माहेरचा अव्हेर!
प्रतिक्रिया
In reply to हुय्या by आजानुकर्ण
In reply to दुर्दैवी by विकास
In reply to दुर्दैवी by विकास
In reply to दुर्दैवी by विकास
In reply to खुनाच्या आरोपाखाली अटकेत by श्रीगुरुजी
In reply to प्रखर राष्ट्रवादाचा पुकारा by पिंपातला उंदीर
In reply to प्रखर राष्ट्रवादाचा पुकारा by पिंपातला उंदीर
In reply to सांगा बरं वरीलपैकी कोणती घटना by बॅटमॅन
In reply to खुनाच्या आरोपाखाली अटकेत by पिंपातला उंदीर
In reply to खुनाच्या आरोपाखाली अटकेत by पिंपातला उंदीर
In reply to "खुनाच्या आरोपाखाली अटकेत by श्रीगुरुजी
In reply to +१ by क्लिंटन
दुसरे म्हणजे तिबेट हा चीनचा हिस्सा आहे हे नेहरू,इंदिरा गांधी आणि नरसिंह रावांनीही वेळोवेळी मान्य केले होतेभारताच्या मताला चीन काडीची किम्मत देत नाही. तुम्ही तिबेट चीन चे आहे असे म्हणले काय किंवा चीन चे नाही असे म्हणले काय? विचारतो कोण. थोड्या वर्षानी मिपा वर अशीच चर्चा "अरुणाचल प्रदेशा" बद्दल होताना दिसेल.
In reply to दुसरे म्हणजे तिबेट हा चीनचा by प्रसाद१९७१
In reply to "खुनाच्या आरोपाखाली अटकेत by श्रीगुरुजी
In reply to अशाच प्रतिकूल परिस्थीत by पिंपातला उंदीर
अशाच प्रतिकूल परिस्थीत इस्राएल ने युगांडा मध्ये जाउन ऑपरेशन एटांबी यशस्वी पार पाडले होते.मला आपलं उगीचच वाटत होतं की फक्त हिंदुत्ववादी मंडळीच उठल्यासुटल्या इस्राएलने युगांडात जाऊन आपले विमान परत कसे आणले याच्या कहाण्या ऐकवत असतात.हा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद.
In reply to अशाच प्रतिकूल परिस्थीत by पिंपातला उंदीर
In reply to >>> अशाच प्रतिकूल परिस्थीत by श्रीगुरुजी
In reply to >>> अशाच प्रतिकूल परिस्थीत by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही इतर देशांनी केलेल्या by पिंपातला उंदीर
In reply to >>> वाजपेयी सरकारने पण हीच by श्रीगुरुजी
In reply to कॉंग्रेस च्या काळात झालेल्या by पिंपातला उंदीर
In reply to >>> कॉंग्रेस च्या काळात by श्रीगुरुजी
वाजपेयींच्या काळातल्या ज्या घटना तुम्ही चुका म्हणून दाखवित आहात (उदा. कंदाहार प्रकरण, तिबेट इ.) या प्रत्यक्षात चुका नाहीत.कंदाहार प्रकरणातील ढिसाळ हाताळणी ही प्रत्यक्ष चुक नाही म्हणजे काय?
हे विधान चुकीचे आहे. भाजप काँग्रेसपेक्षा तुलनेने कमी वाईट आहे.वाईटपणा मोजण्यासाठी तुम्ही कुठली फुटपट्टी वापरता ह्यावर हे ठरते. मला सगळे पक्ष एकाच माळेचे मणी वाटतात.
In reply to वाजपेयींच्या काळातल्या ज्या by बंडा मामा
In reply to >>> कंदाहार प्रकरणातील ढिसाळ by श्रीगुरुजी
In reply to कंदाहार प्रकरणात भारत by बंडा मामा
In reply to "कंदाहार प्रकरणात भारत by श्रीगुरुजी
"मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले. " या वाक्याशी मी पूर्णपणे सहमत आहे.
In reply to >>> कॉंग्रेस च्या काळात by श्रीगुरुजी
ज्या घटना तुम्ही चुका म्हणून दाखवित आहात (उदा. कंदाहार प्रकरण, तिबेट इ.) या प्रत्यक्षात चुका नाहीत.आणि कारगील प्रकरणतील खलनायक मुशरर्फ साठी घातलेल्या पायघड्या, मेजवान्या इ.इ.?
In reply to ज्या घटना तुम्ही चुका म्हणून by बंडा मामा
In reply to >>> आणि कारगील प्रकरणतील by श्रीगुरुजी
In reply to ही भेट "अधिकृत" कुणी केली? by बंडा मामा
In reply to ही भेट "अधिकृत" कुणी केली? by बंडा मामा
In reply to काय गरज होती... by अर्धवटराव
In reply to पटले नाही by बंडा मामा
In reply to सुधरवण्याचा प्रयत्न ?? by अर्धवटराव
वाजपेयी किंवा आडवाणि किंचीत देखील भाबडे नाहित हो.वाजपेयी नाहीत हो..जे लोक जे वाजपेयींच्या चुकींना मुत्सद्दीपणा समजतात त्यांना मी भाबडे म्हणालो.
In reply to काय गरज होती... by अर्धवटराव
In reply to फार योग्य गोष्ट बोललात by निनाद मुक्काम …
In reply to जैसे कि? by अर्धवटराव
In reply to मुशराफ्फ भेट अपयशी परराष्ट्र by पिंपातला उंदीर
In reply to जैसे कि? by अर्धवटराव
In reply to ही भेट "अधिकृत" कुणी केली? by बंडा मामा
In reply to "ही भेट "अधिकृत" कुणी केली? by श्रीगुरुजी
तुम्हाला मुशर्रफच्या अधिकृत भेटीचा राग आलेला आहे, पण राजा अश्रफची खाजगी/अनधिकृत भेटीवर केलेली सरबराई मात्र अजिबात खुपलेली नाही.नाही. जो न्याय तुम्ही खुर्शिद भेटीला लावावात तोच मुशर्र्फ भेटीलाही लावावा इतकेच माझे म्हणणे आहे. मूळ मुद्दा भाजपानेही काँग्रेससारख्याच चुका केल्या आहेत का हा होता. ज्यातील भाजपाच्या चुका तेवढ्या अमान्य केल्याने उपचर्चा सुरू झाली.
In reply to तुम्हाला मुशर्रफच्या अधिकृत by बंडा मामा
In reply to >>> अशाच प्रतिकूल परिस्थीत by श्रीगुरुजी
In reply to मानले तुम्हाला by क्लिंटन
In reply to मानले तुम्हाला by क्लिंटन
In reply to मानले तुम्हाला by क्लिंटन
In reply to मानले तुम्हाला by क्लिंटन
In reply to >>> अशाच प्रतिकूल परिस्थीत by श्रीगुरुजी
या कारवाईची रशियाने जबरदस्त किंमत मोजलेली आहे. नाट्यगृहातल्या अतिरेक्यांना रशियन कमांडोंनी ठार केले पण त्या धुमश्चक्रीत २०० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले.
अशी किंमत मोजण्यासाठी आपण तयार आहोत का..? मॉस्को मधली घटना असो वा बेसलान मधील ही घटना..
Beslan school siege took place in early September 2004 lasted three days and involved the capture of over 1,100 people as hostages (including 777 children) ending with the death of over 380 people (including 156 children)
It was claimed by the locals that over 200 of those killed were found with burns, and 100 or more of them were burned alive. The last reported fatality was 33-year-old librarian Yelena Avdonina, who succumbed to her wounds on 8 December 2006. (विकीच्या सहाय्याने!)In reply to सहमत. by मोदक
In reply to किंमत by श्रावण मोडक
In reply to वाजपेयी सरकार कंदहार प्रकरणी by निनाद मुक्काम …
विमान भारतातून दुबई मध्ये असेपर्यंत करण्यासारखे खूप होते. मात्र ते अफगाणिस्तान मध्ये जाऊ दिले येथेच अर्धी लढाई हरलीअहो दुबईपर्यंतही जायची गरज नाहित. विमान आपल्या हद्दीत पंजाबात उतरले होते, तेव्हा तर सुवर्णसंधी होती. तिथे जो गोंधळ घालण्यात आला त्यातच पूर्ण लढाई हरली.
In reply to विमान भारतातून दुबई मध्ये by बंडा मामा
In reply to विमान पळविल्यानंतर काही by श्रीगुरुजी
In reply to हे वाचा: by बंडा मामा
In reply to गोंधळ by प्रदीप
In reply to धन्यवाद माझेही हेच म्हणणे आहे by बंडा मामा
पण श्रीगुरुजी, क्लिंटन वगैरेना कंदाहार प्रकरणातला तेवढाच गलथानपणा मान्य नाही कारण ते प्रकरण भाजपाने हाताळले.१. वर लिहिलेल्या या प्रतिसादात लिहिलेले एक वाक्य परत एकदा उधृत करतो: "सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपचा जास्त दोष या प्रकरणी आहेच पण सगळा दोष केवळ भाजपवर ढकलायचा प्रयत्न करत असेल तर तो पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन आहे हे स्पष्ट आहे." २. मागे राजीव गांधींवर मिसळपाववर चर्चा झाली होती त्या चर्चेत माझ्या एका प्रतिसादात कंदाहार प्रकरणाचा एका वाक्यात उल्लेख आहे.पण त्याविषयी मला काय म्हणायचे आहे हे स्पष्ट आहे. ३. २००९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर विकास यांचा लोकशाही-२००९ हा लेख आला होता.त्यात मी एक प्रतिसाद लिहिला होता.तो काही कारणाने सध्या दिसत नाही (कोणी तो प्रतिसाद उडविला की काय याची कल्पना नाही) पण मी तोच प्रतिसाद माझ्या ब्लॉगवर लिहिला आहे. तेव्हा भाजपचे सरकार होते या कारणावरून गलथानपणा मान्य नसल्याच्या मुद्द्याला फारसा अर्थ नाही हे कळेलच. माझा मुद्दा एकच की एखाद्या घटनेवर/व्यक्तीवर मते बनविताना एखाद्या पक्षाचे सरकार होते/अमुक एका अडनावाचा नेता आहे/ अमुक एका संस्थेचा सदस्य असलेला तो नेता आहे इत्यादी गोष्टी बाजूला ठेऊन मते बनवावित.यातून होते असे की मी विविध प्रतिसादांमधून भाजपच्या अनेक, काँग्रेसच्या अनेक (आणि कम्युनिस्टांच्या जवळपास सगळ्या) गोष्टींवर टिका करतो आणि त्याचबरोबर माझ्या मते ज्या चांगल्या गोष्टी भाजपने केल्या (पोखरण चाचण्या,भारतात इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यावर भर देणे इत्यादी) आणि काँग्रेस पक्षाच्या काही धोरणांचे (१९९१ चे आर्थिक धोरण,नरसिंह रावांनी इतर काही केलेल्या चांगल्या गोष्टी,राजीव गांधींचे संगणिकीकरणाला चालना द्यायचे धोरण) समर्थन करतो. त्यातूनच काही वेळा प्रतिसादांच्या context वरून काहींना मी अगदी कट्टर भाजपवाला किंवा कट्टर काँग्रेसवाला वाटत असेनही पण परिस्थिती तशी नक्कीच नाही. असो.
In reply to १-२-३ by क्लिंटन
In reply to तुम्हाला दोन्ही पक्षांच्या by बंडा मामा
In reply to १-२-३ by क्लिंटन
In reply to धन्यवाद माझेही हेच म्हणणे आहे by बंडा मामा
In reply to मुशर्रफला बोलाविणे ही चूकच by श्रीगुरुजी
In reply to हे वाचा: by बंडा मामा
In reply to हे वाचा: by बंडा मामा
हे वाचायाचा संपूर्ण संदर्भ देता का बंडामामा? संदर्भ सोडून दिलेले वाक्य कुठलेही असू शकते. त्यामुळे यावर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरविण्यासाठी त्याचा आगापिछा कळला तर बरं होईल..अन्य कुठे दिलेला असेल आधीच तर माफ करा.अजून सगळी चर्चा वाचतेय.
In reply to >>> अशाच प्रतिकूल परिस्थीत by श्रीगुरुजी
या विमानात शस्त्रे, बॉम्ब व कमांडो आहेत हे लक्षात आल्यावर इतर कोणताही देश अशा सशस्त्र विमानाला आपल्या हवाई हद्दीतून जाऊन देणार नाही. अशा परिस्थितीत तिथे पोचणार कसे?अहो श्रीगुरुजी अशा वेळेस विमानात काय आहे ह्याची पाटी बाहेर लावुन ते चालवायचे नसते. अमेरिकेने ओसामाला मारायला कमांडो पाठवले ते काही पाकिस्तानची हवाइ हद्दीत उडण्याची परवानगी घेऊन नाही. मुत्सद्देगिरी ह्यालाच म्हणतात जे करण्यात आपले सरकार कमी पडले.
In reply to या विमानात शस्त्रे, बॉम्ब व by बंडा मामा
अमेरिकेने ओसामाला मारायला कमांडो पाठवले ते काही पाकिस्तानची हवाइ हद्दीत उडण्याची परवानगी घेऊन नाही.ह्हांगाशी.. पाकिस्तानची टाप आहे का हो, अमेरीकेला नाही म्हणायची? "बेगर्स आर नॉट चुजर्स" असं काहीतरी म्हण्तात बघा.. आणि विमान हवाई क्षेत्रातून जात असतांना त्या त्या देशाला ते कशाकरीता जात आहे, ह्याची माहिती द्यावी लागत असेल, असे वाटते.. आणि अंतरराष्ट्रीय संबंधांत "खोटे बोलणे" योग्य मानले जात नसावे, असा एक समज आहे ब्वॉ माझा..
In reply to लै भारी.. by चिगो
In reply to या विमानात शस्त्रे, बॉम्ब व by बंडा मामा
In reply to "अशा वेळेस विमानात काय आहे by श्रीगुरुजी
In reply to वरील प्रतिसादात चुकीची लिंक by श्रीगुरुजी
In reply to वरील प्रतिसादात चुकीची लिंक by श्रीगुरुजी
In reply to अहो गुरुजी जरा डोके लढावा by निनाद मुक्काम …
In reply to "अहो गुरुजी जरा डोके लढावा by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी तुम्ही जे पर्याय by निनाद मुक्काम …
In reply to "पण कंधार प्रकरणात सरकारचा by श्रीगुरुजी
In reply to अहो एरवी हिंदुत्ववादी इस्राएल by पिंपातला उंदीर
In reply to इतक्या वेळा सविस्तर by श्रीगुरुजी
In reply to अहो एरवी हिंदुत्ववादी इस्राएल by पिंपातला उंदीर
In reply to ओ उद्गिरकर साहेब.. याबद्दल by मोदक
In reply to "पण कंधार प्रकरणात सरकारचा by श्रीगुरुजी
In reply to "अहो गुरुजी जरा डोके लढावा by श्रीगुरुजी
In reply to "अशा वेळेस विमानात काय आहे by श्रीगुरुजी
दुसर्या देशाच्या हवाई हद्दीतून जाताना आपण प्रवासी विमान असण्याची बतावणी केली तरी ते जमिनीवरील संपर्क यंत्रणेला लगेच लक्षात येते व अशा परिस्थितीत तो देश त्या विमानावर क्षेपणास्त्र डागू शकतो.प्रवासी विमानाच्या आत काय आहे हे संपर्क यंत्रणेला कसे काय कळू शकते?
आणि समजा तसे विमान व कमांडो पाठविले असते, तरी ते कंदाहार मध्ये उतरणार कोठे? कंदाहार विमानतळावर पळविलेले भारताचे विमान तालिबानच्या सैनिकांनी व रणगाड्यांनी वेढलेले होते.तसे असेल तर विमान नेण्याचा मुद्दा चर्चेत येण्याचेच कारण नाही.
In reply to दुसर्या देशाच्या हवाई by बंडा मामा
In reply to कंदाहर मधे कारवाई करायला by बंडा मामा
In reply to गुरुजी व त्यांच्या विचारांशी सहमत असणार्या by निनाद मुक्काम …
In reply to गुरुजी व त्यांच्या विचारांशी सहमत असणार्या by निनाद मुक्काम …
In reply to अति होते आहे.. by मैत्र
In reply to श्रीगुरुजी / क्लिंटन यांच्या by पिंपातला उंदीर
In reply to "अशा वेळेस विमानात काय आहे by श्रीगुरुजी
In reply to ""मुत्सद्देगिरी ह्यालाच by श्रीगुरुजी
In reply to अशाच प्रतिकूल परिस्थीत by पिंपातला उंदीर
In reply to ईटली पैश्याने सेटेल करणार होती हे प्रकरण by वेताळ
In reply to आता राजरोज गुन्हे करून भरपाई by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to भारताच्या हद्दीत दोन by मदनबाण
In reply to मेहेंदळे साहेब माझे म्हणणे असे आहे कि by वेताळ
In reply to मग उद्या ईटलीतले बाकी चे by श्री गावसेना प्रमुख
In reply to खुपच अभ्यासु प्रतिसाद दिलात by वेताळ
In reply to भारतात बंदुक सहज उपलब्ध होतात by श्री गावसेना प्रमुख
In reply to नाही हो सेना प्रमुख by वेताळ
In reply to वेताळ राव ते ठिकाण भारतीय by श्री गावसेना प्रमुख
In reply to वेताळ राव ते ठिकाण भारतीय by श्री गावसेना प्रमुख
In reply to अमोल उद्गिरकरना by अन्या दातार
अमोल उद्गिरकरना पंतप्रधानपदासाठी माझा संपूर्ण पाठिंबा जाहीर करतो.दे टाळी.अगदी मनातले बोललास बघ.
In reply to माझाही पाठिंबा by क्लिंटन
In reply to +१ घ्या टाळी .... by sagarparadkar
In reply to माझाही पाठिंबा by क्लिंटन
In reply to माझाही पाठिंबा by क्लिंटन
In reply to बरं आता पुढे काय? by प्रदीप
In reply to आश्चर्य by तिमा
In reply to आश्चर्य by तिमा
तुमच्याशी व्यापार बंद करतो असे सांगण्याची धमक आहे का सत्ताधार्यांमधे?आधिच इटलीत भारतीय इल्लीगल एमिग्रंट्स अगणित आहेत. या प्रकरणानंतर इटलीवर सूड घ्यायचा म्हणून आपले मुत्सद्दी राजकारणी इथल्या परिस्थितीमुळे अजुन जास्त लोकांना तिकडे घुसायला उद्युक्त करतील. ;)
In reply to आश्चर्य by तिमा
In reply to थोरल्या आऊसाहेब कडाडल्या! by हुप्प्या
In reply to ओ त्यांनी by इरसाल
In reply to हहपुवा by श्रीगुरुजी
In reply to सहमत आहे. by नितिन थत्ते
In reply to च्यामारी ज्या ज्या घटनांच्या by खबो जाप
In reply to >>च्यामारी ज्या ज्या by नितिन थत्ते
In reply to +१. by बॅटमॅन
In reply to +१. by बॅटमॅन
In reply to आखिर ,तुम्हे आना हे जरा देर by निनाद मुक्काम …
In reply to दाल में काला by आजानुकर्ण
In reply to आता by विकास
In reply to युनो by आजानुकर्ण
In reply to आता by विकास
आता हेलीकॉप्टरचे लफडे पण असेच सोडवा म्हणजे झाले.हेलीकॉप्ट्रचे लफडे सोडवायला युपीए नक्कीच धावपळ करणार कारण ही ड्झनभर हेलीकॉप्टरे वाजपेयींच्या कार्यकाळात घेतली होती. आता बोला!
In reply to दाल में काला by आजानुकर्ण
मिपाम