शंका
In reply to निरागस शंका by विश्वेश
In reply to उत्तरे by सुनील
In reply to What's your good name by विजुभाऊ
In reply to उत्तरे by सुनील
कुणालाही चांदणी मिळू नये म्हणून मुद्दम गंभीर उत्तरे दिली आहेत. अन्यथा टवाळकीचा मोह आवरत नव्हता!अवांतराला, विषयांतराला मनाई आहे. विषयाशी सुंसंगत टवाळकीला मनाई नाही! :) तात्या.
In reply to माझीही काही उत्तरं... by वाटाड्या...
In reply to >>एक शंका: by _समीर_
In reply to आताच by अभिज्ञ
In reply to काही बाळ बोध शंका by मन
In reply to काही बाळ बोध शंका by मन
In reply to १)पिउन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to १)पिउन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to भन्नाट ना बाइ...पण... by मन
घड्याळजीचं काम घड्याळ बिघडल्यावर येतं. ते तैय्यर कुणी केलं? घड्याळजीनं वेळ पहिल्यांदा "बघितली" असेल्,ठरवली "ठरवली"घड्याळ तयारच घड्याळजीने केलं असणार ना, तयार नाही केलं तर बिघडेल कसं आणि बिघडलं नाही तर याचं पोट भरणार कसं? (कॉन्स्पिरसी थिअरी) पण कदाचित भास्कराचार्यांनी लिलावतीच्या लग्नाच्या वेळेस घड्याळ तयार केलं असेल ... आठवा, मुहूर्त चुकला मग म्हणे लिलावती विधवा झाली.
या प्रश्नाचा त्रास होऊ नये म्हणून मी फ्लोटर्स घालते आणि साडी नेसते. तोच प्रश्न लागु होतो...तुम्ही अंगात कपडे घालता की कपड्यात अंग घालता?हे पहा मनोबा, सरळ न शिवलेलं कापड (माहेरची साडी/सासरचं धोतर) गुंडाळा, नसते प्रश्न पडणारच नाहीत. (काय नाठाळ आहे हे साठ्यांचं कार्ट!)
ओ म्याडम... केवळ अंधारच कायम, शाश्वत आहे. प्रकाश हा तात्कालिक आहे....एखाद्या ज्वलनाचा परिणाम म्हणजे प्रकाश... काही कालावधीतच तो प्रकाश कायमचा संपणार आहे. तेव्हा तुम्हाला दिसेल की अंधारच कायम आहे/...तोच अस्तित्वात आहे.छ्या, मी तर त्याआधीच तिरडीवर जाणार, लफ्राच नको, कसं! नाहीतर उद्या ते इंडीया टी.व्ही.वाले माझा जीव खातील, अंधार का झाला म्हणून!
माझी स्मृती जाईल तेव्हा प्रयोग करून उत्तर देईन स्मृती गेली तर प्रयोग करायचं तरी लक्षात कसं राहिल??एला मनोबा, मग तुम्ही काय कामाचे? एवढीच का तुमची मैत्री?? एवढीही नाही का आठवण करून देणार तुम्ही??? (तेरा इमोसनल अत्याचार ....)
पण तो आवाज ऐकु येइ पर्यंत तुम्ही पुन्हा पुढे गेलेल्या असाल्...अवाज येणार कसा?अरेच्चा, तुला काहीच माहिती नाही रे! प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असतो. म्हणूनच की काय सुंदर लोकं बघवतात पण याच लोकांनी तोंड उघडलं की बर्याचदा पळून जाण्याची वेळ येते! अदिती
In reply to १)पिउन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to १)पिउन by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काही बाळ बोध शंका by मन
In reply to काही बाळ बोध शंका by मन
In reply to अजुन काही..... by मन
In reply to अजुन काही..... by मन
In reply to २३)रेल्वे by परिकथेतील राजकुमार
२५)उंच तारे आकाशात ताटकळत लोंबकळण्यापेक्षा टपकन् जमिनीवर का पडत नाहित? >> कारण ते गुरुत्वाकर्षण क्षेत्राच्या बाहेत असतात म्हणुन.अजिबात नाही. तारे लोंबकळतात कारण: १. काही तारे लोकलमधल्या प्रवासाचे फ्यान्स असतात. २. उरलेले वटवाघळांचे फ्यान्स असतात. अदिती
In reply to लोल्ज by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हिला आवरा by परिकथेतील राजकुमार
In reply to हिला आवरा by परिकथेतील राजकुमार
In reply to भारी शंका आन् त्यानला ताईंनी दिलेली लई लई हाशिवनारी उत्तरे. by दत्ता काळे
In reply to भारी शंका आन् त्यानला ताईंनी दिलेली लई लई हाशिवनारी उत्तरे. by दत्ता काळे
In reply to भारी शंका आन् त्यानला ताईंनी दिलेली लई लई हाशिवनारी उत्तरे. by दत्ता काळे
In reply to झक मारणे by विजुभाऊ
In reply to अगदी अगदी अस्सच... by मन
In reply to अगदी अगदी अस्सच... by मन
In reply to शंका by leo nardo di caprio
In reply to रामदास by विजुभाऊ
रामदास सोडले तर बहुतेक संत हे बहुजन समाजातले आहेत.
तथाकथीत उच्चवर्णीयांनी बहुजन समाजाला विद्येच्या सामर्थ्यामुळे नाडले / सोसायला लावले.म्हणजे राज्यकारभार, जमीनदारी, पैसाअडका एत्यादी "तथाकथीत उच्चवर्णीय" समाजाकडे होतं का? गावचे पाटील, देशमुख इत्यादी "तथाकथीत उच्चवर्णीय" समाजातले होते का? भोसले, देसाई, पाटील, देश्मुख, जाधव, मोरे, सावंत इत्यादी इतिहासातील पॉवरफूल मंडळी "तथाकथीत उच्चवर्णीय" समाजातली का? बाकी स्वातंत्र्य मिळून साठ वर्षं झाली. पूर्वीच्या एका वर्षाची प्रगती आता एक दिवसाएवढी आहे. का नाही बहुजनांना विद्येचा लाभ घेवून प्रगती करता आली? सध्या काय स्थिती आहे महराष्त्रातली? युपी बिहार मधले कामगार महाराष्त्रातल्या कामगारांपेक्शा जास्त काम करतात. महराष्त्रातले कामगार म्हणजे कमी काम, ज्यादा डोकेदुखी आणि जातिय वादी आणि प्रांतवादी भांडणं. तिकडे कोरिया मधल्या तीन कंपन्या जगावर राज्य करतायत. इथले बहुजन बसू देत गणपती समोर आणि नवरात्रीत दारू पीत आणि ढोल बडवत. आपल्याला काम करायचं नाहीये आणि ती कुवत ही नाही म्हटल्यावर कुणाला तरी दोष द्यायला पाहीजे ना!!
In reply to रामदास सोडले तर बहुतेक संत हे by काळा पहाड
In reply to दोनाच्या by पूजादीप
८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?नक्किच. प्रकाशाची गती सेकंदाला तीन लाख कि.मी. आहे. अवकाश विस्तारीकरणाचा वेग याच्या काही पट अधीक असावा. या अवकाशात जिथे प्रकाश अद्याप पोचलेला नाही, तिथे अंधाराचे साम्राज्य आहे. म्हणजे अंधार सुद्धा प्रकाशाच्या वेगापेक्शा अधिक वेगाने विस्तारत आहे.
In reply to काळा पहाड काका ( का प काका) by विजुभाऊ
In reply to विजुभाऊ थोडा बदल सुचवते. by क्रेझी
अंधार करण्यासाठी सुध्दा बल्ब मिळतातसहमत. कृष्णविवराचे बारीक कण अंधार करण्यासाठी वापरण्यात येउ शकतात. :D
बहुतेककरून नाटकामधे ह्याचा उपयोग केला जातोयाबद्दल साशंक आहे.
असं कुठेतरी वाचलेलं आठवलं.आपण संध्यानंद किंवा विचित्र विश्व वाचता का?
In reply to ±१ by दादा कोंडके
कृष्णविवराचे बारीक कण अंधार करण्यासाठी वापरण्यात येउ शकतात.कृष्णविवराचे कण उल्हासनगर आणि करोलबाग इथे म्यान्युफॅक्चर करुन मिळतात. ==))
In reply to कृष्णविवराचे बारीक कण अंधार by विजुभाऊ
अवांतर