मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा...

मन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा. मस्त पतंग उडवा, तीळ्गूळ वाटा. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि फटाके उडावताना काळजी घ्या. . धुळवड साजरी करा, रंग खेळा, पण पाण्यानं नको फार; ऑर्गॅनिकच बरे. आणि तुमचा केक कापून झाला की मस्त भांगेची कॉकटेल घेउन पडले रहा मस्त मी सध्या पडलोय तसा. . दिवाळीतील होळीच्या पुन्हा एकदा खुप खुप शुभेच्छा . :) . बोला कॉकटेलच्या बैलालाsssss (एका sms वरुन साभार, पण समयोचित वाटलं.) --मनोबा

वाचने 4107 वाचनखूण प्रतिक्रिया 19

In reply to by बॅटमॅन

धमाल मुलगा 24/03/2013 - 08:10
हा ऋष्या माजलाय साला! लवकर लिही बे ते अब्राहमिक धर्माबद्दल. उगा टिवल्याबावल्या करुन र्‍हायलायस ते.

मी-सौरभ 22/03/2013 - 19:54
धन्या: तू गोड बोलून मन हा आय डी हॅक केलायस अशी मला दाट शंका आहे....

In reply to by मी-सौरभ

सूड 22/03/2013 - 20:19
भटजी जी उपमा देतील ती वाचून नाकावर रुमाल धरावा लागेल.

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या 22/03/2013 - 21:54
कधी नव्हे ते मनोबाला मस्का मारुन त्याच्या आयडीने लॉगिन केले तर पब्लिक लगेच रंगपंचमी खेळायला तयार...

तुषार काळभोर 22/03/2013 - 20:04
ह्याप्पी बड्डे!!

मदनबाण 22/03/2013 - 20:38
क्षणभर वाटले मनोबांची "ब्रम्हानंदी टाळी" लागली की काय ! ;) पण भापो. रंग पंचमी जवळ आली,या वेळी निदान महाराष्ट्रातल्या जनतेला पाण्याचे मोल कळावे आणि समजावे अशी अपेक्षा करुया. दुष्काळाची स्थिती इतकी भयानक आहे,की मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरु आहे.(जवळपास १२ जिल्हातील ३५०० गांवामधुन)मराठवाड्यातले जवळपास २३ लाख लोक पाण्यासाठी टँकरवर अवलंबुन आहेत. उस्मानाबाद मधे तर गटारातले पाणी पिण्याची वेळ लोकांवर आली आहे.
होळीच्या शुभेच्छांसाठी धागा टाकला होता. @मदनबाण :- परिस्थिती गंभीर आहेच. पण त्यातही मानवनिर्मित भागच अधिक आहे असे ऐकून आहे. @वल्ली, बॅटमॅन, धमुशेठ :- अतिव्यस्तता आणि एकसलग वेळेची अनुपलब्धता ह्यामुळे एकटाकी असं काहीच लिहून, वाचून होत नाहिये. मग जे जेव्हा जसं सुचेल तसं टंकावं लागतं. जिथं माहिती चांगली द्यावी अशी अपेक्षा असते, तिथे असा वेळ आवश्यक. तो मिळाला की तिकडेही पुन्हा वलेन म्हणतो. बादवे, धमुशेठचे स्वतः लिहितं होण्याचे वायदे इतर बारामतीकरांच्याच वायद्यासारखे असतात काय असे विचारिन म्हणतो.

घाशीराम कोतवाल १.२ 26/03/2013 - 08:43
धमुशेठचे स्वतः लिहितं होण्याचे वायदे इतर बारामतीकरांच्याच वायद्यासारखे असतात काय असे विचारिन म्हणतो. हेच म्हणतो शिकार आणि पो़कळ्वाडीचे चमत्कार लिही बे धम्या अवांतर घाष्या ह्या धम्याला पोकळबांबु चे *** द्यावेत काय बरे?