कोण जिंकणार दिल्ली?
प्रतिक्रिया
In reply to ऐकावं ते नवलच! by खेडूत
In reply to >>> त्यांच्या विरोधात निकाल by श्रीगुरुजी
इतक्या फुसक्या कारणावरून उमेदवारी रद्द होणे शक्य नाही.वरकरणी असे वाटत आहे. पण तरीही... इंदिरा गांधींची लोकसभेवर निवडणुक अशाच फुसक्या कारणांवरून हायकोर्टाने रद्द केली होती. ती कारणे होती: १. त्यांनी ज्या स्टेजवरून निवडणुक प्रचार सभेत भाषण केले त्या स्टेजची उंची नियमांमध्ये दिली आहे त्यापेक्षा जास्त होती. २. ते स्टेज उत्तर प्रदेशातील पब्लिक वर्क्स डिपार्टमेन्ट कडून करून घेतले होते. ३. त्या स्टेजसाठीची आणि सभेसाठीची वीज उत्तर प्रदेश वीजमंडळाकडून घेण्यात आली होती. ४. त्यांच्यासाठी प्रचार करणार्यांमध्ये असलेल्या यशपाल कपूर हा गृहस्थ सरकारी नोकरीत होता.त्याने सरकारी नोकरीचा राजीनामाही दिला होता पण त्याचा राजीनामा विधीवत मंजूर केला जायच्या आधीच त्याने प्रचाराला सुरवात केली. इंदिरा गांधींवरील इतर महत्वाचे आरोप-- मतदारांना लाच द्यायचा प्रयत्न करणे वगैरे कोर्टाने नाकारले पण वरकरणी फुसक्या वाटणार्या आरोपांवरून त्यांना दोषी ठरविले होते.इंदिरा गांधींची निवडणुक रद्द करायच्या या प्रकाराला लंडनमधील 'द टाईम्स' या वर्तमानपत्राने Firing the Prime Minister for a traffic ticket असे म्ह्टले होते. अनेकदा अशा वरकरणी लहान वाटणार्या गोष्टी सर्वात जास्त डोकेदुखी निर्माण करतात. असे होऊ शकेल का? शक्यता कमी आहे हे मान्य.तरीही ती शक्यता शून्य आहे का? अवांतरः अरविंद केजरीवालांना हे राजकारणाचे गेम समजून घेणे गरजेचे आहे असे दिसते. २०१२ मध्ये मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती उत्तर प्रदेशातील चरखारी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. १९९३ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने हरियाणाच्या दोन माजी मंत्र्यांना उमेदवारी दिली होती. राज्यसभेवर एखाद्या राज्यातून निवडून जाण्यासाठी सुध्दा त्या राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदवले असणे गरजेचे असते.या अटीतून कशी पळवाट काढली जाते ते अगदीच जगजाहीर आहे. मनमोहन सिंग आसामातून, अरूण जेटली गुजरातमधून, व्यंकय्या नायडू मध्य प्रदेशातून, गुलाम नबी आझाद महाराष्ट्रातून निवडून गेले. इतकेच नव्हे तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संरक्षणमंत्रीपदाची शपथ घेतली आणि लगेचच उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज भरला. म्हणजे या सगळ्या नेत्यांनी त्यांचे नाव त्या राज्यातील एखाद्या मतदारसंघात मॅनेज केले होते हे नक्कीच.ते अरविंद केजरीवालांनी केले नसेल आणि त्या कारणासाठी त्यांची उमेदवारी रद्द झाली तर मात्र ती एक दुर्दैवी गोष्ट असेल. हे माझ्यासारखा आआपचा कट्टर विरोधक लिहित आहे हे विशेष. कायदा ही गोष्ट बघू शकणार नाही.तरीही टू बी फेअर टू हिम, या कारणावरून त्यांची उमेदवारी रद्द होऊ नये असे वाटते.
In reply to तसे झाल्यास दुर्दैवी असेल by क्लिंटन
In reply to दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये by क्लिंटन
In reply to माफ करा, इथे रिप्लाय करणार by नांदेडीअन
In reply to जरा सत्य जाणून घेऊया. by श्रीगुरुजी
In reply to गुर्जी, खरं सांगु का? एवढं by हाडक्या
In reply to माफ करा, इथे रिप्लाय करणार by नांदेडीअन
In reply to परत परत तेच तेच चालू आहे. by असंका
In reply to आआपला बहुमत मिळणार हे आता by श्रीगुरुजी
एकंदरीत आआप हा इतरांपेक्षा वेगळा पक्ष नसून भारतातील इतर कोणत्याही राजकीय पक्षासारखाच अजून एक पक्ष आहे.खरय. पण, आम्ही इतरांपेक्षा वेगळे, असे म्हणणारे कुणी दुसरेच होते. नै का? ;)
In reply to वायले by सुनील
In reply to एकेकाळी 'पार्टी विथ डीफरन्स by दुश्यन्त
In reply to बादवे, या निवडणुकीत केजरीवाल by श्रीगुरुजी
In reply to दिल्लीच्या लोकल केबल by नांदेडीअन
In reply to दिल्लीच्या लोकल केबल by नांदेडीअन
In reply to >>> दिल्लीच्या लोकल केबल by श्रीगुरुजी
In reply to आणि by नांदेडीअन
In reply to माझ्या घरीसुद्धा काहीवेळा by श्रीगुरुजी
In reply to इतक्या लवकर बॅकफुटवर येत जाऊ by नांदेडीअन
In reply to तुम्ही काहीही समजूत करून by श्रीगुरुजी
भारतीय जनता पार्टी (बीजेपी) के प्रधानमंत्री पद के उम्मीदवार नरेंद्र मोदी ने कांग्रेस की स्टार प्रचारक प्रियंका गांधी पर पलटवार करते हुए कहा कि निचली जाति से होने की वजह से उनकी राजनीति को नीचा कहा जा रहा है। प्रियंका ने सोमवार को एक जनसभा में कहा था कि बीजेपी उनके 'शहीद' पिता पर नीच राजनीति कर रही है। बीजेपी के पीएम कैंडिडेट ने ट्विटर पर बिना किसी का नाम लिए कहा, 'सामाजिक रूप से निचले वर्ग से आया हूं, इसलिए उन लोगों के लिए मेरी राजनीति नीच राजनीति ही होगी।'
In reply to गोत्राचा अपमान आणि नीच जात by कपिलमुनी
In reply to ते बरोबर आहे हो. पण ही तुलना by श्रीगुरुजी
In reply to दोघे या बाबतीत by कपिलमुनी
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
In reply to अगदी मनातले बोललात by क्लिंटन
In reply to १०. निवडणुकीतली हार-जीत by चिनार
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
In reply to अरविंद केजरीवाल हे अत्यंत by चिनार
In reply to भाजपच्या या नवीन प्रवक्त्यावर by नांदेडीअन
In reply to The Delhi Elections by नांदेडीअन
In reply to The Delhi Elections by नांदेडीअन
In reply to वाजपेयी by कपिलमुनी
In reply to वाजपेयी by कपिलमुनी
In reply to वाजपेयी by कपिलमुनी
४९ दिवसांमध्ये केजरीवालला भगोडा म्हणणारे सोयीस्कररीत्या वाजपेयींचे १३ दिवसांचे सरकार विसरतात..:) आआपला पाठिंबा कशामुळे मिळतो हे समजले. खरोखर काय घडले होते वगैरे विचार करायच्या भानगडीत न पडता कशाचाही कशाशीही बादरायण संबंध जोडून नुसती फेकुगिरी करायची आणि इतक्या मोठ्याने ओरडायचे की हाच मुद्दा खरा असे सगळ्या जगाला वाटायला लागावे. असो.
In reply to :) by क्लिंटन
In reply to :) by क्लिंटन
In reply to सरकार by कपिलमुनी
त्याचप्रमाणे केजरीवाल यांनी विधानसभेमध्ये जे बिल मांडले ते पास झाले नाही . हा कोणत्याही सरकारचा नैतिक पराभव असतोसगळे रामायण झाल्यानंतर रामाची सीता कोण!! हे बिल विधानसभेत मांडण्यासंदर्भात उपराज्यपालांनी सॉलिसिटर जनरलचे मत घेतले.सॉलिसिटर जनरलनी मत दिले की उपराज्यपालांच्या शिफारसीशिवाय हे विधेयक विधानसभेत मांडता येणार नाही.तरीही केजरीवालांनी हे बिल मांडायचा प्रयत्न केला आणि तसे करणे घटनाबाह्य होते.वर 'हे बिल मांडावे का' यावर सभागृहाचे मत घेतले. उपराज्यपालांची परवानगी नाही म्हणून हे बिल मांडणे घटनाबाह्य आहे या (भले तांत्रिक) कारणावरून भाजप आणि काँग्रेसने हे बिल मांडायला विरोध केला.त्यावर 'सब मिले हुए है' असे म्हणत हे महाशय राजीनामा देऊन पळून गेले.एकूणच काय तर पहिल्या दिवसापासून हे महाशय पळून जायला कारण शोधत होते ते त्यांना या बिलाच्या निमित्ताने मिळाले. उद्या हे सत्तेवर आले आणि विधानसभेत केंद्रातील मोदी सरकारविरूध्द अविश्वास प्रस्ताव मांडला तर विधानसभेला केंद्र सरकारविरूध्द अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही आणि जरी असा प्रस्ताव विधानसभेने मंजूर केला तरी त्याचा तिळमात्र उपयोग होणार नाही या कारणासाठी जर भाजप आणि काँग्रेसने त्याला विरोध केला तरी परत म्हणणार का की 'सब मिले हुए है'?? वाजपेयींना राष्ट्रपतींनी ३१ मे १९९६ पूर्वी बहुमत सिध्द करायला सांगितले होते.त्यामुळे वाजपेयींचा विश्वासप्रस्ताव आणणे आणि त्यावर चर्चा होणे पूर्णपणे घटनेतील तरतुदींना धरून होते. केजरीवालांनी मुळात अशा तरतुदींचा भंग करून बिल मांडायचा प्रयत्न केला. तेव्हा वाजपेयींची केस आणि केजरीवालांची केस पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्या एकाच तागडीत कशा काय तोलू शकता?
In reply to दोन्ही केस पूर्णपणे वेगळ्या आहेत by क्लिंटन
In reply to सरकार by कपिलमुनी
In reply to काळा पैसा by आजानुकर्ण

In reply to (No subject) by नांदेडीअन
In reply to केजरीवालला कोण पाठिंबा देत आहे? by क्लिंटन
In reply to यादीत आणखी एक भर by क्लिंटन
In reply to >>> या लीस्टमध्ये आता जामा by श्रीगुरुजी
In reply to केजरीवालला कोण पाठिंबा देत आहे? by क्लिंटन
In reply to केजरीवाल वाय. झेड. माणुस आहे हो.... by होबासराव
खेजरीवाल पे़क्षा काँग्रेस परवडेल दिल्ली कराना...याच चर्चेत मी लिहिले पण आहे की शीला दिक्षित यांच्या सरकारने दिल्लीसाठी अनेक चांगल्या गोष्टी केल्या होत्या.आजही अजय माकन हे चांगले मुख्यमंत्री बनू शकतील हेच माझे मत आहे-- किरण बेदींपेक्षाही.मी केंद्रात भाजपला समर्थन देत असलो म्हणून राज्यातही भाजपलाच समर्थन द्यायला हवे असे नक्कीच नाही. विशेषतः १९९३ ते १९९८ या काळात दिल्लीत भाजपच्या मदनलाल खुराणा आणि साहिबसिंग वर्मा यांनी फारसे काही केले नसताना आणि दिल्लीतील महानगरपालिकांमध्ये भाजपचा कारभार उत्तम आहे असे कोणी म्हणू शकेल असे वाटत नाही अशी परिस्थिती असताना.मी दिल्लीत मतदार नाही म्हणून या गोष्टीचा तितका विचार केलेला नाही पण कदाचित मी दिल्लीत मतदान करू शकत असतो तर मी भाजपलाच मत दिले असते का या प्रश्नाचे उत्तर १००% हो असे नक्कीच देऊ शकत नाही. पण आम आदमी पक्षाचा मात्र अगदी कडाडून विरोधच आहे :)
In reply to सहमत by क्लिंटन
In reply to 3.00 pm by नांदेडीअन
In reply to आताच बुखारींच्याकडून वक्तव्य by सव्यसाची
In reply to भाजपानेच डिल केलेली होती by नांदेडीअन
In reply to आप ला मतदान करा आणि by सव्यसाची
In reply to तुमच्यासारखेच ‘खरे खोटे कुणास by नांदेडीअन
In reply to तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. by सव्यसाची
In reply to अहो, इतका मोठा पोपट झाल्यावर by नांदेडीअन
ज्या तातडीने भाजपाचे प्रवक्ते टीव्हीवर येऊन आप आणि बुखारीबद्दल बोलत होते, त्यावरून निदान मला तरी असेच वाटते की जनतेमध्ये एक चुकीचा संदेश पसरवण्यासाठी बुखारीला असे वक्तव्य करण्यासाठी भाजपानेच सांगितले असावे.अरुण जेटली यांनी, माझ्या माहितीप्रमाणे, पहिल्यांदा उत्तर दिले. पण त्यात फक्त हाच मुद्दा नव्हता. आता काही वेळानी सगळ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. कॉंग्रेस ने पण दिली आहे. भाजपने बुखारींना सांगितले आणि बुखारींनी ते ऐकले हे आश्चर्यजनक आहे. बाकी आपली मते बनवण्याचा आपल्याला अधिकार आहेच. असो.
In reply to 3.00 pm by नांदेडीअन
In reply to काय सांगता? by क्लिंटन
In reply to (परत एकदा) सुदैवाने देवाने by नांदेडीअन
In reply to टिपीकल आपटर्डचे उत्तर :) by क्लिंटन
In reply to टिपीकल आपटर्डचे उत्तर :) by क्लिंटन
In reply to काय सांगता? by क्लिंटन
In reply to गणंग संगत. by अर्धवटराव
In reply to >>> केजरीसाहेब गुजरातचं by श्रीगुरुजी
In reply to अमित शाह अजूनही तडीपार by पिंपातला उंदीर
In reply to 3.00 pm by नांदेडीअन
In reply to >>> This is the difference ! by श्रीगुरुजी
In reply to @श्रीगुरुजी- डेरा सच्च्या by पिंपातला उंदीर
In reply to >>> This is the difference ! by श्रीगुरुजी
In reply to मुसलमान मते किती भाजप ला by गणेशा
In reply to >>> मुसलमान मते किती भाजप ला by श्रीगुरुजी
In reply to @गुर्जी - डेरा सच्चा सौ च by पिंपातला उंदीर
In reply to मग तस्लिमा नसरीन यांना ठार by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे एकूण काय ? कॉंग्रेस by पिंपातला उंदीर
In reply to गुर्जी बोलेनात , गुर्जी by पिंपातला उंदीर
In reply to म्हणजे एकूण काय ? कॉंग्रेस by पिंपातला उंदीर
In reply to हे मी आधी पण एका प्रतिसादात by श्रीगुरुजी
In reply to Party with difference बद्दल by पिंपातला उंदीर
In reply to >>> Party with difference by श्रीगुरुजी
In reply to हेच भाजप मधले भ्रष्टाचारी by पिंपातला उंदीर
In reply to यातल्या बहुतेक गोष्टींचा by श्रीगुरुजी
In reply to यातल्या बहुतेक गोष्टींचा by श्रीगुरुजी
In reply to सोयीस्कर निष्कर्ष आपण काढता by गणेशा
In reply to >>> भाजपचे दिल्लीतील महत्वाचे by श्रीगुरुजी
In reply to काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही by पिंपातला उंदीर
In reply to घेतलाच नव्हता. याविषयी by श्रीगुरुजी
In reply to म्हणजे फडणवीस हे पण पलटणीस by ग्रेटथिंकर
In reply to घेतलाच नव्हता. याविषयी by श्रीगुरुजी
In reply to >>> भाजपचे दिल्लीतील महत्वाचे by श्रीगुरुजी
In reply to सोयीस्कर निष्कर्ष आपण काढता by गणेशा
In reply to हेच भाजप मधले भ्रष्टाचारी by पिंपातला उंदीर
In reply to असले प्रश्न विचारू नका हो. by नांदेडीअन
In reply to इतक्यात आनंदी होवू नका. by श्रीगुरुजी
In reply to अच्छा, मी परत आलो त्याचा राग by नांदेडीअन
In reply to >>> मुसलमान मते किती भाजप ला by श्रीगुरुजी
>>> जी मते कधीच भाजप ला मिळत नाही त्यासाठी कशाला असेल नौटंकी.. असा साधा प्रश्न कोणाला ही पडेल त्यात टेक्निक ते काय ? वर सविस्तर उत्तर दिले आहे. यातली ९० टक्क्यांहून अधिक मते जरी भाजपला मिळत नसली तरी आआआप हा या मतांचा सोल कस्टोडिअन नाही. त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत. यातला बहुसंख्य वाटा आपल्याच पदरात यावा यासाठी ही सारी नौटंकी. गुपचूप पाठिंबा मागणे आणि नंतर जाहीररित्या पाठिंबा नाकारणे ही नौटंकी केजरीवालांच्या नाटकी स्वभावाला साजेशीच आहे.त्या मतांचे अनेक वाटेकरी आहेत हे आपल्यालच वाटते.. समस्त दिल्लीकरांना पुर्ण बहुमतातील सरकार हवे आहे आणि ते आप किंवा भाजपच देवु शकणार असल्याने, सामान्य जनता या दोन पक्षापैकीच एकाला वोटींग करेन.. इतर पक्षांना वयक्तीक लेवल वरील रिलेशन्शिप असणारेच वोट येथे मिळतील. म्हणुन इतर अपक्ष दिल्लीत जास्त निवडनु येणार नाहीत. म्हणुन फतवा फक कॉन्ग्रेस ला वोट करु नका म्हंटले असते तरी ती मते आप लाच पडली असती.
>>> कुठल्याही मुद्द्याला फिरवुन आपलेच म्हणने कसे बरोबर असते हे आप नाही भाजप कायम खेळतो असे मला वाटते. आआपवाले तेच करत असतात. काल वर्तमानपत्रात भाजपने दिलेल्या जाहिराती म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आणि आआपची जाहिरात म्हणजे उल्लंघन नाही हा आआपचा दावा आहे. या उदाहरणावरून हे लक्षात येईल.हे म्हणने का सु नये, जर निवडनुकीच्या अगोदर टीव्हीवरील जाहिरातींना बंदि असेन.. प्रचार करण्यास बंदि असेन तर पेपर न्युज पण तश्याच न्युज मध्ये आले पाहिजे असे म्हणने आपणास चुकीचे का वाटते ? की अज्ञात सोर्स कडुन पैसा मिळाला म्हणुन कीती ही खर्चकरायचा का ?
>>> आप ज्या स्वच्छ राजकारणासाठी राजकारणात आली आहे , तेंव्हा भाजप कॉन्ग्रेस त्यांना जेरीस आणणारच.. आआपचे राजकारण स्वच्छ नाही. संशयास्पद देणग्यांवरून हे स्पष्ट आहे.ज्यांना संशयास्पद देणग्या घ्यायच्या असतात ते नेट वर माहीती देणार कशाला या संशयाच्या. आणि तो चेक जर आप कडे आला असेन तर तोच चेक काय बँकेने भाजप ला दिला काय पुन्हा ? दुसरा मुद्दा ९५२ (७३ %) करोड रुपये भाजप ला अज्ञात सोर्स कडुन मिळाअले आहेत आणि ८२ % कॉन्ग्रेस ला. तर त्यांना पहिली नैतिकताच नाही आप वर आरोप करण्याची ? त्यांनी आपला शहनिशा करायला काय झाले विचारायचे पण स्वता मात्र कॅश घ्यायची असे का ? मोदींच्या एका सभेला येणारा खर्च महाराष्ट्र निवडनुकीवेळेस ही पाहिला आहे आम्ही. त्यामुळॅ पैसे कोणाकडुन आण इकसे येतात भाजप ला हे येथे सांगण्याची गरज नाही.. कदाचीत त्यामुळॅच भांडवलदारांना सवलती चालु आहेत.
>>> असो आप चा उद्य सर्व प्रमुख पार्ट्यांना विचार करण्यास लावणारा आहे . आणी हे ही खुप आहे असे वाटते... त्यामुळॅच स्वच्छ प्रतिमेचा नेता न सापडल्याने किरण बेदिंना भाजप ला आयात करावे लागले. किरण बेदी अनेक दिवसांपासून भाजपत यायच्या तयारीत होत्या. निवडणुकीत किरण बेदींचा दिल्लीत फायदा होईल असे वाटले म्हणून त्यांचा अधिकृत प्रवेश झाला.किरण बेदी असतील हो लाख यायला तयार पण भाजप ने त्यांना मुख्यमंत्री उमेदवार केले आहे, असे आयात उमेदवार भाजप ला का घ्यावे लागतात.. बिन्नी पण त्यातीलच एक. त्यावरुनच कळते आहे, मागिल वेळेस बिन्नीला खतपाणी कुठुन मिळत होते
>>> भाजप बद्दल मला राग नाहिये खरे .. अटल बिहारी वाजपेयी हे माझ्या आवडत्या ४ नेत्यांमध्ये आहेत. पण भाजप कमालीचा अहम बाळगुन असलेला पक्ष आहे याची चीड वाटते. अखिल ब्रह्मांडात आम्हीच तेवढे स्वच्छ, नीतिमान, पारदर्शक आणि इतर सर्वजण भ्रष्टाचारी, अनीतिमान, छुपे व्यवहार करणारे या आआपच्या अहंकाराबद्दल आपले काय मत आहे?आम्ही तेव्हडे स्वच्छ असे आप का माणते कारण ते असे म्हणत नाही प्रत्येक राजकारणी भ्रष्ट आहे, ते म्हणतात भाजप आणि कॉन्ग्रेस अनेक भ्रष्ट नेत्यांना पाठीशी घालते.. नावे सांगायची गरज नसावी असे वाटते. आणि त्यामुळे आप स्वताला स्वच्छ समजते. भगोडा चे जेव्हडे भांदवल केले गेले त्याच अर्थ ते स्वच्छ नव्हते असे लावता येणार नाही.
>>> असो. जसा भाजप तसेच समर्थक असो. जसा आप तसेच समर्थक.मी तुमच्या मागच्या धाग्यावर राष्ट्रवादी च्या बाजुने लिहिले होते. मी एकदा भाजप ला .. एकदा शिवसेनेला ही वोट केले आहे.. कारण ते सदश्य कसे आहेत यावरुन मी वोट करतो. मागील वेळेस ही मी भाजप लाच वोट करणार होतो . पण आमच्या चिंचवड विधानसभेत भाजप ने आयात उमेदवार राष्ट्रवादीचा घेतला आणि लोकसबेह्ला ज्या विरुद्ध मत दिले त्यांनाच मत कसे द्यायचे म्हणुन आणि ५००० रुपये धुडकावुन मी राष्ट्रवादीला वोट केले हरणार होते ते तरी. त्यामुळॅ कोणाचे समर्थक असण्यापेक्षा स्वच्छ आणि सरळ राजकारणाला माझा पाठिंबा आहे. म्हणुन दिल्लीमध्ये आप ला माझा पाठिंबा आहे. फक्त भाजपचीच पाठराखन किंवा फक्त आप विरोध (क्लिंटन सारखा मला जमत नाहि . --- जाता जाता.. दिल्लीत भाजप किंवा आप कोणी ही जिंकले तरी सक्षम विरोधी पक्ष ही यापैकी एकास होता येइल त्यामुळॅ दिल्लीची कामे होतील असे वाटते. आता पर्यंत भाजप गेल्या १६ वर्षाचा हिशेब ठेवत आहे.. पण त्याच दिल्ली महानगरपालिकेत भाजप सत्तेवर होता आणि तो हिशेब त्यांचा ही थोड्या फार प्रमाणाअत आहे.. असो तरीही शुभेच्छा . तसे ही किरण बेदी काय अणि अरविंद केजरीवाल काय दोघे ही स्वच्छ राजकारण करतील आणि दिल्ली पुढे न्हेतील फक्त मोदी प्रतिमा किरण बेदींना आता सारखे झाकोळुन टाकणार नाहीत हे पाहिले पाहिजे. आप सत्तेत येवो आणि जे लोक रस्त्यावर आंदोलन करणारे होते ते सत्तेत येवुन मुजोर सत्ताशीशांना जागा दाखवावी असे मनोमन वाटते.
In reply to शेवटचा रिप्लाय म्हंटल होते by गणेशा
In reply to >>> त्या मतांचे अनेक वाटेकरी by श्रीगुरुजी
मग तुम्हाला काय वाटते? मुस्लिमांची १००% मते फक्त आआपलाच मिळणार अशी समजूत आहे काय तुमची?नाही, परंतु ९९ % मते भाजप ला पडणार नाहीत ही खात्री भाजपला ही होती आणि आप ला ही होती. कॉग्रेस ला यावेळेस जास्त मते पडणार नाहीत या साठी वेगळ्या विश्लेषणाची गरज नसावी.
बादवे, आआपचाही सर्व निधी ज्ञात स्त्रोतांकडून आलेला नाही. २ कोटी रूपयांचा मूळ स्त्रोत अजून अज्ञातच आहे.अहो, ९५२ कोटी जेंव्हा अनक्नोन सोर्स कडुन आणि जास्त करुन कॅश म्हणुन घेतले गेले तेंव्हा कुठला क्रायटेरीआ (फिलटर) लावला गेला होता का भाजप कडुन . निदान आप ने चेक घेतला.. पॅन नं त्याच्याकडे आहेत. त्याही पुढे जाउन चुक होत असतील तर ते आनखिन काय करु शक्तील ते पाहणार आहेत असे ते बोलले. भाजप वाले आपण कसे ही पैसे घेतो तसेच आप पण घेतोच की कुटेह वेगळे आहेत ते असे का दाखवु इच्छित आहे ? स्वता कसे वेगळे आहेत हे सांगणारेच आज आपण वेगळे नाहे तर कोणीच नाही हा प्रयत्न खरेच भाजप साठी हाश्यास्पद वाट नाही का ? जास्त एक्प्लनेशन देत नाही, वरती एक लिंक दिली आहे त्यात हे आले आहे
आआपवाले स्वतःला वाटेल ते समजतील. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. ते स्वच्छ आहेत का नाहीत हा वेगळा मुद्दा आहे. अत्यंत चुकीच्या कारणावरून राजीनामा देऊन जबाबदारी झटकून ते पळून गेले ही वस्तुस्थिती आहे.ठि काहे त्या साठी त्यांनी माफी मागितली होती. आणि चुक केली होती कुठला गुन्हा तर केला नव्हता असा त्यांचा दावा होता. चुका कोणाअकदुन होत नाहीत ? फक्त काही राजकारणी मान्य करतात काही नाही. २००२ च्या चुका मोदींल्कडुन मान्य झाल्या नाहीतच ना. म्हणुन ती चुक नव्हती असे आपण कसे म्हणु शकता ? आणि तरीही त्या ४९ दिवसाचे योग्य भांदवल आप ने निवडनुकित केले. आणि भाजप ला ८ महिन्याचे मुल्यांकन पण देता आले नाही. असो...
In reply to मग तुम्हाला काय वाटते? by गणेशा
In reply to >>> This is the difference ! by श्रीगुरुजी
In reply to आज मतदान केल्यानंतर किरण बेदी by नांदेडीअन
In reply to >>> त्यातला एक माणूस म्हणाला, by श्रीगुरुजी
In reply to दोघात फरक तो काय? by पिंपातला उंदीर
In reply to मग कोण लाईव्ह टीव्हीवर पकडले by श्रीगुरुजी
In reply to दुसरा एक माणूस कॅमेर्यापुढे by पिंपातला उंदीर
In reply to पैसे देतानाचे लाईव्ह by श्रीगुरुजी
In reply to आता तर भाजप वाल्यांचे by पिंपातला उंदीर
In reply to निवडणुकीच्या आधीच by श्रीगुरुजी
In reply to आप ने हे दाखवुन दिले आहे की by गणेशा
In reply to आप ने हे दाखवुन दिले आहे की by गणेशा
In reply to >>> आप ने हे दाखवुन दिले आहे by श्रीगुरुजी
सीसीटीव्ही असावेत ना. पण अवास्तव आश्वासने कशाला? दिल्लीत १५ लाख सीसीटीव्ही बसविण्याचा खर्च कोण करणार? शेवटी केंद्राचीच मदत लागणार ना?हे अवास्तव अश्वासन आपल्याला वाटते आहे, मला किंवा इतर काही लोकांने ते अवास्तव वाटत नाही. आणि तो खर्च कोठुन करणार ते कळेलच. की दिल्लीची अर्थ व्यव्स्थापण फक्त भाजप आणि कॉन्ग्रेस लाच माहिती आहे ? केंद्राची मदत शेवटी लागणार म्हण्जे फक्त पैश्यासाठी नाही तर काही निर्णय बरोबरीने घ्यावे लागतीलच.. आणि भाजप ने ते केले नाहि तर केंद्रात ही काही वर्षांनी पुन्हा निवडनुक होयील तेंन्व्हा लोक मुल्यांपण करतीलच.
>>> दिल्लीत भाजप्ने ही ३० % विज कटोती सांगितली आहेच .. विजबिल कंपण्याण्चे ऑडीट भाजप ने थांबवले आहे. पुन्हा एकदा अपप्रचार. ऑडीटच्या निर्णयाविरूद्ध वीज कंपन्याच नायालयात गेल्या होत्या. तेव्हा भाजप सत्तेवर नसून काँग्रेस सत्तेवर होती.भाजप्णे ३० % विज कटोती चे अश्वासन दिलेले आहे निवडनुकी पुर्वी मान्य नसेल तर शोधुन द्यावे लागेल तुम्हाला नेट वर. राहता राहिला प्रश्न कंपण्याच ऑडीट करण्या विरोधार कोर्टात गेल्या होत्या .. का ? ऑडिट केल्याने त्यांचे काय नुकसान होते का ? ऑडीट करु नये का ? .. व्होडापण बद्दल ची कर माफी बद्दल मला जास्त माहिती नसल्याने आपला रिप्लाय वाचुन द्नान वाढवतो आहे, तो मुद्दा मागे घेतो .परंतु सांगण्याचा मुद्दा हा आहे की अश्वासने .. खैरात भाजप पण करते. त्यामुळॅ दुसर्यांकडे फकत प्रशनार्थक नजरेने बघु नये
In reply to निवडणुकीच्या आधीच by श्रीगुरुजी
In reply to आप विजेची बिल कमी करेल असे by प्रतापराव
In reply to इथे बरेच जन असे म्हणत आहेत कि by प्रतापराव
In reply to अणु करार , परकीय गुंतवणूक by पिंपातला उंदीर
In reply to U-Turn बद्दल तर बोलूच नका. by नांदेडीअन
In reply to लोकसभेत मी भाजपला मत दिले by प्रतापराव
आणि
आणि
सर्व वाचत आहे.. बरेच बोलायचे