सत्याचा जय...
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही.
या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच.
पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद !
============================================
"नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो.";
"गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते.";
"लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी.";
"लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे...
अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते.
सर्वात वाईट गोष्ट ही की बर्याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते).
जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे."
म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल:
१. In reply to गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध न by संजय क्षीरसागर
१) गुलामगिरी, वसाहतवाद यांचा व्यक्तिगत प्रामाणिकपणाशी काहीही संबध नाही.
२) सत्य (किंवा प्रामाणिकपणा) सदाविजयी आहे याचा अर्थ असत्य (अप्रामाणिकपणा), व्यक्तीच्या मनात अंतर्द्वंद्व निर्माण करतो. त्या अंतर्द्वद्वानं ती व्यक्ती लौकिकात कितीही यशस्वी झाली तरी स्वतःच्या मनासमोर कायम लज्जित राहाते आणि त्या अर्थानं ती पराभूत होते. थोडक्यात सत्याला असत्याशी सामना करायला लागत नाही कारण प्रामाणिक व्यक्ती अशा द्वंद्वापासून सदैव मुक्त असते.
पुर्ण सहमत. अर्थातच बाकीच्या वादविवादात आपल्याला इंटरेस्ट नाही.In reply to १) गुलामगिरी, वसाहतवाद यांचा by विलासराव
In reply to थोडासा बदल. by प्रभाकर पेठकर
मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, स्वार्थी माणूस आपल्या ह्या दुर्गुणांना आपली हुशारी समजतो आणि अशा वागण्यातून आनंद मिळवितो. त्याला कधीच बोचणी लागत नाही अथवा तो लज्जितही होत नाही. सुंदर वाक्यांनी भारून गेलेला माणूस ही वस्तूस्थिती विसरतो ! In reply to मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, by डॉ सुहास म्हात्रे
मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, स्वार्थी माणूस आपल्या ह्या दुर्गुणांना आपली हुशारी समजतो आणि अशा वागण्यातून आनंद मिळवितो. त्याला कधीच बोचणी लागत नाही अथवा तो लज्जितही होत नाही.
हे जरी खरे असले तरी त्याचा तुमच्या प्रामाणिक असण्याशी काय संबंध? म्हनजे लोक अप्रामाणिक आहेत म्हणुन मीही तसाच होणार असे का? उत्तर नको आहे. फक्त आपल्या अंतर्मनाचा जेंव्हा अभ्यास कराल तेंव्हा आनी तेंव्हाच हे लक्षात येईल. बाकी काहीही उपाय नाही.
सुंदर वाक्यांनी भारून गेलेला माणूस ही वस्तूस्थिती विसरतो !
असं ०.०००००००००००००००००००००००१ % या केसमधे नव्ह्तं एवढच नमुद करतो.हा खयाली पुलाव आहे तुमचा. बाकी चालु द्या.In reply to मुळातच अप्रामाणिक, संधीसाधू, by विलासराव
In reply to तुमचा माझ्या एकंदर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to थोडासा बदल. by प्रभाकर पेठकर
In reply to प्रामाणिकपणा/ सत्य/ स्वार्थ by बाळ सप्रे
In reply to प्रामाणिकपणा/ सत्य/ स्वार्थ by बाळ सप्रे
In reply to अरे, जिओ मेरे विटेकर बुवा! by संजय क्षीरसागर
In reply to मैं कहाँ हूँ by दिनेश सायगल
In reply to बाबा सायगल, by संजय क्षीरसागर
In reply to असं होय! by दिनेश सायगल
In reply to अरेच्या! by संजय क्षीरसागर
In reply to काय हो! by दिनेश सायगल
In reply to बाबा सायगल, by संजय क्षीरसागर
In reply to त्या दुसर्या लेखाचा संदर्भ by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सर, मी परत लेख वाचण्यापेक्षा by संजय क्षीरसागर
In reply to खास तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांना by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या लेखी सत्याला (म्हणजे प्रामाणिकापणाला) असत्याशी (अप्रामाणिकपणाशी) झगडा करुन `विजय' मिळवावा लागतो. आणि मी म्हणतो, प्रामाणिक माणसाला अप्रमाणिकतेशी झगडा करण्याची आवश्यकताच नाही. अप्राणिक माणूस स्वतःच्या मनातल्या अंतर्द्वंदामुळे (सुरुवातीपासून आणि) नेहमी, पराभूतच असतो. मग लौकीकार्थानं तो कितीही यशस्वी असो आणि दुनियेला वरुन काहीही दाखवो.
हजारो वर्षांची गुलामगिरीची प्रथा आणि शेकडो वर्षांचा वसाहतवाद या दोन गोष्टी "सत्याचा असत्यावर विजय" होता काय हे सांगा, मग पुढे बोलू..त्यांचा माझ्या प्रतिसादाशी काहीएक संबंध नाही. गुलामगिरी आणि वसाहतवाद यांचा बिमोड कशामुळे होतो; मुळात सत्तालालसा काय आहे आणि सत्तालोलुपांना सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी जनमानसिकता काय लागते, हा संपूर्ण वेगळा विषय आहे. तुम्ही एकदम सतरा खिडक्या उघडून, व्यक्तिगत प्रामाणिकपणाच्या संदर्भातला माझा प्रतिसाद भरकटवतायं, कारण प्रामाणिकपणाची नक्की व्याख्याच तुमच्याकडे नाही. सत्याचा विजय आणि व्यक्तिगत प्रामाणिकपणा या अनुरोधानं तुम्ही काहीही चर्चा करा, माझ्याकडे सर्व उत्तरं आहेत. (संपादित)
In reply to माझं म्हणणं इतकंच आहे : by संजय क्षीरसागर
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
In reply to तुमचं मत आध्यात्मिक वगैरे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इकाश्री, जाऊं द्या! by संजय क्षीरसागर
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
In reply to माणूस स्वत:शी खोट बोलू शकत by विवेकपटाईत
सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता.रावणाने केवळ उपभोग घ्यायचा म्हणून सीतेला पळवून नेले नव्हते त्यामागे केवळ लग्नासाठी प्रपोज केले म्हणून लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते. हे लक्ष्मणाचे आततायी कृत्य जबाबदार होते. तेंव्हा रामयणात सत्य आणि असत्याचे सोयीस्कर अर्थ लावण्यात काहीच अर्थ नाही
In reply to सितेला पळवून नेल्यावर by विजुभाऊ
In reply to >>> रावणाने केवळ उपभोग by प्यारे१
In reply to . by पोटे
In reply to कसब वाखाणण्याजोगे आहे तुमचे. by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to आमचाही एक ... by चौकटराजा
In reply to मी शंभरावा लिहिणार इतक्यात चौरांनी प्रतिसाद दिला by लंबूटांग
In reply to अर्रे हो by लंबूटांग
In reply to उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to चलाख प्रामाणिक असणं आणि भोळसट by प्यारे१
In reply to . by पोटे
In reply to बरं मग? by प्यारे१
In reply to . by पोटे
In reply to . by पोटे
In reply to . by पोटे
गायीला मारायला निघालेल्या कसायाच्या प्रश्नाला साधूनं दिलेलं खोटं उत्तर प्रामाणिकच ठरतं ते ह्यामुळं. (गोष्टीचा मूळ हेतू एखाद्याचा जीव वाचवणं हा असल्यानं तिथं कसायाची जीवनपद्धती, आणि त्याच्या व्यवसायावर आलेली गदा,समजा की तो कसाई हा ती गाय कापून विकून त्यातून मिळणार्या पैशातून स्वतःच्या उपाशी मुलांचे उदर भरण करत असेल आजारी बायकोवर / आई वडीलांवर औषधोपचार करणार असेल आणि ती गाय हातची गेल्या मुळे ते आईवडील मेले किंवा मुलांचे शिक्षण अर्धवट राहीले असेल तर त्या तसल्या भोंदू प्रामाणीकपणाला काय अर्थ उरतो. स्वतःचे नुकसान होणार नाही किंवा स्वतः सुरक्षीत रहाणार आहोत याची खात्री असेल अशावेळेस दाखवलेला प्रामाणीकपणा हा नैसर्गीक असतो. आपण दाखवलेल्या प्रामाणीकपणामुळे आपल्या इजा होणार आहे हे माहीत असताना दाखवलेला प्रामाणीकपणा हा मूर्खपणा असतो.
In reply to गायीला मारायला निघालेल्या by विजुभाऊ
In reply to गायीला मारायला निघालेल्या by विजुभाऊ
In reply to उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to उत्तम उदाहरण ! अशी उदाहरणे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आयुश्यात ९०% लफडी कोण काय by प्यारे१
In reply to म्हंजे काय ? by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बरेच मुद्दे सारखे असूनही by प्यारे१
In reply to बरोबर आहे... पण सांगण्याच्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to चालायचं. by प्यारे१
In reply to झालं, केलं एक रुपक "ऑन द by डॉ सुहास म्हात्रे
In reply to उत्तम. by विटेकर
In reply to >>> सगळे प्रतिसाद वाचून आणि by श्रीगुरुजी
चारित्र्याला म्हणजेच प्रामाणिकपणाला पर्याय नाही !!
याला कोणाचाच आक्षेप असण्याचा प्रश्न नाहीच.
प्रामाणिक माणूस हे सत्यही जाणून असेल की अप्रामाणिक/चरित्रहीन माणसे त्यांला आपणहून त्याचा हक्क ताटात वाढून त्यांच्यापूढे ठेवणार नाहीत... कारण तो प्रामाणिक माणसांचा गुणधर्मच नाही, किंबहुना ते तसे करत नाहीत म्हणूनच त्यांना अप्रामाणिक/चरित्रहीन म्हटले जाते.
तसेच, आपल्या हक्कांकरिता संघर्ष करायला मागे राहण्याला काय म्हणतात हे प्रमाणिक माणसाला सांगण्याची गरज नाही.
तेव्हा, अगदी सर्वस्व पणाला नाही लावले तरी प्रामाणिकपणे, आपली अक्कलहुशारी कामाला लाउन आपल्या हक्कांचे जमेल तेवढे रक्षण करावे... आणि अपयश आले तर त्याला भ्रामक वचनांच्या मागे लपवू नये... कारण तो अप्रामाणिकपणा होईल ! त्यापेक्षा अपयश का आले हे प्रामाणिकपणे समजावून घेउन, यशासाठी भविष्यात काय सुधारणा करायला पाहिजे हा विचार करावा.
कारण, अप्रामाणिकपणापुढे हार मानणे आणि वरवर "मी मनातून आनंदी आहे" असे म्हणणे यापेक्षा दुसरा अप्रामाणिकपणा विरळा आहे.
In reply to >>> सगळे प्रतिसाद वाचून आणि by श्रीगुरुजी
अर्थातच चांगल्या कर्माचे चांगलेच फळ मिळते आणि वाईट कर्माचे वाईटच!भारतातले ९९.९९ टक्के नगरसेवक, आमदार, खासदार अगदी मजेत वयाच्या ८०-९० वर्षा पर्यत खुटखुटीत जगत आहेत. तुमचे म्हणणे जर खरे असेल तर ते पुण्य करत असणार आणि आमच्या सारखी माणसे पापे करत असणार.
In reply to सत्याचा by विटेकर
तुमच्या सारखाच एखादा शहाणा मनुष्य येऊन सांगतो की गाढवांनो , जरा पायावर उभे राहून पहा की सूर्य नेमका कोठे उगवतो ते !
उत्तम !
लेखाचा मतितार्थ हाच आहे की "माणसाने विचार करणारा, आपल्या चुका जाणणारा आणि त्यावरून काही शिकणारा शहाणा माणूस बनण्याचा प्रयत्न करावा" ! बस इतकेच बरेच काही करून जाईल !! :)In reply to सत्याचा by विटेकर
In reply to सूर्य पूर्वेला उगवतो हे by विजुभाऊ
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!In reply to लेखावरची चर्चा पाहून लेखातले by राजेश घासकडवी
In reply to संक्षींचा विजय झाला नाही असे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हार जीत तो आदमी की होती है by प्यारे१
त्यांना मोठं व्हायला सांगूया काय?
कुणाला ? कुणाला?
व्य नि केला तरी चालेले.In reply to लेखावरची चर्चा पाहून लेखातले by राजेश घासकडवी
In reply to नावाच्या यादीत स्वतःचे नाव by डॉ सुहास म्हात्रे
In reply to तिसरा पर्याय by विटेकर
या तिसर्या पर्यायात जीत नेहमी माझीच असते ! हे तुमचं मत झालं. पण...
सगळ्या पर्यायांत जीत नेहमी माझीच असते ! हे संक्षींचं मतही तुम्हाला मान्य आहे काय हे पण जाणून घ्यायला आवडेल ! :)
In reply to या धाग्यावर विजयी पावलेल्या by कवितानागेश
In reply to ह्म्म by विटेकर
In reply to या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य by धन्या
In reply to या ओळीचा अर्थ सांग्ण्यासाठी by विटेकर
In reply to या ओळीचा अर्थ जर "एकच सत्य by धन्या
In reply to ____/\____ by प्यारे१
In reply to ट्रान्सलेटर कशाला हवा? माझं by धन्या
In reply to हा प्रतिसाद सीरियस असल्यास by प्यारे१
In reply to अर्थ by प्रचेतस
In reply to वल्ली सरांचे शाल आणि श्रीफळ by प्यारे१
In reply to ट्रान्सलेटर कशाला हवा? माझं by धन्या
In reply to हो ना ! अकरावीपर्यंत संस्कृत by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हा हा हा .. by हाडक्या
In reply to हा हा हा .. by हाडक्या
In reply to तसं मला काही आठवत नाही. पण मी by डॉ सुहास म्हात्रे
१) गुलामगिरी, वसाहतवाद यांचा