भारतीय प्रसिद्धी माध्यमांचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता
In reply to जे आडात असते तेच पोहर्यात येते... by योगप्रभू
In reply to लेख पटला. by दादा कोंडके
एखाद्या स्टेटमेंटची अकाउंटॅबिलिटी विचारण्याची शक्ती फक्त माध्यमांकडेच आहे.सहमत. म्हणूनच तर माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणातात. फक्त माध्यमांनी त्यांचे काम हे अलिप्तपणे करायला हवे - अर्थात कुठल्याही विचारसरणीचे प्रतिनिधी म्हणून नाही. शहारूख - जुही चा या संदर्भात मेसेज देणारा (पण विशेष न चाललेला) "फिर भी दिल है हिंदूस्थानी" हा चित्रपट या संदर्भात आठवला.
In reply to तांत्रिक चुका आणि तात्विक भूमिका by राजेश घासकडवी
In reply to तुम्ही चुकताय भाऊ by अर्धवटराव
इथे "परवानगी" ऐवजी "स्वयं स्विकृत जबाबदारी" असा अर्थ घेऊन बघा आहे.स्वयंस्वीकृत जबाबदारी ही संघाने घेतलेली आहे यात वादच नाही. पण अशी जबाबदारी घेण्यासाठी जे कार्यकर्ते निवडलेले आहेत ते फक्त पुरुष असले पाहिजेत अशी अट आहे. ती अट इतकी महत्त्वाची आहे की ती घटनेमध्येच अंतर्भूत केलेली आहे. त्यावरून काय बोध घ्यायचा? जाहीर भाषणांपेक्षा लिखित घटना, आणि ती पाळण्याची कसोशी अधिक स्पष्टपणे बोलते.
In reply to इथे "परवानगी" ऐवजी "स्वयं by राजेश घासकडवी
In reply to तांत्रिक चुका आणि तात्विक भूमिका by राजेश घासकडवी
In reply to आरएसएस चीच महिला स्वयंसेविका by मृत्युन्जय
In reply to सेपरेट बट इक्वल? by राजेश घासकडवी
In reply to कृपया पूर्ण वाचा by पैसा
त्यंच्या उद्देशांमधे फक्त मातृत्व नाही तर कर्तृत्व आणि नेतृत्व हे सुद्धा यात अंतर्भूत आहे.समितीच्या वेबसाइटवर 'अबाउट समिती' पानावर फक्त मातृत्वाचा उल्लेख आहे.
पण कोणालाही गैरसमजातून नावे ठेवली जाऊ नयेत, कारण इथे राष्ट्र सेविका समितीची बाजू मांडायला कोणी येण्याची शक्यता नाही. ती अत्यंत लो प्रोफाईल संघटना आहे.उद्देश नावं ठेवण्याचा नव्हता. सरसंघचालकांची विधानं काय आहेत याचा विकास यांनी अत्यंत समर्पक आढावा घेतला आहे. त्याच अनुषंगाने तात्विक भूमिका काय आहे याचा ऊहापोह चालू होता. समिती लो प्रोफाइल आणि संघ हाय प्रोफाइल, यातच बरंच काही दिसून येत नाही का?
गाजावाजा न करता महिलांना सबल करण्याचे काम ही संस्था गेली कित्येक वर्षे करत आहे याबद्दल महिला मुक्तीवाल्यांनी त्यांचे कौतुकच केले पाहिजे.स्त्री-मुक्तीला समितीने दिलेलं योगदान या विषयावर अभ्यासपूर्ण लेख वाचायला आवडेल. संघाप्रमाणे समितीची घटना आहे का?
In reply to त्यंच्या उद्देशांमधे फक्त by राजेश घासकडवी
समितीच्या वेबसाइटवर 'अबाउट समिती' पानावर फक्त मातृत्वाचा उल्लेख आहे.http://rashtrasevika.org/about-us/ideals-for-women/ इथे इतर गोष्टी पहायला मिळतील. http://en.wikipedia.org/wiki/Rashtriya_Sevika_Samiti
समिती लो प्रोफाइल आणि संघ हाय प्रोफाइल, यातच बरंच काही दिसून येत नाही का?मला वाटते संघाचे काम सुद्धा आवाज न करता चालू असते. त्यांना बरीवाईट प्रसिद्धी मिळते ती इतरांकडूनच.
स्त्री-मुक्तीला समितीने दिलेलं योगदान या विषयावर अभ्यासपूर्ण लेख वाचायला आवडेल. संघाप्रमाणे समितीची घटना आहे का?याबद्दल मी आधीच लिहिले आहे की मी कोणत्याही प्रकारे रा.से.स. शी संबंधित नाही. पण त्यांच्या काही कार्यकर्त्यांना जवळून ओळखते. या सर्वच्या सर्व महिला घर संसार, मुले, नोकरी, समितीचे काम सांभाळून इतर सामाजिक कार्यांत उत्साहाने भाग घेत असतात. अतिशय सुसंस्कृत, चतुरस्त्र, आणि तडफदार असे प्रभावी व्यक्तिमत्व असेच मी सगळ्यांचे वर्णन करीन. त्यांच्यावरून समितीमधे घरकोंबड्या बायका तयार करत नसावेत हा माझा अंदाज. पण तरीही त्यांच्यापैकी एखादीकडून समितीच्या कार्याबद्दल लेख मिळवायचा नक्कीच प्रयत्न करीन. या लेखाच्या विषयाला सोडून फारच अवांतर होत आहे. त्यामुळे माझ्याकडून पूर्णविराम.
In reply to तांत्रिक चुका आणि तात्विक भूमिका by राजेश घासकडवी
Pujaneeya Doctorji reiterated that in the interest of both the organisations, Sangh and Samiti should function independently but with mutual co operation, just like the parallel lines which go in the same direction, but never meet maintaining a specified distance between them. He promised all help and guidance in the beginning and abided by it. Still he stressed that Samiti should function independently.आता कदाचीत तुम्ही असे म्हणाल की राष्ट्र सेवीका समिती पुरूषांना का येऊ देत नाही म्हणून... पण संघ आणि समिती त्यांच्या समान ध्येयाबाबत सुस्पष्ट आहेत. त्याच बरोबर त्यांना स्त्री-पुरूष ह्यांच्यासाठी स्वतंत्र संघटना काढणे योग्य वाटले हा त्यांचा त्यांच्या संघटनेसाठीचा निर्णय होता. आता राहता राहीला स्त्री-पुरूष समानतेचा मुद्दा... या बाबत केवळ ध्येयपुर्तीसंदर्भातच समानता नव्हती तर सध्याच्या काळात जे काही स्त्रियांच्या बाबतीत अन्याय होत आहेत त्यावरून संघाच्या प्रतिनिधी सभेत (ज्यात राष्ट्रसेवीका समितीच्या सरसंचालीका पण हजर असतात आणि त्यांना देखील सरसंघचालकांचाच मान मिळतो) २००८ ला "Dignity of Women" ठराव संमत करण्यात आला. त्यातील काही भागच खाली देत आहे. उरलेला खरच अभ्यास करायचा असेल तर येथे अवश्य संपूर्ण वाचा.
... किंतु भारत की परम्परा ने महिला के प्रति किसी भी प्रकार के भेदभाव को मान्यता नहीं दी है, अपितु उसे सदैव एवं सर्वत्र अत्यन्त श्रद्धा व सम्मान का स्थान दिया है। अत: यह सुनिश्चित किया जाना चाहिए कि महिलाओं के प्रति किसी भी प्रकार का भेदभावपूर्ण व्यवहार न हो तथा निर्णयप्रक्रिया में सदैव उनकी भागीदारी बनी रहे।...||| आता ही 'इतर' कामं म्हणजे अर्थातच घरकाम आणि बालसंगोपन. अर्थातच संघाने हे कुठे जाहीर म्हटलेलं नसल्याने तशी बातमी देणं तांत्रिकदृष्ट्या चूकच होईल. ||| इथेच तर गोच झाली. कारण ते पाश्चात्य संस्कृतीबद्द्ल ते म्हणत होते. आता कदाचीत ते देखील तुम्हाला माहीत असण्याची शक्यता नाही, तेंव्हा खाली कॉर्नेल विद्यापिठाच्या लॉ डिपार्टमेंटच्या संस्थळावर मिळालेली माहीती देतो:
व्याख्या: The legal union of a couple as spouses. The basic elements of a marriage are: (1) the parties' legal ability to marry each other, (2) mutual consent of the parties, and (3) a marriage contract as required by law. Overview In the English common law tradition from which our legal doctrines and concepts have developed, a marriage was a contract based upon a voluntary private agreement by a man and a woman to become husband and wife. Marriage was viewed as the basis of the family unit and vital to the preservation of morals and civilization. Traditionally, the husband had a duty to provide a safe house, pay for necessities such as food and clothing, and live in the house. The wife's obligations were maintaining a home, living in the home, having sexual relations with her husband, and rearing the couple's children. Today, the underlying concept that marriage is a legal contract still remains, but due to changes in society the legal obligations are not the same.
In reply to ओ एम जी... by विकास
संघ आणि समिती त्यांच्या समान ध्येयाबाबत सुस्पष्ट आहेत.त्याबद्दलही वाद नाही. स्वयंसेवकांनी राष्ट्राचा उद्धार करायचा आणि सेविकांनी मातृत्वावर लक्ष केंद्रित करायचं याबाबत त्यांचं एकमत आहेच असं दिसतं. (वर उद्धृत केलेला परिच्छेद वाचावा) सेविकांसाठी 'सुजाण मातृत्व' हे पहिलं ध्येय. स्वयंसेवकांसाठी राष्ट्रोद्धार. आय रेस्ट माय केस. असो. कुठच्या संघटनेने काय ध्येयं ठेवावी ही त्यांची मर्जी. ठराव काहीही करता येतात पण प्रत्यक्ष वागणूक काय असते ती दिसते. शतकांपूर्वीची, आता कालबाह्य झालेली पितृसत्ताक मूल्य संघ कवटाळून बसला आहे असं मला दिसतं. मला दिसलं ते मी मांडलं. कदाचित तुमचंच म्हणणं बरोबर असल्याची तुम्हाला खात्री असेल. चला, सोडून देऊ इथेच.
In reply to टीका विधानांबद्दल नव्हतीच. by राजेश घासकडवी
In reply to ... by विकास
अभ्यास दिसला नाही.समिती माहीत होती. दोन्हींच्या स्थापनांचा इतिहासही माहीत आहे. संघाची घटना व त्यावरची कॉमेंटरीही वाचलेली आहे. समितीच्या वेबसाइटवर जाऊन तिथेही काय सापडतं ते पाहिलं. इतकं सगळं करूनही अभ्यास नाही म्हणणं चुकीचं वाटतं. असो. मुद्दे संपलेले दिसतात, तेव्हा मूळ विषय सोडून ऍड होमिनिम ऍटॅक्सना उत्तरं देण्याऐवजी मी या चर्चेला पूर्णविराम देतो.
In reply to अभ्यास दिसला नाही. by राजेश घासकडवी
In reply to साहेब पुढची चर्चा वाचली तर by पिंपातला उंदीर
In reply to तांत्रिक चुका आणि तात्विक भूमिका by राजेश घासकडवी
हमारी महिलाओं की ओर देखने की दृष्टि वे मातृशक्ति है यही है। वे भोगवस्तु नहीं,देवी हैं। प्रकृति की निर्मात्री है। हम सब लोगों की चेतना की प्रेरक शक्ति है और हमारे लिए सबकुछ देनेवाली माता है। यह दृष्टि जब तक हम सबमें लाते नहीं तब तक ये बातें रुकेगी नहीं। केवल कानून बनाने से काम नहीं चलेगा। वो होना चाहिए किन्तु उसके साथ संस्कार भी होने चाहिए।’’प्रसारमाध्यमांचा निषेध. भागवतांचा तर्कहीन विज्ञानद्वेष्टेपणा आणि स्त्रियांना माणूस म्हणून न स्वीकारणारा स्त्रीद्वेष्टेपणा यावरून त्यांना व्यवस्थित कोंडीत पकडता आलं असतं. पण भागवत वाट्टेल ते बरळले तरीही वर पुन्हा त्यांचीच माफी मागण्याची वेळ आली. आपली माध्यमंही अतिउजव्या लोकांना विकली गेलेली आहेत.
In reply to प्रसारमाध्यमांचा निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to तर्कहीन विज्ञानद्वेष्टेपणा ?? by अर्धवटराव
प्रकृति की निर्मात्री है। हम सब लोगों की चेतना की प्रेरक शक्ति है और हमारे लिए सबकुछ देनेवाली माता है।या वाक्यात विज्ञानद्वेष्टेपणा पुरेपूर आहे. विज्ञानद्वेष नसेल तर अज्ञान आहे. प्रकृति म्हणजे निसर्ग म्हणायचं असावं, किंवा भोवताल. तर अर्थातच ही गोष्ट मानवाने (फक्त स्त्रिया तर सोडूनच देऊ) बनवलेली नाही, ती माणसाच्या अस्तित्त्वाच्याही आधीपासून आहे आणि मानव त्याचा एक भाग आहे. 'सबकुछ देनेवाली माता'च असेल तर मग वडलांचं काय? वडलांचा शुक्राणू न वापरता बनलेला फक्त माईचा लाल (किंवा लाली) कोणी आहे का? या आणि अशा अज्ञानातून स्त्रीद्वेष आलेला आहे. "हमारी महिलाओं की ओर देखने की दृष्टि वे मातृशक्ति है यही है। " काही स्त्रियांना माता समजणं वगैरे ठीक आहे. सर्व स्त्रियांना माता समजणं योग्य आहे का? वडील, वडीलधारे, मित्र, नवरा, भाऊ अशी काही नाती स्त्रियांच्या बाबतीत अस्तित्त्वात नसतातच का? विशेषतः मित्र वगैरे नाती असणं (ज्याकडे पारंपरिक लोकं fishy नजरेने बघतात) भागवतांच्या (अ?)ज्ञानकोषात अस्तित्त्वातच नाही का? एकंदर स्त्रिया कशा महान, थोर वगैरे म्हणताना त्याही मनुष्यच आहेत, सामान्य मनुष्यांना असणारे राग, लोभ, वगैरे भावना त्यांनाही असणार हे विसरून सरसकटीकरण केलेली भावनिक आवाहनं करणार्यांना स्त्रीद्वेष्टे म्हणायचं नाही तर काय? एकीकडे स्त्रियांवर बलात्कार करताना त्यांच्या नकाराधिकाराचा संकोच करणारे जसे रोगट वृत्तीचे समजले जातात, तसे त्या वृत्तीला विरोध करताना दुसर्या टोकाला जाऊन स्त्रिया देवी असतात टायपातला बिनबुडाचा बकवास करणार्यांनाही स्त्रीद्वेष्टे का समजू नये? त्यातून कोणा सामान्य स्वयंसेवकांनी अशी बडबड केली (जे भरपूर करतात याची प्रत्यक्ष आयुष्यातल्या स्वानुभवातून कल्पना आहे.) तरी दुर्लक्ष करता येतं. पण स्वतःला आदर्शवादी वगैरे म्हणवणार्या संघटनेच्या सर्वेसर्वाने अशी निरर्थक बडबड केली तर त्याकडे गंभीरपणे लक्ष दिलं जावं; निदान सतत ब्रेकिंग न्यूजच्या मागे असणार्या माध्यमांनी तरी कधीतरी शांतपणे बसून असं काम करावं. --- समिती हे प्रकरण एवढं लो-प्रोफाईल का असतं, भाजपमधे समितीचं स्थान काय, बौद्धिक वगैरे गोष्टी समितीमधे होतात का, समितीची लहान मुलींसाठी असणारी एकदिवसीय शिबीरं बुद्धी आणि शरीर दोन्हींना कष्ट न होऊ देणारी आणि गॉसिपमय का असतात वगैरे प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत असा आत्तापर्यंतच प्रत्यक्ष आयुष्यातला आणि जालीय अनुभव आहे. सामाजिक आयुष्यामधे स्त्रियांना अजिबात स्थान न देणारे संघाचे स्वयंसेवक, प्रभात शाखा संपली की मात्र कोणाकोणाच्या घरी जाऊन, "वहिनी, चहा-पोहेच केले तरी चालतील. फार काही नको." वगैरे डायलॉग्ज कसलीही लाज न बाळगता कसे काय मारतात हे ही एक न उलगडलेलं कोडं. पण या गोष्टींबद्दल भागवत सध्या बोललेले नाहीत. तेव्हा हे अवांतरच आहे.
In reply to एकत्र प्रतिसाद देते. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to बापरे! आपला हा वरचा प्रतिसाद by श्रीगुरुजी
पण यात स्त्रीद्वेष कुठे दिसला तुम्हाला?सिमोन दी बोव्व्हार, आणि मराठीत करूणा गोखले, मंगला आठलेकर इत्यादींनी लिहीलेलं स्त्रीवादी लिखाण वाचल्यास हा मुद्दा स्पष्ट होईल. इथे अवांतराच्या भीतीपोटी लिहीत नाही.
"सामाजिक आयुष्यामधे स्त्रियांना अजिबात स्थान न देणारे संघाचे स्वयंसेवक," हे कोणी सांगितलं तुम्हाला?संघ ही संघटना (माझ्या माहितीप्रमाणे) स्वतःला सामाजिक काम करणारी संघटना समजते. आणि तिथे स्त्रियांना प्रवेश नाही. आणखी स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नसावी.
माझ्या माहितीतल्या आणि ओळखीच्या अनेक संघस्वयंसेवकांपैकी कोणीही आणि कधीही अशी वागणूक केलेली नाही. त्यांच्याविषयी "लाज बाळगत नाहीत" असे लिहिणे अत्यंत अयोग्य आहे.ही लाज जे स्वयंसेवक असे वागतात त्यांना वाटणं अपेक्षित आहे, अन्य लोकांना कशाबद्दल? तुम्ही नशीबवान आहात कारण रविवारी सकाळी-सकाळी तुमच्या(च तीर्थरूपांच्या) घरी येऊन कोणी तुमची झोपमोड केली नाही, आईला चहा-पोह्यांच्या ऑर्डरी दिल्या नाही आणि वर तुम्हाला सकाळी लवकर उठण्याच्या थोर भारतीय परंपरेवर लेक्चरही दिलेलं नाही. आठवतं तेव्हापासून असे अनेक अनुभव मला आलेले आहेत. कॉलेजमधे वगैरे असताना भारतीय पोशाखाचं महत्त्व, मुलींनी कसं शालीन, गृहकृत्यदक्ष असावं वगैरे वगैरे भरपूर बकवास मी ऐकून घेतलेला आहे. अवांतराच्या भयास्तव संघ स्वयंसेवकांच्या उठवळ वर्तनाच्या स्वत: पाहिलेल्या आणखी "मनोरंजक" गोष्टी सांगत नाही. अरे हां, स्त्रिया "प्रकृतिच्या निर्मात्या" वगैरे असल्यामुळे त्यांनी या उठवळ स्वयंसेवकांना क्षमा करावी अशी भागवतांची अपेक्षा असेल तर सॉरी! मी पण मनुष्य आहे आणि राग, लोभ वगैरे भावना मलाही तेवढ्याच आहेत जेवढ्या माझ्या आजूबाजूच्या इतर लोकांना आहेत. फक्त काही लोकं जन्मतः ठराविक प्रकारची गुणसूत्रं घेऊन येतात म्हणून ते महान (किंवा क्षुद्र) असं जे भागवत मानतात तसं काही मी मानत नाही. --- मला (ठाण्यात) समितीचा असणारा प्रत्यक्ष अनुभव एक दिवसाचा, माझ्या बालपणीचा आहे. (तिथे मला पाठवणं म्हणजे माझा वेळ फुकट घालवणं आहे हे नशीबाने तेवढ्यातच आमच्या मातोश्रींना लक्षात आलं.) पण समितीमधे कार्यरत असणार्या एक अलिकडेच फेसबुकावर भेटल्या. (त्या बहुदा पुण्याच्या आहेत.) त्यांनाही समितीच्या राजकारण, समाजकारणातील सहभागाबद्दल प्रश्न विचारले. "अशा प्रकारच्या कामांमधे आपण का नसावं?" असे प्रश्न त्यांनी समितीमधे विचारले; याचा परिणाम म्हणून अन्य समितीसदस्यांनी त्यांना वाळीत टाकलं, अशा प्रकारचं उत्तर त्यांच्याकडूनच आलं.
In reply to अजून एक मागच्या प्रतिसादात by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अजून एक मागच्या प्रतिसादात by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to चिविंची एक गोष्ट आहे, त्यात by विश्वनाथ मेहेंदळे
चिविंची एक गोष्ट आहे, त्यात एका 'विद्वानांनी' एकच संस्कृत नाटक वाचलेले असते आणि संदर्भ सोडून प्रत्येक ठिकाणी ते त्याच नाटकाचा संदर्भ देत असतात. तुमचे काही प्रतिसाद वाचताना सतत त्या कथेची आठवण येते. असो, बाकी राहू देत सगळे, सध्या इतकेच की तुमचे प्रतिसाद भयानक विनोदी असतात कधी कधी. मनोरंजन केल्याबद्दल आभारी आहे.+१.
In reply to चिविंची एक गोष्ट आहे, त्यात by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अजून एक मागच्या प्रतिसादात by ३_१४ विक्षिप्त अदिती
अवांतराच्या भयास्तव संघ स्वयंसेवकांच्या उठवळ वर्तनाच्या स्वत: पाहिलेल्या आणखी "मनोरंजक" गोष्टी सांगत नाही.कृपया " उठ्वळपणाची" व्याख्या सांगावी.आणि कोणत्या स्वंयसेवकांनी काय काय उठवळपणा केला हे ही सांगावे. आता मनोरंजक आणि येथे अवांतर असेल तर नवीन धागा काढावा .. आपण " स्वयंसेवक " हा शब्द वापरला आहे , त्याद्वारे एका समूहाचे प्रतिनिधित्व होते, आपला रोख एखाद्या व्यक्तिवर आहे की पूर्ण समूहांवर ? एखादी भगिनी विक्षिप्त आहे म्हणून सारयाजणी विक्षिप्त आहेत असे विधान करता येईल का ? बाकी एका इंग्रजी म्हणीची आठ्वण आली.. When you get in to the fight with pig , it is the pig who enjoys.. you only get dirty ! हा उपमा अलंकार आहे, तुम्हाला पिग म्हंट्लेले नाही !
In reply to एकत्र प्रतिसाद देते. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो by अर्धवटराव
एखाद्या संस्थेने आपली कार्यपद्धती पुरुषप्रधानतेने ठरवली असेल तर ...धन्यवाद.
In reply to एखाद्या संस्थेने आपली by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to विशेष धन्यवाद by अर्धवटराव
In reply to एकदा लिंगसमानता हे मूल्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to इमोटीकॉन्सची गडबड by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to पुन्हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to एकदा लिंगसमानता हे मूल्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो by अर्धवटराव
In reply to अत्यंत समर्पक प्रतिसाद by श्रीगुरुजी
In reply to अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो by अर्धवटराव
In reply to अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो by अर्धवटराव
In reply to संघ आणि मिडियाचा विपर्यास by क्लिंटन
तसेच मध्यंतरी नितीन गडकरींनी म्हटले की "विवेकानंद आणि दाऊद इब्राहिमचा आय.क्यू एकच आहे.विवेकानंदांनी तो चांगल्या कामासाठी वापरला तर दाऊदने वाईट कामांसाठी". यात मला तरी काही चुकीचे वाटले नाही.पण मिडियाची बातमी होती--"नितीन गडकरींनी विवेकानंदांची तुलना दाऊद इब्राहिमबरोबर केली". तेव्हा हे मिडियावाले एखादी गोष्ट कशी विपर्यास करून सांगतील याची काहीही गॅरंटी नाही.सहमत. मलाही चुकीचे वाटले नाही. पण एकदा राळ उठवून दिली आणि लोकमत तयार झालं की भल्याभल्यांना 'यु' टर्न घेउन माफी मागावी लागते. आणि एकदा माफी मागितली की कायमचा शिक्का बसतो. मला वाटतं आपले पंतप्रधान म्हणूनच तोंड उघडत नाहीत.
In reply to संघ आणि मिडियाचा विपर्यास by क्लिंटन
In reply to संघ आणि मिडियाचा विपर्यास by क्लिंटन
In reply to अर्थ काढतोच म्हटलं तर काहिही काढता येतो by अर्धवटराव
In reply to एकत्र प्रतिसाद देते. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to शब्द बापुडे ... by विकास
पण स्त्री ला "प्रकृति की निर्मात्री" अर्थात सांस्कृतिकरीत्या "माता" असे मानण्यात किमान "अदिती" हे नाव असलेल्या व्यक्तीस तरी आक्षेपार्ह वाटू नये असे वाटते. उद्या अगदी अमेरीकन लोकांना पण तुम्ही. "Mother Earth कसे काय म्हणता? मग वडलांचा शुक्राणु कुठला?" वगैरे प्रश्न विचारलात आणि मग पृथ्वीचा द्वेष करता असा अर्थ लावला तर "डं?" असा प्रतिसाद मिळेल. असो.दुर्दैवाने माझं नाव काय असावं यावर, बहुतांश लोकांचा नसतो तसा, माझाही ताबा नव्हता. घरचे, आजूबाजूच्यांनी ज्या नावाने हाक मारायला सुरूवात केली, तेच नाव चिकटलं, तेच इथेही डकवलं. प्रत्यक्ष कागदावरमात्र आमच्या मातोश्रींनी ठेवलेलं माझं नाव वेगळं आहे आणि ते 'कोणाचीतरी आई' यापेक्षा ते अधिक अर्थपूर्ण आहे. अर्थात त्यातही माझं काहीच कर्तृत्त्व नाही. पृथ्वीला माता म्हणण्यात अडचण नाही; बहुदा इथे पृथ्वीवर झालेल्या/होणार्या भीषण बलात्कारासंदर्भात चर्चा नसावी. पण त्याबद्दल बोलतोच आहोत तर सूर्याला मराठी, इंग्लिश खगोलीय लिखाणात जनक-तारा असं म्हणतात. पृथ्वी आई आणि सूर्य वडील असा विचार करून सूर्यमालेच्या निर्मितीचा प्रचलित सिद्धांत पाहिला तर सध्याच्या मूल्यांमधे फारच गडबड होईल. (शब्दकोषामधे देव हा शब्द आहे म्हणून नास्तिकांनी देवाचं अस्तित्व मान्य करावं का, असा एक हास्यास्पद प्रश्न पडला.) त्यामुळे कविकल्पना तेवढ्याच मर्यादित असलेल्या बर्या. भागवत अशाप्रकारची शेंडाबुडखा असणं आवश्यक नसणारी वक्तव्य करत होते असं सुचवत असेल तर पुन्हा माझा आक्षेप मागे. आणि नाही बुवा, मला नसता प्रतिसाद दिलात तरी चाललं असतं. माझ्या प्रतिसादावर आक्षेप घेणार्यांपैकी एकाने आधीच उत्तर दिलेलं आहे. तुमचा मूळ मुद्दा, खोट्यानाट्या बातम्या देण्याबद्दल प्रसारमाध्यमांचा निषेध, तो मला मान्यच आहे. आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला acknowledge करून तुम्ही प्रतिसादसंख्या निष्कारण फुगवत नाही हे एवढ्या वर्षांत माहित झालेलं आहे. त्यात लिंगभेद मी तरी नाही बघू शकत. अर्थात निषेधाची आपापली कारणं वेगवेगळी आहेत म्हणून माझा निषेध तुमच्या निषेधापेक्षा पातळ ठरवणार असाल तर खुश्शाल ठरवा. लिंगसमानतेप्रमाणेच अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे मूल्यही मी मानते.
... तरी देखील तुम्हाला सांस्कृतिक दृष्टीकोन पटत नसला तर तो तुमचा प्रश्न आहे.आधुनिक स्त्रीवादी लेखक-लेखिका या प्रकारचं महत्त्व स्त्रियांना देण्याला विरोध करतात. याचं कारण असं की यात स्त्रीला उच्च दर्जा दिला जातो त्यामागे काहीही रॅशनेल नाही. आपला वंश/मनुष्यजात टिकवण्यामधे स्त्रियांचा किंचित जास्त वाटा आहे असं दिसतं, याचं कारण पुरुषांकडे गर्भाशय नाही. पण या प्रकारे उच्च दर्जा दिल्याचं भासवून स्त्रियांना खालचं सामाजिक स्थान देण्याचा प्रकार हजारो वर्ष सुरू आहे. "कागदोपत्री" उच्च दर्जा देऊन स्त्रियांवर केलेल्या या अन्यायाकडे भागवतांनी (आणि/किंवा त्यांच्या समर्थकांनी) डोळेझाकच करायची ठरवली असेल तर मग चालू द्या, एवढंच म्हणू शकते. दुसर्या बाजूने एकदा लिंगसमानता हे मूल्य मानलं की लिंगाधारीत उच्चस्थान असो नीचस्थान, ते अमान्यच. ज्या संस्कृतीचे दाखले देऊन शोषण होतं, उच्चनीचत्त्व दिलं जातं, तो दृष्टीकोन मला अमान्य आहे. माझ्या प्रतिसादाचा अधिक अर्थ विचारेपर्यंत (संघ किंवा भागवतांच्या समर्थनाची अपेक्षा न ठेवता) मी फक्त प्रसारमाध्यमांचा निषेध करूनच थांबले होते. पुढच्या प्रतिसादांमधेही विचारसरणीचा विरोध आहे, त्यात व्यक्तींना हीन लेखण्याचा प्रयत्न दिसत असेल तर माझी शब्दनिवड चुकली असेल. माझा असा हेतू अजिबात नाही.
असे समजूयात की असतीलही ते खरे, पण त्या विरुद्ध अनुभव आलेले देखील असणारच ना, नाहीतर इतकी वर्षे ती संघटना कशी चालेल? एक संघटना काढून टिकवणे हे काही सगळ्यांना जमते अशातला भाग नाही. इतके वर्षे तर नाहीच नाही.असा तर्क भरपूर वेळा ऐकला आहे. समितीने नक्की काय केलेलं आहे याची माहिती मिळाली तर आनंद होईल. ती कोणी देतच नाही. हळद-तिखट कुटून विकतात हे माहित्ये; आमच्या घरी अनेक वर्ष तिथूनच रतीब येत असे. समितीचं संस्थळ पाहिलं, समितीच्या कामाबद्दल काहीही भरीव माहिती मिळाली नाही. (त्यामानाने संघाचं संस्थळ बरंच भरगच्च आहे.) समितीच्या सदस्या किती उच्चशिक्षित आहेत याची फक्त आकडेवारी किंवा उदाहरणं मला नकोत. यात समितीचा सहभाग नक्की काय, किती? (आमच्या उच्चभ्रू शाळेतून दरवर्षी मुलं मेरिट लिस्टमधे यायची. पण त्यात शाळेचा नक्की वाटा किती होता? आम्हाला शिकवणारे शिक्षक किती थोर होते आणि या मुलांच्या पालकांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक परिस्थिती यांचा संबंध किती असे प्रश्न या शाळेच्या पालकांमधे नेहेमी असायचे.) भाजप-प्रमुख कोण असावं यावर संघाचं काही मत असतं असं अधूनमधून काहीबाही वाचायला मिळतं. या बातम्यांचे तपशील खोटे, बनावट असतील पण भाजपमधे संघाचं मॅनिफेस्टेशन असतं किंवा असावं अशा प्रकारची इच्छा संघात नसते का? (असं असेल तर प्लीज, प्लीज, प्लीज प्रतिसाद देऊन तसं सांगा.) अशा प्रकारच्या किती बातम्या समितीबद्दल येतात? बरं, तुम्ही म्हणता तशी प्रसारमाध्यमं स्त्रीद्वेष्टी असतील (ज्यावर माझा याबाबतीत विश्वास नाही,) तरीही गेली ७-८ वर्ष भारताच्या मध्यमवर्गात इंटरनेट, सोशल नेटवर्किंग चांगलंच पसरलेलं आहे. समितीचं अस्तित्त्वही माझ्या माहितीप्रमाणे याच मध्यमवर्गात आहे. मग समितीबद्दल काहीच चर्चा या मध्यमवर्गाकडून होत नाही याचं कारण काय? अगदी स्त्रियांची संख्या इंटरनेटवर आंतरराष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी आहे हे मान्य करूनही समितीच्या भरीव (किंवा बोगस) कामाबद्दल कोणीही, काहीही बोलत नाहीत याचं स्पष्टीकरण काय देणार? उलटपक्षी संघावर बोटं ठेवली की इंटरनेटवरच्या निदान काही स्त्रियाही (संघशाखेत त्यांना प्रवेश देत नाही तरीही) हिरीरीने संघाच्या बाजूने मुद्दे मांडताना दिसतात. अगदी वनवासी कल्याण आश्रमाचं नाव पुढे होतं, पण ते संघाचं कर्तृत्व आहे असं सांगण्यात येतं; समितीचं काय? माझ्याकडे तीनच (बाईमाणूस यांच्या प्रतिसादात त्यांना समितीचा अनुभव असण्याचा उल्लेख आहे, भरीव काम किंवा त्याबद्दल गौरवोद्गार दिसले नाहीत. उलट त्यांनी संघातल्या लिंग-असमानतेवर ओझरती टीका केली आहे.) डेटापॉईंट्स आहेत कारण उरलेला विद्याचा अभाव हा एक मोठा गोळा दिसत नाहीये किंवा आत्तापर्यंत मी तो दाखवण्यात अयशस्वी ठरले आहे. एकतर समितीकडे अधिक डेटापॉईंट्स नसावेत, किंवा असलेले डेटापॉईंट्स मांडायला त्यांच्याकडे प्रतिनिधित्त्व नाही (जे संघाकडे भरपूर आहे असं दिसतंच) किंवा दोन्ही. अगदी या धाग्यावरही संघाबद्दल प्रेम असणारे अनेक लोक आहेत, समितीचा मुद्दा काढला गेला आहे, पण कुठेही समितीच्या भरीव कामाबद्दल एकही प्रतिसाद नाही. ('अॅड होमिनेम'मुळे माझंही मनोरंजन होतं हो!) एवढी वर्ष टिकायला काय लागतं, डायनोसॉरची हाडंही लाखो वर्ष टिकलेली आहेत. फॉसिल्स म्हणून टिकून रहाण्यासाठी फार कर्तृत्व दाखवावं लागत नाही. ज्या गोष्टी नष्ट करण्यासाठी ठरवून, प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होतात त्याही तगून रहातात. (विश्व पृथ्वीकेंद्री नाही हा सिद्धांत, ज्यू धर्म, पोलिओचा व्हायरस अशी भरपूर उदाहरणं देता येतील.) पण फक्त टिकून रहाणं एवढंच महत्त्व असेल तर मग अधिक बोलत नाही. समितीच्या तीन आदर्शांपैकी एक झाशीची राणी आहे. समितीकडून लक्ष्मीबाईंचा वारसा कोण चालवतंय? मुलांसाठी उत्तम माता बनण्यासाठी (जे समितीचं एक ध्येय/आदर्श आहे) आजच्या जमान्यात फक्त हळद-तिखट विकण्यापलिकडे बायकांनी बरंच काही शिकण्याची, करण्याची आवश्यकता असते हे १०० वर्षांपूर्वी विठ्ठल रामजी शिंदे सांगायचे. ते तेव्हाही फार सफल झाले नाहीत. आजही हरलेच म्हणायचं. --- विमे, मी तुमचं मनोरंजन केल्याचं समितीमधे कळवू नका. स्त्रिया (म्हणजे त्यांच्या कृती, असा मला लागलेला अर्थ) मनोरंजनासाठी नाहीत असं समितीच्या पूर्वप्रमुखांनी म्हटलेलं आहे. ;-)
In reply to पण स्त्री ला "प्रकृति की by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मधे मधे करायची आमची सवय काहि जात नाहि... by अर्धवटराव
In reply to पण स्त्री ला "प्रकृति की by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to शब्द बापुडे ... by विकास
त्यात देखील आपले प्रतिसाद वाचले आणि ३.१४ (अर्थात irrational) वाटले.विकासराव, अर्धवटराव, विश्वनाथ मेहेंदळे, श्रीगुरूजी आणि इतरांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. एके काळी ही मिपा आय.डी धारण करणारी व्यक्ती बरीच संतुलित आहे असे वाटले होते पण कसलाच संबंध नसताना विनाकारण स्त्रीमुक्ती घुसडणे आणि प्रतिसादांमध्ये सतत लैंगिकतेशी ओढून ताणून संबंध लावायचा प्रयत्न करणे यावरून माझ्या जुन्या मतात बराच बदल झाला हे पण नमूद करावेसे वाटते.
In reply to प्रसारमाध्यमांचा निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रसारमाध्यमांचा निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रसारमाध्यमांचा निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to प्रसारमाध्यमांचा निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपली माध्यमंही अतिउजव्या लोकांना विकली गेलेली आहेत.असे काहीतरी बरळले नाही तर आपला विचारवंतीपणा सिध्द होत नाही बहुतेक.
In reply to दिल्लीतल्या घटनेनंतर बाष्कळ by श्रीगुरुजी
In reply to देसाईंना पत्र पाठवण्यात आले आहे ! by विटेकर
याचे प्रायश्चीत्त म्हणून आपण ताबडतोब जाहीर माफी मागून लेखन संन्यास घ्यावा .
जाहीर माफी आणि पुन्हा असला अश्लाघ्यपणा न करण्याची जाहीर हमी याद्वारे आपण आपली चूक निस्तरू शकताया ओळी खत्राच. :)
In reply to देसाईंना पत्र पाठवण्यात आले आहे ! by विटेकर
In reply to "भागवतांचा तर्कहीन by श्रीगुरुजी
In reply to भविष्यात एखादी स्त्री संघ by पिंपातला उंदीर
In reply to रज्जूभैय्या आणि कुप्प सी सुदर्शन by मन१
In reply to दोघेही महाराष्ट्रीयन नाहीत. by पिंपातला उंदीर
In reply to च्यायला थोडी टीका by निनाद मुक्काम …
In reply to च्यायला थोडी टीका by निनाद मुक्काम …
ह्या निमित्ताने ही पोट जात सुद्धा अस्तित्वात आहे महाराष्ट्रात ह्याची दखल घेतल्या जाईल.अगदी अगदी :)
In reply to भविष्यात एखादी स्त्री संघ by पिंपातला उंदीर
In reply to ... by विकास
In reply to तेच नाही हो. उदाहरण देऊन बोला by पिंपातला उंदीर
In reply to =)) by पैसा
In reply to अहो बाईसाहेब एक तरी by पिंपातला उंदीर
In reply to रज्जूभैय्या कोण होते ओ? by प्रचेतस
In reply to सांगा की तुम्हीच. वैश्या होते by पिंपातला उंदीर
In reply to संघचालक कोणी का असेना,पण by श्री गावसेना प्रमुख
In reply to अहो बाईसाहेब एक तरी by पिंपातला उंदीर
In reply to मला माहित नाही by पैसा
In reply to तुम्ही. ओळखत नसाल हो. इथे by पिंपातला उंदीर
In reply to नॉनसेन्स by चित्रा
In reply to तेच तेच पुन्हा पुन्हा. वरची by पिंपातला उंदीर
In reply to तुम्ही. ओळखत नसाल हो. इथे by पिंपातला उंदीर
In reply to अहो बाईसाहेब एक तरी by पिंपातला उंदीर
In reply to तेच नाही हो. उदाहरण देऊन बोला by पिंपातला उंदीर
In reply to हा हा by विकास
In reply to बाकी भागवत यांच्या बलात्कार by पिंपातला उंदीर
In reply to मूळ चर्चेस उत्तर by विकास
In reply to ह्या मुद्द्यावर भागवत by पिंपातला उंदीर
In reply to मूळ चर्चेस उत्तर by विकास
In reply to हा हा by विकास
In reply to भविष्यात एखादी स्त्री संघ by पिंपातला उंदीर
In reply to जरा पिवळा चष्मा काढा की... by विटेकर
In reply to संघद्वेष्ट्यांची मांदियाळी... by परिकथेतील राजकुमार
In reply to संघद्वेष्ट्यांची मांदियाळी... by परिकथेतील राजकुमार
In reply to आता लेखाबद्दल by पैसा
येऊन जाऊन कार्टून फिल्म्स बघायला टीव्ही नावाच्या खोक्याचा उत्तम उपयोग होतो
In reply to बाकी भागवत यांच्या बलात्कार by पिंपातला उंदीर
In reply to दिल्लीत गेल्या काही by श्रीगुरुजी
In reply to दोन प्रश्न by बाईमाणुस
In reply to ओ........ by अर्धवटराव
In reply to क्शमस्व by बाईमाणुस
In reply to दोन प्रश्न by बाईमाणुस
In reply to हे एक- by बाईमाणुस
In reply to भारत आणि बाहेर by हुप्प्या
In reply to मुळ लेख काय ? त्यावरचे by अमोल खरे
In reply to श्री. अमोल खरेजी, मला देखील by ५० फक्त
In reply to तुमचा मुद्देसूद लेख आवडला. by सुचेल तसं
In reply to इथे आकडेवारी आणि उदाहरण देऊन by पिंपातला उंदीर
In reply to इथे आकडेवारी आणि उदाहरण देऊन by पिंपातला उंदीर
In reply to इथे आकडेवारी आणि उदाहरण देऊन by पिंपातला उंदीर
In reply to इथे आकडेवारी आणि उदाहरण देऊन by पिंपातला उंदीर
(भावनिक आणि शब्द बम्बाल प्रतिसादाना महत्व दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी.हे तुम्ही म्हणावं? आश्चर्य आहे.. वरती काहीही संबंध नसताना तुम्ही सरसंघचालक एका विशिष्ट जातीचेच झाले आहेत असं विधान केलं होतं. त्याचा आणि विकास ह्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा काय संबंध? निव्व्ळ रोगट प्रतिसाद वाटला मला तो. माझी कमेंट ही विकास ह्यांनी जे सागरिका घोष ह्यांनी ट्विट केलं त्यावर होती. त्यावर तुमचं म्हणणं काय?
सिल्चर आसाम मधे एका निमंत्रितांच्या सभेत दिल्ली प्रकरणावरून कोणीतरी, "इंडीया मधे स्त्रीयांवरील वाढत्या अत्याचारावरून" प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना सरसंघचालक म्हणाले की, हे "इंडीया मधे होते भारतात नाही..." भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अॅटीट्यूड सांगायची पद्धत ही विशेष करून शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावरुपाला आणली होती. त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता.'शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावारुपाला आणली होती' यासंदर्भाने? मला नाही वाटत. सरसंघचालक मोहन भागवतांनी ती टिप्पणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच भारतीय संस्कृती (संघप्रणीत) विरुद्ध इंडिया संस्कृती (संघाला वाटते ती) याविषयी केली आहे. शरद जोशींच्या इंडिया विरुद्ध भारत या मांडणीचे संदर्भ सांस्कृतिक कमी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि विकासविषयीची भूमिका यासंदर्भात अधिक आहे. तेव्हा, येथे तुम्ही केलेली मांडणी दिशाभूल करणारी ठरते. ती तशी नसेल तर भागवतांच्या बोलण्यामागील भारत विरुद्ध इंडियाचा संदर्भ पूर्ण द्यावा लागेल किंवा मग तो आहे तेवढाच शाब्दीक ठेवून बाकी मांडणी करावी लागेल. ती तेवढीच केली तरी, माध्यमांची चूक ही चूकच राहते, हे निश्चित.
प्रसंग होता स्वामी परमानंदांच्या योग विद्यापिठाचे इंदूर येथे उद्घाटन. तेथे मोहनजी हे भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीतील फरक सांगत होते. तो सांगत असताना, त्यांनी मनुष्य कसा स्वार्थी होत गेला आणि theory of social contract कशी अस्तित्वात आली ज्यात लग्न देखील एक काँट्रॅक्ट समजले गेले, पतीने खाण्यापिण्याची (बाहेरील काम - पैसे) व्यवस्था करायची आणि पत्नीने घरातले सांभाळायचे. आणि मग हे काँट्रॅक्ट पती अथवा पत्नीने पुर्ण केले नाही तर द्या त्यांना सोडून... पण भारतीय पद्धतीत असे नसते, असे म्हणत त्यांनी मग भारतीय तत्वज्ञान आणि त्याचा व्यावहारीक उपयोग या संदर्भात उहापोह केला.मी काही सरसंघचालकांचे यूट्यूबवर "असणारे" भाषण ऐकलेले नाही. त्यामुळे ते काय म्हणाले याविषयी मी बोलणार नाही. पण, तुम्ही म्हणता तसे ते बोलले असतील आणि माध्यमांनी त्याचे भलतेच संदर्भ लावत बातम्या दिल्या असतील तर ती चूकच आहे. गंभीर चूक आहे. त्याबद्दल ट्विटरवर वगैरे माफी मागण्यात अर्थ नाही, तर ती माफी त्याच माध्यमात मागितली पाहिजे. माफी मागून प्रश्न सुटत नाही, तर असे का घडते आहे याचा विचारही माध्यमांना करावा लागेलच. अर्थात, ही एक अपेक्षा आहे आणि अपेक्षाभंगाची तयारी ठेवूनच ती व्यक्त करतो आहे. येथे मोहन भागवतांनी भारतीय तत्वज्ञान वगैरेचा उहापोह केला आहे, असे तुम्ही म्हटले आहे. सिल्चरमधल्या इंडिया विरुद्ध भारत यालाही तोच संदर्भ असावा. त्यापलीकडे सरसंघचालक अर्थ-राज्य-विकास अशा संदर्भात भारत-इंडिया असे द्वैत करतील असे वाटत नाही. किंबहुना, तशा मांडणीची क्षमता त्यांच्यात दिसलेली नाही. ते संघटक आहेत. संघटकच राहतील, असे आत्तापर्यंतचे चित्र सांगते.
'शेतकरी संघटनेच्या सुरवातीच्या काळात शरद जोशींनी नावारुपाला आणली होती' यासंदर्भाने? मला नाही वाटत.सहमतच. आणि तसे मी म्हणलेले देखील नाही. म्हणूनच असे म्हणले की, "भारत - इंडीया या दोन शब्दातून जे वेगवेगळे अॅटीट्यूड सांगायची पद्धत ..." त्यापुढे मी जे, "त्या संदर्भानेच त्यांचा मुख्य मुद्दा हा अॅटीट्यूड आणि अर्थातच सांस्कृतिक होता...." जे म्हणले आहे, त्यातील कदाचीत "त्यांचा" जे म्हणले त्यामुळे गैरसमज झाला का? कारण मी "त्यांचा" हे मी मोहनजींना उद्देशून म्हणले होते शरद जोशींना उद्देशून नाही. म्हणूनच "अर्थातच सांस्कृतिक होता" असे म्हणले.
ती तेवढीच केली तरी, माध्यमांची चूक ही चूकच राहते, हे निश्चित.मी माध्यमांची ती म्हणजे आसाममधील बातमी देण्यात चूक झाली आहे असे म्हणले नव्हते. त्या बातमी संदर्भातील माध्यमांचे (आणि संघाचे) विश्लेषण एखाद्याला पटेल अथवा न पटेल हा वेगळा मुद्दा आहे. म्हणूनच मी त्यात पुढे, "विश्लेषण वेगळे असू शकते त्यामुळे ते स्वातंत्र्य जबाबदारीने वापरल्यास काहीच आश्चर्यकारक नव्हते." असे म्हणले होते. तो भाग मी केवळ सध्या चालू असलेल्या घटनाक्रमातला म्हणून दिला होता आणि म्हणून पुढे मी म्हणले होते की , "त्यातून पुढचे अतिशय अप्रामाणिक प्रकरण घडले. " आणि नंतरचा वृत्तांत दिला...
पण, तुम्ही म्हणता तसे ते बोलले असतील आणि माध्यमांनी त्याचे भलतेच संदर्भ लावत बातम्या दिल्या असतील तर ती चूकच आहे. गंभीर चूक आहे. त्याबद्दल ट्विटरवर वगैरे माफी मागण्यात अर्थ नाही, तर ती माफी त्याच माध्यमात मागितली पाहिजे. माफी मागून प्रश्न सुटत नाही, तर असे का घडते आहे याचा विचारही माध्यमांना करावा लागेलच.धन्यवाद. हे मी म्हणायचा प्रश्न नव्हता. किंबहूना म्हणूनच सागरीका घोष / पिअर फिटर/ चेतन भगत सारख्यांना माफी मागावी लागली. किंबहूना त्यांनी म्हणजे माध्यमप्रतिनिधींनी तो प्रामाणिकपणा दाखवला. पण माध्यमांनी मात्र दाखवला नाही. (खेदाने म्हणावेसे वाटते की निखिल वागळ्यांना मात्र अशी आचारसंहीता अगदी ट्विटरवर देखील पाळाविशी वाटली नाही.) असो. खुलासा मागितल्याबद्दल धन्यवाद. मूळ लेख/चर्चा ही माध्यमांच्या अप्रामाणिकपणाबद्दल होती. मात्र ज्यांना केव्ळ संघाबद्दल अभ्यास न करता बरळायचे होते त्यांनी त्यात अतिअवांतर केले. अर्थात त्यात काही आश्चर्य वाटले नाही...
In reply to संघ संचालकाचा मुद्दा by पिंपातला उंदीर
In reply to संघ संचालकाचा मुद्दा by पिंपातला उंदीर
In reply to चर्चा वाचतोय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पुरोगामी by चेतन
In reply to प्रतिसाद कळला नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to देसाईंचा कांगावा by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी आपण लिंक पुन्हा वाचली by पिंपातला उंदीर
In reply to "आणि सरसंघ संचालकांवर झालेली by श्रीगुरुजी
यापूर्वी गेली अनेक वर्षे संघावर अनेकांनी टीका केलेली आहे. त्यामुळे हेमंत देसाईंनी असे लेख लिहिणे यात काहीच नवीन नाही. पण संघ बहुतेकवेळा आपल्यावरील टीकेला प्रत्युत्तर देत नाहीसदर चर्चेस 149 प्रतिसाद आले आहेत. सर्वच प्रतिसाद हे संघावर टीका करणारे आहेत व संघाने प्रत्यक्ष किंवा संघप्रेमींच्या माध्यमातून त्याला उत्तर दिलेले नाही असे समजायचे काय? बाय द वे गृहमंत्री शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर काही तासातच प्रत्युत्तर देऊन संघाने माफीची मागणी केली आहे. त्यामुळे संघ प्रत्युत्तर देत नाही किंवा थोडक्यात संघ स्थितप्रज्ञ आहे हा आपला दावा चुकीचा आहे. http://www.indianexpress.com/news/shinde-sees-terror-in-bjp-rss-camps-sangh-says-apologise/1062294/
In reply to शंका by आजानुकर्ण
In reply to देसाईंचा कांगावा by श्रीगुरुजी
काँट्रॉव्हर्सी होत नसेल तर ती