मला खालील प्रश्न खूप वर्षांपासून पडलेला आहे. इतकी वर्षे मनातच ठेवला होता. मिपाकर नक्की उत्तर देतील असा विश्वास आहे.
मी बऱ्याचदा कोकणात फिरायला जाते. माझा एक मामा भालावली (राजापूर जवळ) मध्ये राहतो. एक दोन वर्षांनी त्याच्याकडे पण चक्कर होते. कधी सावंतवाडी, मालवण इत्यादी ठिकाणी देखील फिरणे होते. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे
"कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस वाटतो. म्हणजे आपली परिस्थिती सुधारायला हात पाय हलवायला पाहिजे ह्या गोष्टी वर विश्वासच नसावा वाटते. एक प्रकारचा भकासपणा म्हणा किंवा उदासपणा हा अगदी रक्तातच भिनलेला आहे. घरा भोवतीचा परिसर हा स्वच्छ ठेवणे म्हणजे काही पाप करतो असे वाटत असावे. मला आठवते ४ - ५ वर्षांपूर्वी मी काश्मीरला गेले होते. (येथे एक उल्लेख करावासा वाटतो. केसरी च्या भूलथापाना बळी पडून मुंबईतील उन्हाळा पासून थंड हवेच्या ठिकाणी जावे म्हणून गेलो होतो. श्रीनगरला गेलो तेव्हा आपण काश्मीर मध्ये आहोत कि मुंबई मध्ये असा प्रश्न पडला होता. लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकात वाचले म्हणून गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने गेलो तर तिकडे एक फुल सुध्धा दिसले नाही आणि पहलगाम ला जो काही थोडासा बर्फ शिल्लक राहिला होता त्यात घोड्यांनी केलेल्या प्रातर्विधी शिवाय काही नव्हते. तेव्हा तुम्ही केसरी किंवा तत्सम tour operators ने केलेल्या भूलथापाना शक्यतो बळी पडू नका.
माफ करा थोडे विषयांतर झाले. सांगायचा मुद्दा हा होता कि सर्वसामान्य काश्मिरी माणूस हा त्याच्यावर आलेल्या संकटांमुळे मुळातच पिचलेला होते. कधी काय होईल ह्याचा नेम नाही. उद्याची कसलीच शाश्वती नाही. फिरायला आलेल्या माणसांनी काही खरेदी केली तर दोन घास खायला मिळतील अशी परिस्थिती. अश्या परीस्थितदेखील ह्या सर्वसामान्य लोकांची घरे स्वच्छ, आजूबाजूचा परिसर साफ आणि कोकणात आढळून येणारा उदासपणा नसणे हे एक वैशिष्ट जाणवले मला.
ह्या उलट आपल्या कोकणात कितीतरी करण्यासारखे आहे पण काही ना करता गोष्टी होत आहेत ना तर होऊ दे हा स्थायीभाव आहे आपल्या कोकणी माणसाचा असे वाटायला लागले आहे. कितीतरी गुजराथी किंवा साउथ इंडिअनस किंवा अगदी भय्यानि आपला मोर्चा कधीच वळवला आहे कोकणाकडे आणि उद्या आपला कोकणी माणूस काही ना करता आपल्या पोटा पानाच्या साधनांवर इतरांनी कब्जा केला आहे हे एखाद्या स्थितः प्रतन्या सारखा पाहत बसेल.
माझ्या मामाच्या घरासमोर मोठी वाडी आहे. सर्वत्र नुसता कचराच कचरा. मी समजू शकते कि प्रत्येक वेळी साफ सफाई शक्य नसते पण जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा थोडा आपला परिसर स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे. मी मामला जेव्हा विचारले तेव्हा तो म्हणाला कि ह्या कचर्याचे पुढे मागे आपोआप खत बनेल. कदाचित खरे असेलही पण त्यामुळे सर्व भकास वातावरण निर्मिती होते त्याचे काय. देवळात पूल टाकले तर सर्वत्र काळोख आणि एक प्रकारचा डोक्यात जाणारा विचित्र वास. कधी बाहेर पडतो असे वाटते. कधी कोणत्या हॉटेल मध्ये जाऊन राहायचे म्हटले तर छानसे हॉटेल मिळेलच ह्याची guarantee नाही".
ह्या लेख बद्दल माफ करा. माझा हा पहिलाच लेख आहे आणि तो साहित्य मध्ये पोस्ट करायचा कि चर्चा मध्ये हे देखील माहित नाही आहे. तसेच काहीना हा लेख एकांगी किंवा पूर्व ग्रह दुषित वाटू शकेल. किंवा अगदी negative वाटू शकेल पण खरेच हा प्रश्न मला गेले काही वरचे खूप छळत आहे. येवा कोंकण आपलाच असा किंवा कोंकणाचा कॅलीफोर्णिया वगैरे राजकीय घोषणा ठीक आहेत पण मला वाटते जो पर्यंत कोंकणी माणसाची मानसिकता जो पर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण असेच मागासलेले राहणार.
मला कोणालाही दुखवायचे नव्हते आणि कदाचित आपल्याला आलेला अनुभव वेगळा असू शकेल. आणि लेख खूप लांबला आहे ह्या बद्दल देखील क्षमस्व.
वाचने
27369
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोंकण आणि अस्वच्छ..? विशेषतः
सहमत !! कोकणी आणि अस्वच्छ ??
In reply to कोंकण आणि अस्वच्छ..? विशेषतः by गवि
एक दुसर्या अनुभवावरून निष्कर्श काढणे चुकीचे आहे असे वाटते.
छ्या !
परा शी सहमत आहे. लोक जेंव्हा
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
काय सांगता
In reply to परा शी सहमत आहे. लोक जेंव्हा by विजुभाऊ
कोंकणी माणूस असा का?
??
In reply to कोंकणी माणूस असा का? by Madhavi_Bhave
परिस्थिती हलाखीची वयाच्या आतच
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
तू खूप Hypothetical बोलते आहेस असे वाटते आहे.
In reply to कोंकणी माणूस असा का? by Madhavi_Bhave
कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस
काहीही काय. आमचा एक कोकणी
In reply to कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस by कुंदन
अरे तो तुला दिसत नसेल.... पण
In reply to कोकणातील माणूस हा अतिक्शय आळशी माणूस by कुंदन
कुणीतरी विदा जमवा रे,
"उद्योगी" पणाची व्याख्या काय आहे गं माऊ..?
In reply to कुणीतरी विदा जमवा रे, by कवितानागेश
हा विदा काय प्रकार आहे??
In reply to कुणीतरी विदा जमवा रे, by कवितानागेश
विदा = DATA
In reply to हा विदा काय प्रकार आहे?? by राजो
येथे एक उल्लेख करावासा वाटतो.
केसरी वाल्यानी
In reply to येथे एक उल्लेख करावासा वाटतो. by मृत्युन्जय
>>केसरी वाल्यानी गायब केला
In reply to केसरी वाल्यानी by कुंदन
गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने
In reply to येथे एक उल्लेख करावासा वाटतो. by मृत्युन्जय
हा हा हा
In reply to गुलमर्गला मोठ्या अपेक्षेने by गणपा
प्रचंड असहमत.. इतर कोणत्याही
शैलेंद्र यांच्याशी प्रचंड
1. गावाकडे दिसणार्या
कोकणी माणूस आळशी आहे इतपत ठीक
काय सांगता कोकणी माणूस
असहमत...
कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि
In reply to असहमत... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि by गवि
+२
In reply to +१ by अस्मी
लाख बोललास, मित्रा! प्रत्येक
In reply to कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि by गवि
+१
In reply to कोकणी माणसे आळशीही नाहीत आणि by गवि
+ २
In reply to +१ by यशोधरा
लेखाबद्दल प्रचंड असहमत आमचे
जुन ठाकुर्ली पाहिलयेस का? ते
In reply to लेखाबद्दल प्रचंड असहमत आमचे by स्पा
अगदि मस्त शेताडी... भरपूर
In reply to जुन ठाकुर्ली पाहिलयेस का? ते by शैलेन्द्र
असहमत
मी तुम्हा सर्वांच्या
गणपाचा
In reply to मी तुम्हा सर्वांच्या by Madhavi_Bhave
"आपले कोकण मुळात इतके सुंदर
In reply to मी तुम्हा सर्वांच्या by Madhavi_Bhave
आपली हि कॉमेंट रुचली नाही. It
In reply to मी तुम्हा सर्वांच्या by Madhavi_Bhave
प्रचंड मोठा गैरसमज. तुम्ही
आंजा आणि मराठ्वाडा , विदर्भ
In reply to प्रचंड मोठा गैरसमज. तुम्ही by पिंगू
मुनीवर......
In reply to आंजा आणि मराठ्वाडा , विदर्भ by कपिलमुनी
Madhavi_Bhave जी, मुळात कोकणातील माणुस हा ठेवीले अनंते ...
असहमत
आणि हो, एखाद्या कोकणबाहेरच्या
कैच्याकै.... !!!!
देशावरील.....
असहमत
मला वाटत तुम्ही कोकणात फक्त
शहर
चला वेगवेगळे गट करा पाहू मुलांनो...
बा*** भां**
In reply to चला वेगवेगळे गट करा पाहू मुलांनो... by योगप्रभू
आयशपथ !
In reply to चला वेगवेगळे गट करा पाहू मुलांनो... by योगप्रभू
कोकण हे अतिशय सुंदर आहे.
+१
In reply to कोकण हे अतिशय सुंदर आहे. by गोंधळी
मुळातच व्यवसायिकतेचा अभाव
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
वरच्या काही प्रतिक्रिया मध्ये
आळशी!
सौ सुनार
In reply to आळशी! by साती
+१
In reply to सौ सुनार by गणपा
आवडले नाही
कोकन सुरगाना सटाना नाहि
चला, आता इथे कोकण कुठे मिळेल
पटलं नाही
आश्चर्य!
कोकणी माणूस...!!!!!
मलातरी कोकणी माणूस अजिबातच
फक्त कोंकण आणि अस्वच्छ..? तेही विशेषतः पुर्ण भारतात
?
In reply to फक्त कोंकण आणि अस्वच्छ..? तेही विशेषतः पुर्ण भारतात by खादाड_बोका
गणपाभाऊ, त्यांनी उपहासाने
In reply to ? by गणपा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
इथे
माझे मत
आवडला.
In reply to माझे मत by प्रदीप
प्रदिपयांचा प्रतिसाद
In reply to आवडला. by साती
मध्य पूर्वेत..
मध्यपूर्वेचा अनुभव
In reply to मध्य पूर्वेत.. by प्रभाकर पेठकर
कुठे कमी कुठे जास्त...
In reply to मध्यपूर्वेचा अनुभव by प्रदीप
मुद्दा त्यांच्या कमाईचा किंवा
In reply to कुठे कमी कुठे जास्त... by प्रभाकर पेठकर
श्री. प्रदीप, केरळात तर
In reply to मुद्दा त्यांच्या कमाईचा किंवा by प्रदीप
.मला वाटतं आपला निष्कर्ष योग्य नाही
फुटकळ वादावरुन चर्चा
कोकणातील माणूस हा अतिक्शय
आजच मी कोकणातून मुम्बईला आलो.