महाराष्ट्रातले मजेशीर राजकारण
४ मुख्य पक्ष
भाजप - ज्याला स्पष्ट बहुमत नाही
शिवसेना - ज्याने पाठिंबा दिलाय पण विरोध तोच करतोय
राष्ट्रवादी - ज्याने सरकार स्थापने वेळी पाठिंबा दिला ,पण जन क्षोभामुळे शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागला
काँग्रेस - सध्या राष्ट्रपती निवडणूक व छुपा पाठिंबा देत आहे
सरकार पडणे अवघड आहे
पण
१) शिवसेना पुढे विकास पावेल का ?
२) ह्यावेळी काँग्रेस ने पाठिंबा दिला तर लोक एवढे का खवळले नाही ?
३) कोणता पक्ष पुढच्या निवडणुकीत टिकेल?
वाचने
3490
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
पंख लागतील असे धागे का टाकता..
In reply to पंख लागतील असे धागे का टाकता. by मोदक
म्हणजे ?
यात मजेशीर काय आहे हे जरा सांगता का?
In reply to यात मजेशीर काय आहे हे जरा by विशुमित
सत्ताधारी पक्ष विरोध करतोय आणि विरोधी पक्ष मदत करत आहेत
याच्या पुढं असलंच कडबोळं कॉमेडी राजकारण होणार आहे !
कसली तत्वं, कसलं लॉजिक ?
सगळं तात्कालीन, प्रासंगिक, संधीसाधू राजकारण !
सोयीचा विरोध, सोयीची युती-आघाडी, सोयीचे मुद्दे, सोयीचे स्वार्थ !
जय महाराष्ट्र !
पंख लागतील असे धागे का टाकता.