मृत्युन्जय
In reply to >>> याबद्दल काय बोलावे आता ? by श्रीगुरुजी
केजरीवालांना हा प्रश्न उचलायला सांगा.आला का केजरीवाल मध्येच ! कॉंग्रॅट्स, आता दोन घास जास्त जेवण जाईल तुम्हाला. :)
In reply to केजरीवालांना हा प्रश्न by नांदेडीअन
In reply to तुम्ही जिकडे तिकदे मोदी मध्ये by मृत्युन्जय
तुम्ही जिकडे तिकदे मोदी मध्ये आणता त्याचे काय? या न्यायाने तुम्ही आत्तापावेतो एका राज्यातला सगळा दाणापाणी संपवला असायचा मग.असा एक कमेंट दाखवा माझा, जिथे मी विषयबाह्य बोललोय किंवा संबंध नसतांना मोदींचे नाव घेतले आहे.
च्यामारी अमित शहा आता त्याला