शिवसेना भवितव्य ?
तसा विजू भाऊंचा धागा असला तरी माझे प्रश्न वेगळे आहेत
१) सत्तेत असून पण विरोधकांची भूमिका मतदार लोकांना पटणार नाही ,ह्याचा पुढच्या निवडणुनीत परिणाम होऊ शकतो ?
२) भाजप मध्ये पण घोटाळे झाले जसे चिक्की घोटाळा ,व्यापम ,ह्यावेळी शिवसेना गप्प होती का ?
३) विखे पाटील ह्यांना शिवसेनेने मंत्री केले होते तर का बिनसले व नुकत्याच घुमजाव प्रकरणाचं सेना भांडवल का नाही करत ?
४) लोक आता केजरीवाल शी तुलना करत आहेत हे बरे वाटतेय का ?
५) शिवसेने ने ३ वर्षात सत्तेत राहून काय केले ?
वाचने
2349
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
किती धुळवड खेळायची ?
बादवे कितीचं टारगेट आहे तुमचं ??
माझे प्रश्न वेगळे आहे व शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले नाहीये
अहो एकाच विषयावर