संसद: अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१५
प्रतिक्रिया
In reply to उत्तम धागा. by अर्धवटराव
In reply to . by hitesh
In reply to दि. २४-०२-२०१५ :लोकसभा by सव्यसाची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्टॉप दॅट ! { Gambler }In reply to दि. २५-०२-२०१५: लोकसभा by सव्यसाची
In reply to दि. २५-०२-२०१५: राज्यसभा by सव्यसाची
रुळाची लांबी १.३८ लाख किमी पर्यंत नेणार (१०% वाढ)हे कीती दिवसात होणार आहे कारण विकीपिडीआ प्रमाणे , २०११ पर्यंत ही लांबी ६४,४६० किमी होती.
In reply to दि. २६-०२-२०१५:लोकसभा by सव्यसाची
In reply to दि. २६-०२-२०१२: राज्यसभा by सव्यसाची
In reply to खुप छान उपक्रम चालवला आहे तुम्ही by अर्धवटराव
In reply to खुप छान उपक्रम चालवला आहे तुम्ही by अर्धवटराव
In reply to अर्धवटराव आणि सिद्धार्थ ४ - by सव्यसाची
In reply to दि. २-०३-२०१५: लोकसभा by सव्यसाची
In reply to दि. ३-३-२०१५ by सव्यसाची
In reply to दि. ४-३-२०१५ by सव्यसाची
In reply to येत्या आठवड्यातः लोकसभा आणि राज्यसभा by सव्यसाची
In reply to रोचक by विकास
In reply to नक्कीच. संविधानकर्त्यांनी by सव्यसाची
एखाद्या सदनामध्ये विधेयक ६ महिन्यापेक्षा अधिक काळ राहिले तरीही संयुक्त अधिवेशन घेता येते.घेता येते हे ठीकच. पण ते तसे घेण्याची सुचना फक्त सरकारकडूनच यावी लागते की विरोधी पक्षियांनादेखिल करता येते? की, घेता येते म्हणजे घेतले नाही तरी चालते? थोडक्यात, संयुक्त अधिवेशनाचे निकष समजले पण ते घेण्याची पद्धत समजली नाही.
In reply to घेता येते - कल्पना सुस्पष्ट नाही by सुनील
In case of a deadlock between the two houses or in a case where more than six months lapse in the other house, the President may summon, though is not bound to, a joint session of the two houses which is presided over by the Speaker of the Lok Sabha and the deadlock is resolved by simple majority.राष्ट्रपती हे अधिवेशन बोलावतात. राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करत असल्याने सरकारच हे अधिवेशन बोलावते असे आपण म्हणू शकतो. मला वाटत नाही कि यामध्ये विरोधी पक्षांसी काही सल्लामसलत केली जाते. शिवाय, संयुक्त अधिवेशनामध्ये कोणतेही दुरुस्ती सभासद सुचवू शकत नाहीत. ज्या दुरुस्त्यांमुळे दोन्ही सभागृहामध्ये मतभेद झाले आहेत त्यावर मतदान होते. संयुक्त अधिवेशनात चर्चा होते कि नाही यावर पण शंकाच आहे कारण विधेयक आधीच दोन्ही सभागृहामध्ये चर्चिले गेले आहे आणि कोणतीही दुरुस्तीची शक्यता नाही. असे अधिवेशन घ्यावेच असे बंधन नाही. लोकपाल विधेयकाच्या संदर्भातील टाईमलाइन: (विकी वरून साभार)
The bill was tabled in the Lok Sabha on 22 December 2011 and was passed by the house on 27 December 2011 as The Lokpal and Lokayuktas Bill, 2011. The bill was subsequently tabled in the Rajya Sabha on 29 December 2011. After a marathon debate that stretched until midnight of the following day, the vote failed to take place for lack of time.[13] On 21 May 2012, the bill was referred to a Select Committee of the Rajya Sabha for consideration. The bill was passed in the Rajya Sabha on 17 December 2013 after making certain amendments to the earlier Bill and in the Lok Sabha on 18 December 2013.[11] The Bill received assent from President Pranab Mukherjee on 1 January 2014 and came into force from 16 January 2014.इथे ६ महिने होऊन सुद्धा संयुक्त अधिवेशन घेतले गेले नाही. माझ्याही बऱ्याच शंका आहेत या ६ महिने कालावधीविषयी: १. जर हे विधेयक एका सदनाने पारित केले आणि दुसर्या सदनात गेल्यावर तिथल्या स्थायी समिती कडे ते विधेयक गेले ज्याचा अहवाल येण्यास ६ महिने अवधी लागला तर तेव्हा संयुक्त अधिवेशन घेता येईल का? २. ६ महिने म्हणजे कॅलेंडर प्रमाणे ६ महिने कि त्या सदनाचे वर्किंग ६ महिने?
In reply to धागा आवडला! by साती
In reply to दि. ९-३-२०१५: लोकसभा by सव्यसाची
In reply to अधिवेशन संपला का ? by कपिलमुनी
In reply to दि: ११-३-२०१५: लोकसभा by सव्यसाची
I am very grateful to Mr. Anand Sharma, and I will just point out the inadequacy in the 2010 Act, and the situation which was created. It can’t be anybody’s intentions, certainly not yours or your party’s, that electricity production in this country suffers. Nobody can have a vested interest in keeping India backward, and, therefore, this procedure has to be expedited. Now, the fallacy in your argument is this. The auctions could have gone on. But how does the land beneath which the mineral is located gets vested in the new person who succeeds in the auction? The 2010 Act had no provisionपण सिलेक्ट कमिटीकडे जायाचेच आहे असे विरोधी पक्षांना वाटत होते. सिलेक्ट कमिटी कडे जायचे असेल तर एका दुरुस्तीच्या माध्यमातून हे केले जाते. हि दुरुस्ती काल विरोधी पक्षांनी सुचवली. त्यानंतर वाद सुरु झाला कि ही दुरुस्ती चर्चेआधी मतदानाला घ्यायची की चर्चेनंतर. विरोधी पक्षांच्या मते, ही दुरुस्ती पहिल्यांदा मतदानाला घेतली पाहिजे कारण जर ही दुरुस्ती मंजूर झाली तर चर्चा सिलेक्ट समिती मध्ये होईल आणि इथल्या चर्चेला अर्थ राहणार नाही. तर सरकारच्या मते, कुठल्याही अश्या दुरुस्तीवर चर्चा झाल्याशिवाय मतदान करता येणार नाही कारण चर्चेमधून आम्ही इतर सदस्यांना आमच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू शकतो. या सगळ्या आदानप्रदानामध्ये २ तास गेले. शेवटी असे ठरले कि अर्धा तास विधेयकाच्या उद्देशावर चर्चा होईल त्याला मंत्री उत्तर देतील आणि हि दुरुस्ती मतदानाला टाकली जाईल. तेव्हा विरोधीपक्षनेते असे म्हणाले कि आम्ही काही यावर भाषण देणार नाही जोपर्यंत यावर मतदान होत नाही. तेव्हा भाजपा आणि त्यांच्या मित्रांनी चर्चेला सुरुवात केली. हळू हळू सगळ्याच सदनाने चर्चेत भाग घेतला. भाजपच्या सदस्यांनी बराच वेळ भाषणे दिली. शेवटी मतदानाची वेळ आली. अरुण जेटली यांनी अजून एक मुद्दा मांडला. १९५२ ते १९५५ च्या मधील एक रुलिंग त्यांनी वाचून दाखवले. त्यानुसार ज्या सदस्यांचे नाव सिलेक्ट समितीवर सुचवले आहे, त्या सदस्यांना या दुरुस्तीवर बोलता येत नाही. डॉ. आंबेडकर यांना,त्या वेळी, समिती कि भाषण असा पर्याय देण्यात आला. आजच्या दुरुस्तीवर काही सदस्य बोलले ज्यांचे नाव त्या दुरुस्तीमध्ये सिलेक्ट समितीचे सभासद म्हणून सुचवले आहे. तेव्हा हि दुरुस्ती infructuous आहे. तेव्हा सरळ विधेयक मतदानाला घेण्यात यावे. त्याला व्यंकय्या नायडू यांनी पुस्ती जोडली कि ज्या सदस्यांची नावे देण्यात आली आहेत त्यात सरकारी पक्षाचे प्रतिनिधी नाही. जर ही दुरुस्ती पारित झाली तर bad precedent तयार होईल. विरोधी पक्षांनी आजच मतदान घ्या असे सांगितले. शेवटी व्यंकय्या नायडू यांनी सिलेक्ट कमिटी मध्ये जाऊन वेळेचे बंधन राखत या विधेयकावर चर्चा व्हावी असे मत मांडले. त्याची वेळमर्यादा आणि सदस्य कोण असावेत यावर उद्या चर्चा करू असे सांगत सभागृह तहकूब झाले.
In reply to दि. ११-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
In reply to विमा विधेयक by सव्यसाची
In reply to एक प्रश्नः by विकास
In reply to दि. १२-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
In reply to दि.१३-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
In reply to दि.१३-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
तामिळनाडू मध्ये झालेल्या एका वाहिनीवरच्या हल्ल्याचा मुद्दा घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी करून पहिला पण अध्यक्षांनी त्यास परवानगी दिली नाही.आय स्मेल दडपषाही हिअर.
In reply to तामिळनाडू मध्ये झालेल्या एका by बॅटमॅन
In reply to दि. १६-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
In reply to १७-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
In reply to दि. १८-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
In reply to दि. १९-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
In reply to दि. २०-३-२०१५:लोकसभा by सव्यसाची
In reply to मोदी सरकारचा नवा विक्रम by श्रीगुरुजी
Nobody can have a vested interest in keeping India backwardहे पटत नाही. काही लोकांचा India backward असण्यामुळे फायदा होतोच. जसं टँकर लॉबी. फेब्रुवारी मार्च मधे उसाला पाणी सोडून झालं की पुण्याला पाणी कमी पडायला लागतं. तेव्हा एका धरणग्रस्त नेत्याचे टँकर लॉबी मधे असलेले कथित हितसंबंध लक्षात घेता ते पाणी का सोडलं जातं हे कळणं फारसं अवघड नसावं. बाकी संसदेमध्ये गोंधळ घालण्याचे काय नियम आहेत? सरकारला कामकाज करू न देणं या एकमेव उद्देशाने विरोधी पक्ष जर उगीचच गोंधळ घालत असेल तर त्यांच्या गोंधळ घालणार्या सदस्यांना मार्शल्स करवी "उचलून" नेता येत नाही का? असं का केलं जात नाही?
In reply to Nobody can have a vested by काळा पहाड
बाकी संसदेमध्ये गोंधळ घालण्याचे काय नियम आहेत? सरकारला कामकाज करू न देणं या एकमेव उद्देशाने विरोधी पक्ष जर उगीचच गोंधळ घालत असेल तर त्यांच्या गोंधळ घालणार्या सदस्यांना मार्शल्स करवी "उचलून" नेता येत नाही का? असं का केलं जात नाही?मी गेले ४-५ अधिवेशन पाहतो आहे. जे लोक गोंधळ करतात त्यांना समज दिली जाते. फक्त एकदा राज्यसभेत असे झाले आहे कि एका सदस्याला एका दिवसासाठी सस्पेंड केले होते. लोकसभेत मी असे काही पाहिले नाही.
In reply to आजपासून संसदेच्या by सव्यसाची
In reply to १. राज्यसभेसाठी जर नवीन by अन्या दातार
I would like to take your permission to repeat our record. In wheat, we raised the MSP from Rs. 640 to Rs. 1400 per quintal. In rice, we raised the MSP from Rs. 560 to Rs. 1310 per quintal. In sugarcane, we raised the MSP from Rs. 73 to Rs. 220 per quintal. But what has the current regime done over the last year? The MSP of wheat has been raised by Rs. 50; the MSP of sugarcane has been raised by Rs. 10; and the MSP of cotton has been raised by Rs.50. As if that was not enough, our farmers are struggling with various problems.
During our time, agriculture grew at 4.1 per cent. In the previous NDA Government, the ‘India Shining’ Government, the record of agricultural growth rate was 2.6 per cent every year. Your Prime Minister, during the campaign, spoke to the farmers and said that he would look after them. The MSP is where it was; the rate of agricultural credit has not improved, and agricultural growth rate is one per cent.
I would like to praise him(श्री गडकरी) because he is the one Minister here who speaks his heart and tells the truth. Therefore, I would like to praise him. उन्होने कहा की किसान को न ही भगवान पर न ही सरकारपर भरौसा करना चाहीये
As if that was not enough, agricultural growth rate is stagnating; farmer does not get credit; MSP is where it was, and the weather lets the farmer down.काही एक्सपर्ट्स म्हणाले १८० लाख हेक्टरमध्ये नुकसान आहे. पंतप्रधान म्हणतात नाही एक्सपर्ट चुकीचे सांगताहेत १०६ लाख हेक्टरमध्ये नुकसान झाले. तर त्याच सरकारचे कृषी मंत्रालय म्हणते पंतप्रधानही चुकीचे आहे नुकसान ८०लाख हेक्टरमध्येच झालेय! नक्की खाय खरंय? या सरकारमध्ये या समस्येबाबत इतका असमंजस असेल तर त्यावर उपाय कुठून करणार? गहु गोदामांत पडून आहे सरकार तो उचलतही नाही. शेतकरी खते मागायला जातात तर त्यांच्यावर लाठीमारी होते असे स्वामीनाथनजी आजच शुन्य प्रहरात म्हणाले. आपकी सरकार सुट बुट की सरकार हहै .. व्यवधान.. सुट का माला खत्म हो चुका है, आपने उसका ऑक्शन कर दिया है इसिलीये चलो हम उसके उपर कुछ नही बोलेंगे या निर्णयाचा परिणाम ६०टक्के जनतेवर होणार आहे. तेव्हा कॉर्पोरेट्सची बाजु बदला. शेतकर्यांकडे बघा असा सल्ला मी पंतप्रधानांचा देतोय. === त्यानंतरही अनेक भाषणे झाली. श्री वेंकय्या नायडू यांनी वेळ मारून नेणारे एक भाषण केले ते ही चांगले होते. मात्र आजचा दिवस श्री गांधी यांच्या नावावरच लिहिला गेला.
In reply to लोकसभा:२३-०४-२०१५ by सव्यसाची
In reply to लोकसभा:२४-०४-२०१५ by सव्यसाची
In reply to राज्यसभा:२४-०४-२०१५ by सव्यसाची
In reply to लोकसभा: २७-०४-२०१५ by सव्यसाची
In reply to लोकसभा: २८-०४-२०१५ by सव्यसाची
आज संसदेच्या अर्थसंकल्पीय