सदसद्विवेक बुद्धी
समोरच्या माणसाचे बारीक निरीक्षण करायचे.भविष्य सांगायचे ते चांगलेच सांगायचे.त्याला आशेच्या घोड्यावर बसवून पाठवून द्यायचे.अहो,हा धंदा आहे. यांत तुमचे वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके भविष्यकथन अचूक.शास्त्राला धरून भविष्य वर्तविणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे."परफेक्ट!! :)
हे असले भविष्यकथन आपल्याला बापजन्मी जमायचे नाही.अधोरेखित शब्दांवरुन असे वाटते की शास्त्रीजींना एका ठरावीक प्रकारच्या भविष्यकथनाविषयी(च) प्रॉब्लेम असावा.
In reply to धन्यवाद by चित्रा
In reply to अरे वा! यनावालांचे मिपावर by Nile
In reply to स्वागत by विकास
In reply to उत्तम लेख. by ३_१४ विक्षिप्त अदिती
फक्त भविष्य आणि कम्युनिझमच नव्हे तर प्रत्येक गोष्टीकडेच उघड्या डोळ्यांनी आणि जागृत मेंदूने बघावंसहमत आहे. शास्त्रीजींना एखाद्या अनुभवातून काय धडा मिळाला (असावा) याचा अर्थ लावता लावता (किंवा न लावताच) मंडळी भविष्य पाहता येऊ शकते की नाही यावर हाणामार्या करु लागतात याची अंमळ मौज वाटली.
प्रा. य.ना. वाला सर, पं.महादेवशास्त्री जोशी यांचे आत्मपुराण पुस्तक वाचून आपला जर वरील सल्ला असेल की 'सांगोपांग अभ्यास करून मोठ्या उमेदीने ज्योतिष व्यवसाय सुरू करणार्या शास्त्रीबुवांचा हा जो सत्य (माझे शब्द- म्हणजे थोतांड असा )अनुभव आहे.' तो तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही तो अनुभव घेण्याची तसदी न घेता मानता आहात. मग याउलट नाडीग्रंथांवरील माझ्या शाब्दिक अनुभवांवर नुसते न विसंबता, पुर्वग्रह न ठेवता आपण सांगोपांग प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. अर्थात तो तोंड देखला नसेल, हे आपल्याला मान्य आहे. असे मी मानतो. त्या नाडीग्रंथ ताडपट्टीचा फोटो मिळवून,ताडपट्टीतल्या मजकुराचे कथन आपल्या माहितीतल्या तमिळ जाणकाराला देऊन व त्यातील लिखाणाची म्हणजे पर्यायाने आपले नाव व जन्मदिनांक वगैरे उल्लेखांची खात्री करून मग जे काही सदसद्विवेक बुद्धीला पटेल ते मानावे. म्हणजे आयुष्यभर नाडीग्रंथांच्या सत्यतेला दडपून टाकल्याची टोचणी सतत राहणार नाही अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आता आपण आपला सल्ला इतरांनी अमलात आणावा असे अपेक्षित असाल तर ही माझी नम्र विनंती आपण टाळणार नाही अशी अपेक्षा करतो.कृपया कोणताही पूर्वग्रह न ठेवता (माझे शब्द- नाडीग्रंथांतील मजकुराच्या) सत्य अनुभवांवर विचार करावा. मग जे काही बुद्धीला पटेल ते मानावे.
In reply to या इथे कोणी काहीही म्हंटलेले by विजुभाऊ
In reply to व्यक्ती चुकीची असली म्हणून शास्त्र चुकिचे ठरत नाही by आत्मशून्य
In reply to मस्त लेख by टारझन
In reply to "मला अनुभव नाही म्हणून एखादी by गवि
ज्योतिष, भविष्य, तारे ग्रह, पोपट, पत्ते, यंत्रे, पट्ट्या, नाड्या, भूर्जपत्रे, चुंबक, काचगोळा यांपैकी कशानेतरी एक शक्यता वर्तवणे हा मनोरंजक भाग असू शकतो. त्याला सत्य मानून चालण्याचे काही कारण मला दिसत नाही. पण कोणी मानत असेल तर तो भंपक, थोतांडवादी.. मानत नसेल तर प्रगल्भ, सुधारक असे म्हणायला काही आधार नाही हे खरेच.असहमत. (थोतांडवादी म्हणजे प्रसार करणाराच असे नाही) पण वरील काही गोष्टी मानणारा मुर्ख हे सहज म्हणता येईल तर उरलेल्या काहींना मुर्ख म्हणताना थोडे कष्ट घ्यावे लागतील इतकंच.
In reply to ज्योतिष, भविष्य, तारे ग्रह, by Nile
In reply to शास्त्र म्हणून बघायचे नाही by गवि
मी पाहिले आहे की अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक हे तिथेही शंभर टक्के काही अवलंबून ठेवत नसतात. "हेही करु तेही करु" वाले हे लोक असतात. औषध चालू आहेच..होम्योपॅथीही घेऊन पहा..गोमूत्रही ट्राय करा...अंगार्याची पुडीही काय खिशाला जड आहे का? ठेवा तीही...आणि घाटकोपरला एक अचूक भविष्य सांगणारे आहेत, त्यांनाही भेटून घ्या..कधी संपेल ही दशा ते तरी कळेल..मग नारायण नागबळीही करुन घेऊ..त्र्यंबकेश्वर काय दूर आहे का?'सगळे' करुन पाहणारे हे लोक मुळात अडाणी असतात, अन्यथा सगळं करुन पहाण्यापेक्षा जे कॉमनसेन्सने करु नये म्हणून यादीतुन वगळले जाउ शकते ते करुन पाहिले नसते. बर हे लोक नुसतं सर्व करुन पाहतात का? अर्थातच नाही, दहा लोकांना सांगतातही. वर त्याचा अगदी १००% गुण येतो वगैरे सुद्धा सांगतात त्यामुले हे हार्मलेस नाही हे मान्य नाही.
In reply to "मला अनुभव नाही म्हणून एखादी by गवि
अश्या विचारपद्धतीने जगात काहीच "सिद्ध" करता येणार नाही. कारण मला त्या गोष्टीचे अनुभव (ज्ञान) किती आहे हा भाग कायम सब्जेक्टिव्ह राहणार. ते वादग्रस्तच राहणार. कारण पूर्ण ज्ञान ही भ्रामक समजूत आहे.मूळात काही सीध्द करायचेच नसते. अनूभव हा वैयक्तीक तसेच सामूहीकही असतो. वैयक्तीक अनूभव म्हणजे "कालच माझ्या स्वप्नात कत्रीना कैफ आली होती" आता हे मी तूम्हाला सीध्द कसे करणार ? म्हणून हा अनूभव वैयक्तीक ठरतो म्हणजेच सब्जेक्टिव्ह राहू शकतो. पण समजा काल आपण कत्रीना कैफचा "तीस मार खान हा चीत्रपट पाहीला" आता हा अनूभव सामूहीक असल्याने तो एकमेकांना सीध्द करावा लागत नाही, तसेच तीकीट काढणार्या प्रत्येकाला त्या चीत्रपटात कत्रीना कैफ दीसत असल्याने कत्रीनाला पहायला (पून्हा पून्हा)तीकीट काढून जाणार्याना मूर्खही म्हणता येत नाही. मग ज्या लोकांना कधी तीकीटच मीळाले नाहीये, अथवा चूकीच्या लोकांकडून तीकीट मीळवण्याच्या प्रयत्नात फसवणूक होवून चीत्रपटच पहाता आला नाही अथवा जे फक्त ऐश्वर्या राय चे पंखे आहेत अथवा स्वभावाने चक्क नालायक व खोटारडे आहेत , त्यांनी अशी हूल ऊठवली की या चीत्रपटात कत्रीनाच नाहीये.. तर या परीस्थीतीत असे वागणारे व त्यांच्यावर वीश्वास ठेवणारे यामधे महामूर्ख कोण कोण ठरू शकेल ?
In reply to अश्या विचारपद्धतीने जगात by आत्मशून्य
In reply to तुमचे उदाहरण निरुत्तर करणारे बिनतोड वाटते आहे.. by गवि
In reply to खी खी खी. =)) =)) हे म्हणजे by Nile
हे म्हणजे एड्स रोग बरा करायला आधी त्याचा अनुभव घेण्याला पर्याय नाही असे म्हणणे झालेह्यामधे म्हणण्या ऐकण्यासारखे काय आहे ? जर का एड्स खराच बरा करायचा असेल तर तो कोणाला ना कोणाला तरी प्रत्यक्ष होणे / झाल्याचे अनूभवणे आवश्यकच ठरत नाही काय ? असो दूसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणार्यांना हे पटणे अवघडच...
In reply to हे म्हणजे एड्स रोग बरा करायला by आत्मशून्य
In reply to स्वतः अनुभवणे हा अर्थ by Nile
स्वतः अनुभवणे हा अर्थ सोयीस्कर रीत्या नाकारलेला दिसतो.अर्थातच नाही. कोण ना कोण मधे इतरांसोबत स्वत्:चा पण अंतर्भाव असतो हेच सूचवायचे आहे. आणी एड्स रोग बरा करायला त्याचा अनुभव घेण्याला पर्याय नाही असे माझे ठाम मत आहे. पण हे मत ज्या लोकांना दुसर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणे सोयीचे वाटते त्यांना पटणार नाही असे मी म्हटले आहे. स्पश्ट शब्दात लीहले असल्याने जर ते शब्दांचे बुडबुडे वाटत असतील तर कॄपया त्यांना हवेत वीरू देत.
In reply to स्वतः अनुभवणे हा अर्थ by आत्मशून्य
In reply to हास्यास्पद by Nile
In reply to हास्यास्पद by Nile
In reply to भलतेच वीनोदी लेखन ह.ह.पू.वा. by आत्मशून्य
In reply to >>पुलेशू. गरज नाही, by Nile
In reply to तुमचे उदाहरण निरुत्तर करणारे बिनतोड वाटते आहे.. by गवि
In reply to "मला अनुभव नाही म्हणून एखादी by गवि
In reply to बर्याच वेळेला माणासाची by अभिज्ञ
In reply to सहमत आहे by प्रकाश घाटपांडे
In reply to खि खि खि by टारझन
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
तेच तेच लिवुन आमचच विल्याष्टिक लुज पल्डय!विल्याष्टिकंच ते .. कधीना कधी लुज पडणारंच .. म्हणुन म्हणतो .. बदलत रहा .. पण तुम्हाला लुज झालं तरी मोह सुटेणा बॉ त्या विल्याष्टिक चा =))
In reply to तेच तेच लिवुन आमचच by टारझन
In reply to बर्याच वेळेला माणासाची by अभिज्ञ
In reply to कुठलीही गोष्ट 'नाही' म्हणायला जास्त कष्ट लागतात by सामान्य वाचक
In reply to बरोबर आहे. पण मी समजा पुण्यात by नगरीनिरंजन
In reply to ही कूपमन्डूक व्रुत्ति झाली by सामान्य वाचक
In reply to जे समुद्र आहेत असे म्हणतात by नगरीनिरंजन
In reply to या by गवि
In reply to या by गवि
In reply to >>या वादाला अंत नाही. कोणीच by Nile
In reply to १. माझ्या काही मित्रांनी by आत्मशून्य
In reply to >>जाहीरात पोस्टर काय भाँदू by Nile
मेंदुची कवाडं बंद असणार्यांना वरील वाक्याचा अर्थ समजणारच नाही त्यामुळे अधिक बोलण्यात अर्थ नाही.मंग तूम्हाला प्रतीसाद लीहातानाचे आमचे कश्ट वायाच गेले समजाय्च की.
तुम्हाला उत्तरं देण्यात काही अर्थ नाही असे मला वाटु लागले आहे त्यामुळे इथुन पुढे तुमच्या कमेंटमध्ये उत्तरदेण्यासारखं काहीतरी विचारपुर्वक लिहलं असेल तरंच उत्तर देईन.तूमच्या प्रतीसादांमधे विचारपुर्वक व वाचण्या सारखे फार्फार असते हा गोड गैरसमज कसा नीर्माण झाला याचे थोडक्यात वीवेचन द्याल काय ?
नाहीतर राम राम."नाहीतर राम राम" न्हवे फक्त "राम राम" असे मनातल्या मनात सतात म्हणत रहा त्याने कदाचीत कवाडे लवकर ऊघडतील आणी पूर्वग्रहदूशीत प्रतीसाद पण टाळाल असे वाटते, प्रयत्न करायला काय हरकत आहे ? बाकी खंत इतकीच आहे की या लेखात कोणीही ज्योतीशाकडे शास्त्र व प्रोबॅबिलिटि म्हणून पाहीले नाही अथवा त्याकडे लक्ष वेधले नाही, तर सूरूवातीपासूनच त्यावर टीका करायची हेच बहूतंशी धोरण राखले. जर प्रोबॅबिलिटि ला तूम्ही शास्त्र मानता त्याच ऊअपयोग करून हे अख्खे अंतरजाल ऊभे करता (कॉप्यूटर नेटवर्कींगमधे चक्क प्रोबॅबिलिटि वापरतात) तर त्याच गोष्टीवर जेव्हा ज्योतीश शास्त्र वसले आहे तेव्हां त्यांचा अभ्यास न करता ते थोतांड का मानता ? अगदी मूळ लेखकाने सूध्दा ते काही % च बरोबर ठरत होते असे म्हटले आहे तर त्याच्या %मधे सूधारणा कशी करावी यावर संशोधन न करता त्याल थोतांड म्हणून मो़क्ळे होतात. आपल्याला नाही झेपत तर सोडून द्याना ऊगीच रॉकेट- सायन्स ज्यांना जमते त्यांनी त्यावर काम करावे इतरांनी त्याला थोतांड कशाला म्हणायचे ? बूध्धीचा आवाका मानवी वर्तन कसे ठरवतो त्याचा हा कीस्सा ऐका, अफ्रीकेत आजही घनदाट जंगलात अत्यंत मागासलेले आदीवासी राहतात, त्याना अजून दोन चाकी सायकल बनवता येत नाही मग इतर प्रगत गोष्टी तर त्यांना झेपणे शक्यच नाही. ते लोक जेव्हां आभाळातून प्रवासी वीमाने वगैरे जाताना येताना पाहतात तेव्हा त्याला चक्क देव मानून नमस्कार करतात. याचा अर्थ तेच लोक साय्न्स योग्य व्यक्तींकडून योग्य प्रकारे शीकले तर वीमान बनवू अथवा ऊडवू शकणार नाहीत असा होतो का ? अर्थातच नाही ? त्यासाठी गरज फक्त योग्य मार्गदर्शनाची असते, ते नसेल तोपर्यंत मन कलूशीतच राहते. अशा मनाला लोकांचे प्रतीसाद समजणार काय आणी त्यावर ते ऊत्तर देणार काय ?
अहो,हा धंदा आहे.हा धंदा आहे हे खरेच आहे. आणि या धंद्याच्या प्रसारासाठी कायकाय क्लृप्त्या लढवल्या जाऊ शकतात, आणि 'उत्पादना'स कशा प्रकारच्या वेष्टनांतून खपवले जाऊ शकते, हेही पाहणे रोचक ठरेल. मुंबईहून निघणारे एका ज्योतिर्भास्करांचे असेच एक लोकप्रिय नियतकालिक प्रकाशन आहे. राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांतून दर वर्षी प्रकाशित होते. दिनदर्शिका, पंचांग, मुहूर्त आणि ज्योतिर्भास्करांचे मासिक राशिभविष्य हा या प्रकाशनाचा गाभा आहे. विशेषतः त्यातील राशिभविष्याचा भाग हा एकंदर प्रकाशनाचा बराच मोठा भाग व्यापतो. हल्ली या प्रकाशनाच्या आंतरजालीय आवृत्तीवर या राशिभविष्याचे एक स्वतंत्र पानही आहे. हे प्रकाशन खपावे, त्याची लोकप्रियता आणि विक्रेयता वाढावी, म्हणून त्यात इतरही बहुत लोकोपयोगी माहिती अंतर्भूत केली जाते. जसे, पाककृती, महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची वेळापत्रके, आजीबाईंचा बटवा, 'हे करून पहा' प्रकारच्या टीपा, वगैरे. याशिवाय लोकप्रिय साहित्यिकांचे उत्तमोत्तम लेखही छापण्याकडे कल असतो (किंवा निदान एके काळी असे), जेणेकरून रसिकांनी आपापल्या आवडत्या साहित्यिकांच्या लेखांकडे आकृष्ट होऊन हे प्रकाशन विकत घ्यावे. अनेक थोर साहित्यिकांचा आणि मान्यवर व्यक्तींचा या प्रकाशनाच्या खपास अप्रत्यक्ष हातभार लागला आहे. 'प्रत्येक घराच्या भिंतीवर हे प्रकाशन असणे अनिवार्य' अशा प्रकारे या प्रकाशनास प्रसिद्धी दिली जाते. एक जमाना असा होता, की प्रतिवर्षी या प्रकाशनाच्या जानेवारीच्या पानाच्या मागील बाजूस, ज्योतिर्भास्कर साळगांवकरांच्या राशिभविष्याच्या सदराच्या खांद्यास खांदा लावून, पु.ल. देशपांडे यांचा एखादा फर्मास लेख प्रकाशित होत असे. वर्षानुवर्षे, न चुकता, नित्य नेमाने, राशन घातल्यासारखा. आमच्यासारखे पु.ल.भक्त केवळ तो एक लेख वाचावयास मिळावा याकरिता ते प्रकाशन खरेदी करत. पु.ल. हे राशनालिस्ट आहेत, याची त्या काळी आम्हास कल्पना नसल्याने यामागील विरोधाभास काही आमच्या लक्षात येत नसे. कदाचित 'आपण राशनालिस्ट आहोत', हे पु.लं.नाही त्या काळी ठाऊक नसावे. अन्यथा त्यांनी अशा प्रकारच्या प्रकाशनाच्या खपास वर्षानुवर्षे आपल्या लेखांद्वारे हातभार निश्चितच लावला नसता, अशी आम्हा पु.लं.च्या (अंध)भक्तांची भाबडी (अंध)श्रद्धा आहे.
In reply to धंदा आहे खरा! by पंगा
In reply to आत्मवंचना by यनावाला
In reply to साहेब भवीष्य वर्तवता येते की नाही इतपतच वीशय मर्यादीत ठेवूया by आत्मशून्य
In reply to +१ by मूकवाचक
In reply to जगन्नाथ कुंट्यांच्या नर्मदा by नगरीनिरंजन
In reply to असो ... by मूकवाचक
In reply to साहेब भवीष्य वर्तवता येते की नाही इतपतच वीशय मर्यादीत ठेवूया by आत्मशून्य
In reply to आत्मवंचना by यनावाला
In reply to आत्ताच वाचलं ट्विटरवर शेन वॉर्नने २४ तास आधीच भारत-विंग्रज by आत्मशून्य
In reply to "Can't believe my prediction by Nile
In reply to बरं मग ? by आत्मशून्य
In reply to इंग्रजी कळत नाही? अरे रे. by Nile
मी दिलेले उत्तर फक्त मेंदुची कवाडं उघडी असलेल्यांकरता आहे, ज्यांच्या विवेकात नीरक्षीरक्षमता आहे त्यांच्यासाठीदूसर्यांदा ह.ह.पू.वा. ज्यांच्या विवेकात नीरक्षीरक्षमता आहे ते तूमचे लेखन गांभीर्याने घेतात हा तूमचा गोड समज कसा तयार झाला झाला या वीशयी धमाल ऊत्सूकता.....
बाकी तूम्ही प्रतीसाद लीहला म्हणजे तूम्ही वर म्हटल्या प्रमाणे आमच्या कमेंटमध्ये उत्तरदेण्यासारखं काहीतरी विचारपुर्वक लिहलं आहे तर....
पू.ले.शू.
ज्योतिषी लोकांकडून भविष्य