महात्म्याची अखेर
प्रतिक्रिया
In reply to उपोषणाची सुरवात आणि ५५ कोटी न देण्याचा भारताचा निर्णय? by हुप्प्या
In reply to >>तिथल्या by नितिन थत्ते
In reply to ज्या by अप्पा जोगळेकर
सगळे मुसलमान 'मुस्लिम धर्मीय' हे एक कुटुंब आहे असे मानतात.'सगळे मुसलमान', 'सगळे हिंदू', 'सर्व पुरुष', 'सर्व स्त्रिया', वगैरे शब्द दिसले की पुढील विधानाच्या सत्यतेविषयी शंकाच उत्पन्न होते. पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या अहमदिया मशिदींवरच्या हल्ल्याच्या निमित्ताने आजच्याच 'हिंदू'मध्ये पाकिस्तानात अहमदिया पंथाच्या लोकांचा कसा छळ होतो आहे, त्या विषयी माहिती आहे. मी सश्रध्द अहमदिया असतो, मला किंचितशी अक्कल असती, तर मला तालिबान्यांविषयी प्रेम वाटले नसते. अर्थात, हा निव्वळ तर्क आहे, आणि हृदयांच्या एकाधिकारशाहीपुढे तर्काचे काही चालत नाही, हे खरेच. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
In reply to सगळे मुसलमान by चिंतातुर जंतू
In reply to सगळे मुसलमान by चिंतातुर जंतू
In reply to उपोषणाची सुरवात आणि ५५ कोटी न देण्याचा भारताचा निर्णय? by हुप्प्या
पाकीस्तानला ५५ कोटी द्यावेत हे गांधीजींचे मत जरूर होते. व ते त्यांनी उपोषणा आधी तसेच उपोषणादरम्यानही सांगितले आहे. मात्र हे उपोषण त्यासाठी नव्हते. उपोषणा दरम्यानही ते अनेकविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत मांडत मात्र याचा अर्थ ते उपोषण त्या मतांसाठी होते असा अर्थ होत नाहि."गांधी हत्या आणि मी " मध्ये गोपाळ गोडसे म्हणतात :- पुढे, म्हणजे गांधीहीचा उपवास चालु असताना, भारतशासनाने एक पत्रक काढले. "गांधीजींनी देशाला जे निवेदन केले आहे त्याला अनुसरून, (हिंदुस्तान आणि पाकिस्तान या) दोन राष्ट्रातील संदेहाचे आणि संघर्षाचे एक कारण दूर करण्याचे हिंदुस्तान शासनाने ठरवले आहे. राष्ट्रीय सन्मान आणि राष्ट्रीय हित यांशी असे करणे सुसंगत आहे आणि ते शासनाच्या कक्षेत आहे, "या उस्फुर्त भावनेच्या बुडाशी शासनाची अशी तळमळ आहे की, यातील सदभावना ओळखली जावी आणि परस्परप्रेमसंबंधाचे वातावरण निर्माण व्हावे . या स्नेहबंधासाठी गांधीजी आज यज्ञवेदीवर देह झिजवत आहेत, या सदभावनेने त्यांचा उपवास थांबावा आणि त्यांना हिंदुस्थानच्या त्यांच्या सेवेत आणखी भर घालण्याची संधी मिळावी. 'उरलेल्या पैशांच्या भागाचे कार्यवाहन त्वरित करण्याचे हिंदुस्थान शासनाने ठरविले आहे...' 'हा निर्णय म्हणजे, या देशाच्या दैदिप्यमान परंपरेला अनुसरून शांती आणि सदिच्छा टिकविण्याकरीता गांधीजींच्या अहिंसक आणि उदात्त प्रयत्नाला हिंदुस्थान शासनाची मनःपूर्वक देणगी आहे. (Indian Information dated : 2-2-1948) पंतप्रधानांनी काढलेल्या पत्रकातही, ' हिंदुस्थान शासनाचा हा निर्णय लक्षपूर्वक विचारा नंतर आणि गांधीजींशी केलेल्या विचारविनिमयानंतर घेतला गेला आहे' असे म्हटले आहे. (Indian Information dated : 2-2-1948) ------------ माझे (परा) मत :- यावरुन हे स्पष्ट होते की ह्या पाकिस्तान धार्जिण्या सोकॉल्ड महात्म्याचे उपोषण ५५ कोटींसाठी सुद्धा होतेच होते. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to पाकीस्तान by परिकथेतील राजकुमार
या स्नेहबंधासाठी गांधीजी आज यज्ञवेदीवर देह झिजवत आहेत,इथे गांधीचे प्रयत्न स्नेहबंधासाठी असल्याचे म्हटले आहे. नाहितर या पत्रकात पाकिस्तानला त्याचा वाटा मिळावा यासाठी गांधीजी आज यज्ञवेदीवर देह झिजवत असे नसते का म्हटले?!
'हा निर्णय म्हणजे, या देशाच्या दैदिप्यमान परंपरेला अनुसरून शांती आणि सदिच्छा टिकविण्याकरीता गांधीजींच्या अहिंसक आणि उदात्त प्रयत्नाला हिंदुस्थान शासनाची मनःपूर्वक देणगी आहे.इथे गांधीजी जो प्रयत्न करत आहेत त्याला पूरक व स्नेहबंध वाढवण्यासाठी म्हणून शासनाने उचलेले ते पाऊल आहे. गांधींचा आग्रह केवळ दंगल थांबावी इतकाच होता.
हिंदुस्थान शासनाचा हा निर्णय लक्षपूर्वक विचारा नंतर आणि गांधीजींशी केलेल्या विचारविनिमयानंतर घेतला गेला आहे' असे म्हटले आहे.बरोबर आहे. वर म्हटल्याप्रमाणे "पाकीस्तानला ५५ कोटी द्यावेत हे गांधीजींचे मत जरूर होते. व ते त्यांनी उपोषणा आधी तसेच उपोषणादरम्यानही सांगितले आहे." *अवांतरः (या अवांतराबद्द्ल चर्चा करायची असल्यास खरडीतून / वेगळा धागा उघडून करावी ही प्रार्थना) पुस्तक पहिल्यांदा हातात पडले व जेव्हा गांधींबद्द्ल केवळ विरूद्धमते कानी येत होती त्याकाळात गोपाळ गोडसे देखील "गांधी हत्या" म्हणत असलेले पाहून आश्चर्य वाटाले होते आणि नंतर आता थोडे फार वाचन झाल्यावर ते योग्य वाटते. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
In reply to पाकीस्तान by परिकथेतील राजकुमार
In reply to महात्मा गांधी हे देव नव्हते...... by वेताळ
महात्मा गांधी हे देव नव्हते......हे मान्यच आहे. ते एक माणूस होते व त्यांच्याही चुका झाल्या.. काहि तर त्यांनी स्वतःच लिहून ठेवल्या आहेत. त्यांनी अगदी चोरी करण्यापासून मोठ्या राजकीय चुका केल्या आहेत / असतील पण म्हणून त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट चूक आहे किंवा मूर्खपणाची आहे असा सूर दिसला (जो ह्या तसेच घरगुती सावरकर या चर्चेत सुदैवाने फारसा दिसलेला नाहि. ) की वाईट वाटते इतकेच. तसेच अशी लवचिकता प्रत्येक महामानवाच्या अनुयायांनी/समर्थकांनी दाखवली पाहिजे अशी तुमची रास्त अपेक्षा आहे असे मी समजतो. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
In reply to मान्यच आहे by ऋषिकेश
In reply to शोकान्तिका.... by satish kulkarni
ज्या गान्धीनी आयुष्यभर अहिन्सेचा पुरस्कार केला.... त्यान्च्याच अनुयायानी त्यान्च्या वधा नन्तर सरसकट ब्राम्हणान्ची घरे जाळली व हत्येचा प्रयत्न केला. हा त्यान्च्या शिकवणुकीचा (अहिन्सेच्या) सर्वात मोठा पराभव नाहि काय?हॅ हॅ हॅ अहो ते प्रक्षोभक जमावाचे कृत्य आणी गांधीहत्या म्हणजे माथेफिरु हिंदु ब्राम्हणाने केलेली हिंसा. बाकी आदरणीय नथुराम गोडसेंचे मतपरिवर्तन करण्याचा कुठलाच प्रयत्न कोणत्याही गांधीवाद्याने का केला नाही हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to ज्या by परिकथेतील राजकुमार
In reply to नथुराम by शिल्पा ब
गांधींमुळे अजून देशाचे तुकडे होऊ नयेत म्हणून त्याने हत्या केली असावी...गांधींमुळे देशाचे अजून किती तुकडे होऊ घातले होते याबद्दल काही माहिती देऊ शकाल काय? उदाहरणार्थ, गांधींमुळे महाराष्ट्र उर्वरित भारतापासून - खास करून उत्तरप्रदेश-बिहारपासून - वेगळा होऊ घातला होता काय? आणि समजा असता, तर त्यात गोळी घालण्यासारखे नेमके काय होते ते सांगू शकाल काय? उलट तुमचा लाडका भय्या-प्रॉब्लेम निर्माण होण्यापूर्वीच आपोआप सुटला असता, म्हणून त्या परिस्थितीत गांधींचे आभारच मानणे प्राप्त नसते काय? नथुरामास दूरदृष्टी असती, तर उलट देशाची आणखी एक फाळणी होऊन महाराष्ट्र स्वतंत्र व्हावाच, या आग्रहानिशी त्याने गांधींबरोबर स्वतः उपोषणास बसावयास नको होते काय? पण त्यास ही दूरदृष्टी नव्हती, म्हणून त्याने उलट गांधींचीच हत्या केली, सबब त्यास 'माथेफिरु'च का, 'कृतघ्न'ही म्हणावयास हवा! असला कसला 'मराठी माणूस'?????? - पंडित गागाभट्ट. (डिस्क्लेमर: हा प्रतिसाद, 'आस्क अ स्टुपिड क्वेश्चन, गेट अ स्टुपिड आन्सर' या तत्त्वास अनुसरून वाचावा.)
In reply to काही शंका by पंगा
In reply to thank you for your stupid by शिल्पा ब
तुम्हाला मुस्लीम आणि भैय्या लोकांचे भल्तेच प्रेम आहे....बाय द वे, हिंदुस्थानी ही भारताची राष्ट्रभाषा असावी याचा पुरस्कार गांधीजी करत. हिंदुस्थानी म्हणजे हिंदी आणि उर्दूचे मिश्रण. आणि ते दोन्ही लिप्यांसहित अंगीकारावे असे त्यांचे मत होते. हिंदी आणि उर्दूचे मिश्रण! आणि तेही दोन्ही लिप्यांसहित!! मज्जा!!! =D> =)) - पंडित गागाभट्ट.
In reply to बाय द वे... by पंगा
In reply to बाय द by शिल्पा ब
बाय द वे बाबौ!!! यकदम विंग्रजी का? 8}हो मग? त्यात 'बाबौ' काय? 'बाय द वे' हा काही एकदम हायफंडू, 'उच्च' इंग्रजी वाक्प्रचार नाही. कोणालाही येतो आजकाल! अगदी मलासुद्धा! कोकाटेसरांनी नुकताच फाडायला शिकवला वाट्टं... :?
अदुगर हिंदी मंग विंग्रजी पुढाल्ली भाषा कुठाल्ली?पुढाल्ली भाषा वापरली तर मग हितं कुणालाबी कळत नाय. मग प्रतिसाद काऊ नेतो. (अनुभव! :()
हिंदुस्थानी ही भारताची राष्ट्रभाषा असावी याचा पुरस्कार गांधीजी करत. तेबी एक कारण असाव ... ;) =)) =)) =))म्हणजे मराठी माणसाचा भाषिक न्यूनगंड हा गांधीजींच्या हत्येस कारणीभूत ठरला, असे आपले म्हणणे आहे काय? हल्लीसारखाच माहौल तेव्हाही असला, तर हे सहज शक्य वाटते. - पंडित गागाभट्ट.
In reply to म्हणजे... by पंगा
In reply to महात्मा....!!!! by इन्द्र्राज पवार
In reply to + अतिशय संयमित उत्तर. by चतुरंग
In reply to महात्मा....!!!! by इन्द्र्राज पवार
In reply to तुमच्या by समंजस
In reply to १जाने की १२ जाने? by नितिन थत्ते
In reply to पुरावे व स्वभाव by सोम्यागोम्या
In reply to लॉजिक....!!! by इन्द्र्राज पवार
In reply to इंद्रराव by मिसळभोक्ता
In reply to @मिसळभोक्त by आवशीचो घोव्
In reply to माफकरा by मिसळभोक्ता
In reply to उपोषण संपविल्यानंतर .. by शेखर काळे
नसेल तर मग उपोषण का संपविले ?असं काय ? भुक लागली असेल नं त्यांना ? ;) कितीही मोठे असले तरी "माणुस" होते ते :) मी तर रोज इनामे इतबारे सकाळी ९ ते दुपारी १ ह्या काळात उपोषण करतो !! - टारझनदास पांदी
In reply to नसेल तर मग by टारझन
In reply to 'पुरावे' by नितिन थत्ते
In reply to सावरकर by अप्पा जोगळेकर
In reply to अप्पा by मिसळभोक्ता
In reply to सावरकर by अप्पा जोगळेकर
In reply to प्रा डॉ, झोपलात काय ? by मिसळभोक्ता
In reply to सुरुवात by अप्पा जोगळेकर
In reply to अवांतर लिहू नये !! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to चालूदे by भडकमकर मास्तर
In reply to सर्वसाक्षी by मिसळभोक्ता
In reply to नम्र विनंती....!! by इन्द्र्राज पवार
In reply to नम्र विनंती....!! by इन्द्र्राज पवार
In reply to मला by समंजस
In reply to संजू डूड by मिसळभोक्ता
In reply to चुकून by समंजस
In reply to गांधीजींच by भोचक
In reply to गांधीजींच by भोचक
In reply to अर्थातच by समंजस
In reply to +१ by मिसळभोक्ता
In reply to मला वाटतं by समंजस
In reply to श्री/सौ/कु समंजस by मिसळभोक्ता
In reply to मर्यादेपे by पक्या
In reply to यूसलेस पक्या by मिसळभोक्ता
In reply to श्री/सौ/कु समंजस by मिसळभोक्ता
In reply to धन्यवाद by समंजस
In reply to धन्यवाद by समंजस
In reply to संदर्भ by नितिन थत्ते
In reply to जरतर...!! by इन्द्र्राज पवार
In reply to जरतर...!! by इन्द्र्राज पवार
In reply to अवांतरः by मी ऋचा
In reply to भावे - by कानडाऊ योगेशु
In reply to वाद by नितिन थत्ते
In reply to खालच्या by आनंद
In reply to खालच्या by आनंद
In reply to थांबूच देत नाही. by नितिन थत्ते
In reply to जरी दोन्ही by ऋषिकेश
In reply to जरी दोन्ही by ऋषिकेश
अतिशय