कालच्या रविवारी भिमाशंकरला फिरायला म्हणून जाताना एका छोट्याश्या गावात द्रुष्टीला पडलेल्या एका फलकावरील ही चारोळी... बहूदा हे गाव निर्मलग्राम योजनेत सहभागी असावं...
"असा कसा रे तू मर्द गडी..
फिरायला ५० हजाराची गाडी..
बायकोला २ हजारची साडी..
राहायला २ मजली माडी..
तरी बायका-पोरांना हगणदारीत धाडी..
असा कसा रे तू मर्द गडी,
शौच्यालय बांध ताबड्तोब घरी..
नाहीतर मिशि कापून ये मागल्या दारी.." =))
वाचने
5611
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
व काय
धाग्याचे
कानडाऊ
In reply to धाग्याचे by कानडाऊ योगेशु
लई भारी !!!
अग्गायायायाया.....
In reply to लई भारी !!! by जिप्सी
५० हजाराची
अजुन एक...
चेपु
In reply to अजुन एक... by वारा
एकदा मी
अपल्या
खरंच दिपले!!
In reply to अपल्या by परिकथेतील राजकुमार
माझे आभार?
In reply to खरंच दिपले!! by आमोद शिंदे
गुड मोर्निंग पथक
कोल्हापूर
In reply to गुड मोर्निंग पथक by जिप्सी
+१
एका
हे घ्या ते बॅनर!
कालच
विचित्र आणि दुर्दैवी विनोद!
तो पळणारा
In reply to विचित्र आणि दुर्दैवी विनोद! by डॉ.प्रसाद दाढे
सुवर्णसंधी..