मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महाराष्ट्रातले मजेशीर राजकारण

एकुलता एक डॉन · · जनातलं, मनातलं
४ मुख्य पक्ष भाजप - ज्याला स्पष्ट बहुमत नाही शिवसेना - ज्याने पाठिंबा दिलाय पण विरोध तोच करतोय राष्ट्रवादी - ज्याने सरकार स्थापने वेळी पाठिंबा दिला ,पण जन क्षोभामुळे शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागला काँग्रेस - सध्या राष्ट्रपती निवडणूक व छुपा पाठिंबा देत आहे सरकार पडणे अवघड आहे पण १) शिवसेना पुढे विकास पावेल का ? २) ह्यावेळी काँग्रेस ने पाठिंबा दिला तर लोक एवढे का खवळले नाही ? ३) कोणता पक्ष पुढच्या निवडणुकीत टिकेल?

वाचने 3490 वाचनखूण प्रतिक्रिया 5

चौथा कोनाडा 02/08/2017 - 23:12
याच्या पुढं असलंच कडबोळं कॉमेडी राजकारण होणार आहे ! कसली तत्वं, कसलं लॉजिक ? सगळं तात्कालीन, प्रासंगिक, संधीसाधू राजकारण ! सोयीचा विरोध, सोयीची युती-आघाडी, सोयीचे मुद्दे, सोयीचे स्वार्थ ! जय महाराष्ट्र !